mmcnews mmcnews

गॅलरी

औषधांसोबत मिळाला स्नेहाचा धागा…

ठाणे, दि ९ ठाणे “रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा फक्त एक ‘केस’ किंवा ‘रुग्ण क्रमांक’ नसतो, तो आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो,”महिला कर्मचारी यांनी रुग्णांच्या मनगटावर राखी बांधली, तेव्हा त्या धाग्यात फक्त दोरा नव्हता, तर प्रेम, विश्वास आणि माणुसकीची ऊब असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले. आज ठाणे सिव्हिल रुग्णालयात रक्षाबंधनाचा […]Read More

महानगर

ठाण्यात हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळा; सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश

ठाणे, दि ९: ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि ‘शिवमुद्रा प्रबोधिनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवमुद्रा प्रबोधिनी चे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने आज रघुवंशी महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला. गेल्या १६ वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जातीय सलोखा वाढविणे हा आहे. या सोहळ्यात परिसरातील मुस्लिम बहिणींनी […]Read More

महानगर

गणेशोत्सवात परीक्षा घेऊ नका शिवसेनेने दिले निवेदन

मुंबई, दि ९शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई क्र.१२ च्या वतीने महाप्रज्ञा पब्लिक स्कूल,दादी शेठ अग्यारी लेन येथे गणेशोत्सवाच्या काळामध्ये परीक्षा घेऊ नये याबाबत शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज मचाडो यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली. संपूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव अगदी जल्लोष साजरा करण्यात येतो. दक्षिण मुंबई ही उत्सवांची आणि […]Read More

राजकीय

राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे

मुंबई दि. ९ —भा.ज.प च्या प्रवक्तेपदी राहिलेल्या एका व्यक्तीची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदासाठी शिफारस करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. प्रवक्ता हा त्याच्या राजकीय पक्षाचा चेहरा असतो असे म्हंटले जाते. मग, एका राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा कशी असू शकते असा प्रश्न काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. या संबंधात […]Read More

विदर्भ

सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका….

वाशीम दि ९:– वाशीमच्या मानोरा तालुक्यातील पिंपरी हनुमान येथील सिंचन तलावाला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून तलावाची भिंत खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश जलस्त्रोतांनी पातळी गाठली आहे. मात्र पिंपरी हनुमान धरणाच्या भिंतीवरील दोन्ही बाजूंची माती वाहून गेली असून मध्यभागी फक्त तीन फूट जागा शिल्लक आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जर […]Read More

राजकीय

*हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजेआमदार सचिन अहिर

मुंबई, दि ९:सन १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणार्पणातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी गावालिया टॅन्क मैदानावर उभे करण्यात आलेले हुतात्मा स्मारक आजच्या तरुणांचे प्रेरणास्थान आहे. परंतु त्याचे महत्व कायम राहणार का, हा आज खरा मूलभूत प्रश्न आहे, असे विचार राष्ट्रीय मिल मंजूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन आहीर यांनी येथे बोलताना […]Read More

गॅलरी

भारत सरकारने बोधगया टेम्पल अॅक्ट १९४९ रद्द करुन केंद्रिय कायदा

मुंबई, दि ९भारत सरकारने बोधगया टेम्पल अॅक्ट 1949 रद्द करून केंद्रीय कायदा करावा याबाबत एडवोकेट दिलीप काकडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली.दि धम्म संहिता अॅक्शन कमिटी ऑफ इंडियांच्या समन्वयकाद्वारा बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दिनांक १३ जुलै २०२५ रोजी याचिका दाखल करण्यात आली होती याचिकेची दिनांक ४ ऑगस्ट २०२५ […]Read More

ट्रेण्डिंग

बीड जिल्ह्यात ढगफुटीसदृश परिस्थिती, गोदावरी – सरस्वती दुथडी भरून वाहिल्या…!

बीड दि ९… बीड जिल्ह्यातल्या माजलगांव तालुक्यातील उमरी, मोगरा परिसरामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने पहिल्याच पावसात गोदावरी व सरस्वती नदीला पूर आल्याने या भागाचा पाणीप्रश्न मिटला आहे. माजलगाव तालुक्यातील उमरी, मोगरा, शुक्लतीर्थ लिमगाव, डाके पिंपरी, साळेगाव, कोथळा, जीवनापूर, लोणगाव, आलापूर, बेलोरा, सिमरी पारगाव यासह इतर सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने नदी – नाले वाहून गोदावरी […]Read More

खान्देश

यवतमाळ जिल्ह्यात सात प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांमध्ये २१ टक्के पाणी….

यवतमाळ दि ९ — यवतमाळ जिल्ह्यात मोठे, मध्यम , लघू असे ७५ प्रकल्प आहेत.या प्रकल्पांच्या भरोशावरच जिल्हावासीयांची तहान भागविल्या जाते. तसेच शेती सिंचनासाठीही याच प्रकल्पातून पाणी शेतकऱ्यांसाठी सोडले जाते.यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी धरणांतील पाणीसाठ्यात फारसी वाढ झालेली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रकल्पांतील पाणीसाठ्याची टक्केवारी कमी झालेली आहे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे […]Read More

ट्रेण्डिंग

रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना

मुंबई, दि. ८ : जीआरपीकडून प्राप्त माहितीनुसार, 2022, 2023 आणि 2024 मध्ये ब्लॉक विभागात अनुक्रमे 1764, 1880 आणि 1692 अनैसर्गिक मृत्यू तर स्थानकांवर 662, 656 आणि 781 अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाली आहे. या आकडेवारीत गाडीमधून पडणे, अवैध प्रवेश (अनधिकृतपणे रूळ ओलांडणे) आणि खांबावर आदळणे इत्यादी विविध कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे. मुंबईत स्वयंचलित दरवाजे असलेल्या […]Read More