mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

ChatGPT-5 लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये

मुंबई, दि. ८ : OpenA ने नवीनतम AI मॉडेल जीपीटी-5 (GPT-5) लाँच केले आहे. हे नवे मॉडेल कंपनीच्या सर्व जुन्या एआय मॉडेल्सची जागा घेईल. तसेच, हे मॉडेल सर्वोत्कृष्ट बुद्धिमत्ता आणि प्रगत विचारांसह बाजारात आणले असल्याचा कंपनीचा दावा आहे. या मॉडेलमध्ये सर्व क्षमता एकाच ठिकाणी एकत्र करण्यात आल्या आहेत. चॅटजीपीटी-5 हे मिनी, रेग्युलर आणि प्रो अशा […]Read More

सांस्कृतिक

माझगावकरांनी आपली संस्कृती जोपासली त्याचा मला अभिमान

मुंबई, दि ८माझगाव हे संस्कृतीचा माहेरघर असून माजगावकरांनी आपली संस्कृती आज जोपासली आणि नारळ फोडण्याचा हा पारंपारिक कार्यक्रम घेतला त्याचा मला फार अभिमान वाटतो असे जाहीर प्रतिपादन माजी आमदार यामिनी जाधव यांनी माजगाव येथील भाई बांदल चौक येथे आयोजित केलेल्या नारळ फोडणे स्पर्धेमध्ये केले. त्यापुढे म्हणाल्या दक्षिण मुंबईतील माजगाव आणि ही मुंबई मराठी संस्कृतीचे माहेर […]Read More

सांस्कृतिक

“समाजात बहीण-भावाच्या नात्याची खरी जाणीव निर्माण झाली, तर महिला सुरक्षित”

पुणे, दि ८: रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर समाजात प्रत्येक स्त्रीमध्ये ‘माझी बहीण’ पाहण्याची जाणीव निर्माण करून तिचे रक्षण करण्याचा संकल्प घेण्याची ही वेळ आहे. समाजात अशी भावना रुजली तर महिला सुरक्षेसाठी कॅंडल मार्च काढण्याची वेळच येणार नाही, असे मार्गदर्शन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बोपोडी सेवा केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांनी केले. […]Read More

ऍग्रो

कांदा धोरण समितीचे ‘मिशन स्टोरेज’

पुणे दि ८:– राज्य सरकारने नेमलेल्या कांदा धोरण समितीने कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी कांदा साठवणुकीच्या शास्त्रोक्त पद्धती, प्रति टन साठवणूक खर्च आणि व्यवहार्यता यावर राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्रात धोरण समितीच्या सर्व सदस्यांसोबत स्टोरेज सेंटर प्रत्यक्ष भेट आणि सखोल विचार मंथनातून कांदा साठवणूक धोरणाचा मसुदा तयार केल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे आणि […]Read More

राजकीय

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा आणखी एक झटका…

छ संभाजीनगर दि ८– शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड न्यायालयाने पुन्हा एकदा झटका दिला आहे. सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्या 2019 विधानसभा निवडणूक मधील नामनिर्देशन पत्रातील शपथपत्राबाबत सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका क्रमांक 461/2023 दाखल केलेली आहे. या शपथपत्रात अब्दुल सत्तार यांनी […]Read More

ऍग्रो

बीडच्या अनेक भागात जोरदार पावसाचे हजेरी, गोदावरी नदीला पूर…

बीड दि ८…दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर बीडच्या वडवणी,माजलगाव तालुक्यासह अनेक भागात काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला होता.माजलगाव तालुक्यातील मोगरा गावातील गोदावरी नदीला पूर आला. दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखवाला आहे. त्याचबरोबर शेती पिकांना मोठा जीवदान मिळाला आहे आजही बीड जिल्ह्यात काही ठिकाणी धुवाधार पाऊस चालू आहे. ML/ML/MSRead More

विदर्भ

वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

वाशीम दि ८– वाशीम जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः, मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावाजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे वनोजा आणि पिंजरला जोडणारा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. परिणामी, या गावांचा संपर्क इतर भागांशी तुटला आहे. या पुरामुळे वनोजा गाव, वनोजा तांडा आणि तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपर्क […]Read More

ऍग्रो

आवक वाढल्याच्या कारणाने मिरचीचे भाव 100 वरून थेट 30 रुपयांवर…

जालना दि ८:– जालन्याच्या वालसावंगी परिसरात मिरचीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. मिरचीचे दर 100 रुपयांवरून थेट 30 रुपयांवर आले आहेत. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड झाल्याने उत्पादनही भरपूर झालं आहे. शेतकऱ्यांना येथे तयार झालेली मिरची तोडून पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते.मात्र,या बाजारात मिरचीची आवक अचानक […]Read More

ट्रेण्डिंग

उत्तरकाशीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी गिरिश महाजन रवाना

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार (Rain) पाऊस व ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. अवघ्या 34 सेकंदाच्या ढगुफटीनंतर धारली गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. दरम्यान या घटनेत150 हून अधिक लोक गाडले गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असे असताना महाराष्ट्रातील 150 हून अधिक पर्यटक या दुर्घटनेत अडकल्याचीहि भीती व्यक्त केली जात आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

या तारखेला निवडले जातील नवीन उपराष्ट्रपती

नवी दिल्ली, दि. ७ : उपराष्ट्रपती धनखड यांनी अचानक दिलेल्या राजिनामान्यानंतर रिक्त झालेले हे पद आता भरले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने २०२५ साली होणाऱ्या उप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत अधिसूचना आज ७ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केली आहे. ही अधिसूचना “राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२” च्या कलम ४ (१) आणि (४) अंतर्गत जारी करण्यात […]Read More