नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्य दलाच्या बरोबरीने देश रक्षणाचे काम करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) आपल्या 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सफाई कामगार आणि शिपाई यांना पदोन्नती दिली आहे. सोमवारी, दिल्लीतील सीआरपीएफ मुख्यालयासह अनेक सीआरपीएफ कार्यालयांमध्ये समारंभ आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये 217 कर्मचाऱ्यांना नवीन पदे देण्यात आली. CRPF मध्ये 3.25 […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या आणि स्थानिक पर्यावरण-संस्कृती जतन करण्याच्या गावाच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यात रत्नागिरीतल्या कर्दे गावाने बाजी मारली आहे.देशातल्या 30 राज्यांतील 991 गावांपैकी रत्नागिरीतील कर्दे गावाने सर्वोत्कृष्ट कृषी-पर्यटन पुरस्कार पटकावला आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, नयनरम्य परिसर, पांढरी वाळू यामुळे कर्दे गाव पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. हा […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडोझरद्वारे अतिक्रमण बांधकामांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार आणि भाजप सत्तेत असलेली राज्य सरकारांवर टिका केली जाते. या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने आता महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. विविध गुन्ह्यात गुन्हेगार असलेल्यांच्या घरावर बुलडोझर कारवाई केली जात असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती, या याचिकेवर सुनावणी […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील नागरिक इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक 25% वाढ झाली आहे. एकूण ईव्ही नोंदणी (सर्व विभागांसह) 1.49 लाख होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 1.19 लाख ईव्हीची नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा 1.47 लाख होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरातील लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी राज्य सरकारनं चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगानं तीन महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश सरकारनं दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय […]Read More
मुंबई, दि. २ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिवृष्टी तसेच पूरामुळे बाधित, देशातील 14 राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून 5 हजार 858 कोटी 60 लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरीत केला असून त्यापैकी सर्वाधिक 1 हजार 492 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले आहेत.यासाठी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार […]Read More
सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’बाबत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे. भारतासह जगभरात अनुयायी असणाऱ्या इशा योगा केंद्राविरोधात एका निवृत्त प्राध्यापकानं मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याबाबत न्यायालयात रीतसर सुनावणी चालू आहे. वासुदेव यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न करून तिचे जीवन स्थिर केले आहे, पण ते इतर मुलींना संन्यासी बनण्यास प्रोत्साहित का […]Read More
टेक इंडस्ट्रीतील दिग्गज कंपनी Google ने आपल्या एका माजी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतले आहे. विशेष म्हणजे, यासाठी कंपनीला मोठी रक्कम मोजावी लागली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस(Ai) जीनियस म्हटल्या जाणाऱ्या या व्यक्तीचे नाव नोम शजिर आहे. गुगलवर रागावून त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता. आता गुगलने त्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी तब्बल 2.7 बिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे 22 हजार […]Read More
मुंबई दि.1(एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्लोबल वॉर्मिंग व पर्यावरणाची होत असलेली हानी थांबवण्यासाठी बांबू चे झाड खूप महत्वाची भूमिका बजावणार असून बांबू आता कल्पवृक्ष ठरणार आहे. शेतकरी आत्महत्या व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही बांबू शेती फायद्याची ठरणार आहे अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मंगळवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातीथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असून, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे असे प्रतिपादन […]Read More