mmcnews mmcnews

पर्यावरण

वाघांच्या भ्रमणमार्गात येणाऱ्या दोन कोळसा खाणींना स्थगिती…

चंद्रपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील दुर्गापूर ओपनकास्ट आणि साखरी-इरावती या दोन कोळसा खाणींच्या प्रस्तावाला केंद्रीय वन – पर्यावरण मंत्रालयाने स्थगिती दिली आहे. या दोन्ही खाणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच तेलंगणाच्या कागल व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्रभ्रमण मार्गात येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीसाठी ८०.७७ हेक्टर वनजमीनच्या लीजचे नूतनीकरण आणि साखरी-इरावतीच्या […]Read More

महिला

५ लाख अपात्र महिलांना वगळले लाडकी बहिण योजनेतून !

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून तब्बल ५ लाख अपात्र महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत योजनेंत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र, या योजनेचा अपात्र […]Read More

महानगर

सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक […]Read More

महानगर

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून “क्षयरोग मुक्त भारत” साठी प्रतिज्ञा

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या 100 दिवसांच्या सघन मोहिमेअंतर्गत, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी आज (दि.7 )फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “क्षयरोग मुक्त भारत” साठी प्रतिज्ञा दिली.यावेळी महाव्यवस्थापकांनी क्षयरोग निर्मूलन मोहिमेचे महत्त्व स्पष्ट करत, या आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे […]Read More

राजकीय

महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणात सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. दि. 06 फेब्रुवारी 2025 अखेर 5 लाख 11 हजार 657 शेतकऱ्यांकडून 11 लाख 21 हजार 385 मे.टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. खरेदी केलेला […]Read More

ट्रेण्डिंग

रतन टाटांचे मृत्यूपत्र समोर, मोहिनी दत्ता यांना दिले इतके कोटी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिवंगत रतन टाटा यांच्या नुकत्याच उघडलेल्या मृत्युपत्रात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांनी आपल्या संपत्तीपैकी एक तृतीयांश संपत्ती म्हणजेच 500 कोटींहून अधिक रक्कम मोहिनी मोहन दत्ता यांना दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांना 500 कोटींहून अधिक रक्कम दिली आहे. मोहिनी […]Read More

अर्थ

ब्रशिंग स्कॅम: ऑनलाइन खरेदीदारांना लक्ष्य करणारी नवीन फसवणूक!

मुंबई, दि. 22 (जितेश सावंत) :ऑनलाइन शॉपिंगच्या वाढत्या लोकप्रियतेसोबत सायबर गुन्हेगार देखील नवीन क्लृप्त्या लढवत आहेत. सध्या एक नवीन ऑनलाइन फसवणूक ‘ब्रशिंग स्कॅम’ मोठ्या प्रमाणावर पसरत आहे, जिथे अनोळखी लोकांना अनपेक्षित पार्सल पाठवले जातात आणि त्यांच्या नावाने खोटी पुनरावलोकने (fake reviews) पोस्ट केली जातात. ब्रशिंग स्कॅम म्हणजे काय स्कॅमर्स अनपेक्षित पार्सल पाठवतात – ऑनलाइन खरेदीदारांना […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईत २०० कोटींचे ड्रग जप्त, एनसीबीने केली चौघांना अटक

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एनसीबीने नवी मुंबईत गुरूवारी मोठी कारवाई केली असून चार आरोपींना अटक केली. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल आता ॲक्शनमोडवर आले आहे. कडक कारवाई करत मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चार जणांना अटक केली. शिवाय त्यांच्याकडून विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या ड्रग्जची एकूण किंमत सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे सांगितले […]Read More

राजकीय

महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झालीय, राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊतांचा

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुती सरकार सत्तेवर आलं. पण हा पराभव महाविकास आघाडीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत या तीन नेत्यांनी शुक्रवारी […]Read More

पर्यावरण

जैविक खत कसे तयार करावे? – पर्यावरणपूरक शेती आणि बागायतीसाठी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब होत असून, पर्यावरणावरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच सेंद्रिय शेती आणि बागायतीसाठी जैविक खत हा उत्तम पर्याय आहे. जैविक खत म्हणजे काय? जैविक खत हे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले खत असून, त्यात कोणतेही रासायनिक घटक नसतात. हे खत झाडांना पोषण पुरवते आणि मातीचा पोत […]Read More