मुंबई, दि. १० : 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांसाठी खास ‘फ्रीडम सेल’ जाहीर केली आहे. या अंतर्गत तब्बल 50 लाख तिकिटांवर मोठी सवलत दिली जाणार आहे. यामध्ये, देशांतर्गत उड्डाणांची किंमत 1,279 रुपयांपासून सुरू होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संधी फक्त 4,279 रुपयांपासून उपलब्ध केली जाणार आहे. ही ऑफर 10 ऑगस्ट 2025 पासून एअरलाइनच्या […]Read More
मुंबई, दि. १० : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात या कामाला सुरुवात होणार असून, त्याचवेळी लोकप्रिय पेंग्विन प्रदर्शनाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. दोन्ही प्रकल्प १२ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. करांसह या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ६५ कोटी रुपये आहे. जून २०२२ मध्ये बीएमसीने बायसळा प्राणिसंग्रहालयात […]Read More
नाशिक, दि. १० : CBI ने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (रेनफॉरेस्ट रिसॉर्ट) येथे भाड्याने घेतलेल्या जागेत काही खाजगी व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयने 8 ऑगस्ट रोजी मुंबईतील रहिवासी असलेल्या 6 आरोपींविरोधात तसेच अज्ञात खाजगी व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. CBI […]Read More
कोल्हापूर, दि. १० : कोल्हापुरातील नांदणी येथील महादेवी हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशानंतर ‘वनतारा’ येथे नेण्यात आले होते. मात्र, आता हा वाद संपुष्टात आला आहे. वनताराकडून कोल्हापूर जिल्ह्यात हत्तींसाठी देशातील पहिले अत्याधुनिक सेटेलाइट पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) ‘वनतारा’ […]Read More
मुंबई,दि. १० : महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र सरकारचे राज्यात एक कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी आम्ही २५ लाख लखपती दिदी तयार केल्या. यावर्षी आम्हाला आणखी २५ लाख जोडायच्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले. मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन उत्सवात मुख्यमंत्री […]Read More
जालना दि १०:– जालन्याच्या सावंगी तलाव येथे मुसळधार पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जालना तालुक्यातील सावंगी तलाव मंडळातील बरडी या गावात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे या भागातील कापूस पीक आडवे झाले आहे. बरडी येथील शेतकरी सुधाकर गंगातीवरे व प्रभू गंगातीवरे यांनी त्यांच्या एक हेक्टर क्षेत्रावर कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र, […]Read More
बुलडाणा दि १०: – बुलडाणा जिल्ह्यातील चिखली आणि सिंदखेडराजा तालुक्यात पुन्हा काल रात्री अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा तालुकयात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने अचानक पणे पूर परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये पिंपळगाव सोनारा येथील ओढ्याला पूर आल्याने रात्रीपर्यंत या गावाचा संपर्क तुटलेला होता […]Read More
मिरा-भाईंदर दि १० :– घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची सजावट करणाऱ्या भक्तांचे मनोबल वाढवणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे, पाठीवर शाबासकीची थाप देणे तसेच सणासुदीच्या काळात संस्कृतीचे जतन व प्रसार करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या संकल्पनेतून शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२४ आणि […]Read More
नागपूर दि १०– नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ येथून नागपूर अजनी पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळेला नागपूर रेल्वे स्थानकावर शुभारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वंदे भारत त्यांच्या ट्रायल रन चा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी […]Read More
मुंबई, दि.१० – भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे. सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष (RUPPs) आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणी करताना पक्षांनी नाव, […]Read More