पुणे, दि ११– ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन (AISMA) पुणे मंडळाच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी भव्य आंदोलन करण्यात आले. पुणे रेल्वे मंडळातील शेकडो स्टेशन मास्टर्स, सहाय्यक कर्मचारी व संबंधित पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आंदोलनानंतर मंडळ रेल्वे व्यवस्थापकांना १९ प्रमुख मागण्यांचे सविस्तर स्मरणपत्र देण्यात आले. या आंदोलनात AISMA माजी राष्ट्रीय महामंत्री धनंजय चंद्रात्रय, मंडल […]Read More
मुंबई, दि ११ :राष्ट्रीयकृत बँकेतून सेवा निवृत्त झालेले अधिकारी,कर्मचारी यांनी प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी देशातील सर्व राज्याच्या राजधानी ठिकाणी एकाच दिवशी लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन झाले. ऑल इंडिया बँक पेन्शनर्स आणि रिटायरिज असोसिएशनच्या जनरल कौन्सिलच्या (एआयबीपीएआरसी)राज्यसचिव शेखर कदम यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.आंदोलनात उपाध्यक्ष रवींद्र शेट्टी,चंद्रशेखर बारजगे, सुधीर पोवार […]Read More
मुंबई दि ११– शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. या बाबतची अधिसूचना जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप […]Read More
ठाणे दि ११ : निवडणूक आयोगाने एका घरात 80 लोक विविध जाती आणि धर्माचे दाखवले आहेत. हे कौतुकास्पद आहे. 85 वर्षाचे शरद पवार साहेब तसेच खरगे साहेब देशाची लोकशाही वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले jआहेत. पाच वर्ष नंतर येणारी निवडणूक लोकांच्या मनात काय आहे. हे दाखवून देत आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या हातातील बाहुले आहे. देशात लोकशाही […]Read More
ठाणे, दि ११ महाराष्ट्रातील राजसरकारच्या भ्रष्ट कारभार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आज शिवसेना (ठाकरे गट) तर्फे ठाणे स्टेशन परिसरात भव्य ‘जनआक्रोश’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केले. यावेळी शिवसेना नेते नरेश मनेरा, केदार दिघे तसेच ठाणे जिल्ह्यातील उभाटा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. […]Read More
चंद्रपूर दि ११:–चंद्रपुरात वर्धा नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. चंद्रपूर ते गडचांदूर मार्गावरील वर्दळीच्या भोयेगावच्या कमकुवत पुलाने वाहनधारक चिंतेत पडले आहेत. यापुलाला मध्येच खड्डा पडलाय त्यामुळे वाहने संथगतीने जात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या औद्योगिक कॉरिडॉरला या मार्गावरील हा पूल जोडतो. मात्र बांधकाम विभागाचे पुलाच्या स्थितीकडे दुर्लक्ष आहे. यंदा या पुलावरून केवळ एकदा पाणी चढले आहे. […]Read More
चंद्रपूर दि ११:– चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या सोमनाथ येथे शिवमंदिरापाशी असलेला सोमनाथ धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. उत्तम पावसामुळे जा धबधबा प्रवाहित झाल्याने सुट्टीचे दिवस व अन्य दिवसात देखील इथे पर्यटकांची गर्दी आहे. पर्यटकांसाठी एक सुरक्षित वर्षा सहलीचे स्थळ म्हणून इथे मूलभूत सुविधा देखील उभारण्यात आल्या आहेत. जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागातून जंगलातून आलेले […]Read More
मुंबई, दि. १० : मुंबईतील कबुतरखान्यांवरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना अन्न देण्यास बंदी घातली आहे. तरीही, या निर्णयाला डावलून जैन समाजातील काही व्यक्ती कबुतरांना खाद्य पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून आता जैन समाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 13 तारखेपासून […]Read More
पंढरपूर, दि. १० : राज्यात विविध ठिकाणी मराठी भाषेची हिंदीकडून गळचेपी सुरु असण्याचे प्रकार घडून येत आहेत. धक्कादायक प्रकार म्हणजे आता पंढरपूरच्या विठूरायाच्या गाभाऱ्यातही हिंदीचा प्रवेश झाल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चक्क हिंदीतून पूजा करण्यात आल्याचा दावा केला जातोय. आता थेट मंदिरात हिंदीतून पूजा झाल्याचे समोर आल्यानंतर वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली […]Read More
पुणे, दि. १० : मुंबईतील कबुतरखान्यावर न्यायालयाकडून बंदी आल्यानंतर आता जैन धर्मियांच्या भावना दुखावून त्यांनी जोरदार आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे मुंबईत धार्मिक प्रथा महत्त्वाची की नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे हा बाद चिघळला आहे. त्याचबरोबर आता पुण्यातून देखील कबुतरांना खाणे घालण्याच्या प्रकाराबाबत वाद उफाळून आला आहे. पुण्यातील कबुतरांच्या खाद्यबंदीचं प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. पुणे […]Read More