mmcnews mmcnews

मनोरंजन

‘टँगो मल्हार’ या चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

पुणे, दि १२चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले असून येत्या १९ सप्टेंबरला हा […]Read More

गॅलरी

२०२५ मधील अंतिम चंद्रग्रहण: काय परिणाम होणार? जाणून घ्या राजकीय,

जितेश सावंत ह्या वर्षांतील दुसरे व शेवटचे चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) दिनांक ०७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून ग्रहण रात्री २१. ५७ मिनिटांनी सुरु होणार असून मध्य रात्री ०१ वाजून २७ मिनिटांनी संपेल (८ सप्टेंबर). ह्या ग्रहणाचा प्रभाव हा कुंभ राशीवर आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्रावर जास्त असेल. हे ग्रहण पूर्णचंद्र ग्रहण असून हे ग्रहण Asia (आशिया […]Read More

सांस्कृतिक

अंबाबाई मूर्तीवर सुरू झाली संवर्धन प्रक्रिया, मूर्तीचे दर्शन बंद….

कोल्हापूर दि १२– करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रियेसाठी औरंगाबादच्या भारतीय पुरातत्व विभागाचा चमू काल म्हणजे सोमवारी रात्री कोल्हापूरात दाखल झाला. आज आणि उद्या असे दोन दिवस हा चमू मूर्ती संवर्धन प्रक्रिया पूर्ण करणार आहे. आजपासून मूर्तीचे गाभाऱ्यातील मुख्य मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी बंद झाले. परंतु या दोन दिवसांसाठी भाविकांकरीता उत्सवमूर्ती व मंगल […]Read More

महानगर

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कबुतरखाना बंदी विरोधातील याचिका

नवी दिल्ली, दि. ११ : कबुतरांना खाऊ घालण्याच्या मुंबईतील ‘कबुतरखाना’ प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना दादर आणि इतर ठिकाणी बेकायदेशीरपणे आणि नियम तोडून खाऊ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, या आदेशाविरुद्ध दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाने मुंबई हाय कोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास स्पष्टपणे […]Read More

ट्रेण्डिंग

कवी सौमित्र यांचं मुंबईतलं राहतं घर धोक्यात, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

मुंबई, दि. ११ : अभिनेते आणि कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांच्या अंधेरीतलं राहत्या घराला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मदत मागितीली आहे. मुंबईतील धोकादायक तसंच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पांती कामं जोरात सुरू आहेत. पण यात अनेकदा घर मालकांची फसवणूकही होताना दिसतेय. सौमित्र यांच्या घराच्या बाबतीतही काहीसे असेच घडले आहे. सौमित्र […]Read More

अर्थ

अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात

नवी दिल्ली, दि.११ : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव शुल्कामुळे अमेरिकेला होणाऱ्या २ अब्ज डॉलरच्या कोळंबी निर्यातीत गंभीर अडचणी येत असल्याने भारतीय सीफूड एक्सपोर्ट असोसिएशनने वाणिज्य आणि वित्त मंत्रालयांशी संपर्क साधून आपत्कालीन आर्थिक मदत मागितली आहे, असे रविवारी एका निवेदनात म्हटले आहे. असोसिएशनने ‘सॉफ्ट लोन’द्वारे कार्यरत भांडवलात ३० टक्के वाढ करण्याची विनंती केली […]Read More

ट्रेण्डिंग

दिल्ली-NCR मधील भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली, दि. ११ : दिल्ली-NCR मधील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत आज (दि.११) महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सर्व भटके कुत्रे आठ आठवड्यांच्या आत निवासी वस्त्यांपासून दूर हलवून शेल्टरमध्ये सोडण्याचे निर्देश दिले. कोणीही व्यक्ती किंवा संस्था या कारवाईत अडथळा आणत असेल, तर त्यांच्याविरुद्ध […]Read More

आरोग्य

हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा

मुंबई, दि. ११ : जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) संलग्न असलेल्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने हेपेटायटीस डी ला कर्करोगजन्य म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी, WHO ने देखील हेपेटायटीस बी आणि सी ला कर्करोगजन्य म्हणून घोषित केले आहे. २०२० मध्ये जर्नल ऑफ हेपॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असा अंदाज आहे की जगभरातील क्रॉनिक […]Read More

महानगर

दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव

मुंबई, दि. ११ : दहीहंडी उत्सव अगदी चार दिवसांवर आल्याने उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईसह राज्यांत ठिकठिकाणची गोविंदा पथके रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. यातच एक धक्कादायक घटना घडली आहे. दहिहंडीचा सराव सुरू असताना 6 व्या थरावरून कोसळून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री ही […]Read More

करिअर

Infosys देणार २० हजार नवीन पदवीधरांना नोकरी

मुंबई, दि. ११ : वर्षाच्या सुरुवातीपासूनच देशातील IT उद्योगाला टाळेबंदी आणि पुनर्रचनेचा सामना करावा लागत असला तरी, इन्फोसिसने २०२५ मध्ये २०,००० नवीन पदवीधरांना नोकरी देण्याची योजना जाहीर केली आहे. इंडिया टुडे आणि एंजल वनच्या मते, भविष्यासाठी एक मजबूत कर्मचारी वर्ग तयार करण्याच्या उद्देशाने AI आणि रीस्किलिंग उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याच्या इन्फोसिसच्या धोरणाचा हा एक भाग […]Read More