mmcnews mmcnews

पश्चिम महाराष्ट्र

ब्रम्हकुमारी डॉ. त्रिवेणी रमेश बहिरट ‘”बोपोडी भूषण २०२५’’ पुरस्कारने सन्मानित

पुणे, दि १२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला बोपोडी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ब्रहमकुमारी डॉ. त्रिवेणी दीदी बहिरट यांना अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन ‘केल्याबद्दल केनेडी युनिव्हर्सिटीच्या वतीने “अघ्यात्मिक विज्ञान विषयात ” डॉक्टरेट ‘’ प्रदान करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार बोपोडीतील सर्व प्रतिष्ठीत मान्यवरांच्या वतीने दीदींना “बोपोडी भूषण २०२५’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बोपोडी […]Read More

महानगर

खासदार निधीतून कामाचे शुभारंभ!

मुंबई, दि १२ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या खासदार निधीतून घाटकोपर पुर्व, नायडू कॉलनी येथील वेल्डन क्रिडा मंडळाच्या खुले सभा मंडप (शेड) उभारणीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामांचा शुभारंभ विभागप्रमुख मा. श्री. तुकाराम (सुरेश) पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी महिला विभाग संघटक प्रज्ञाताई सपकाळ, समजसेविका व युवासेना सदसया राजोल संजय पाटील व […]Read More

महानगर

दहीहंडीच्या जल्लोषाला सुरुवात!

मुंबई, दि १२ :मुलुंड येथील विभाग अधिकारी रोहित चिकणे यांच्या सौजन्याने जाणता राजा गोविंदा पथकाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यास ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील उपस्थित राहून सर्व गोविंदांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. उत्साह, ऊर्जा आणि एकोप्याने भरलेला हा पारंपरिक जल्लोष यावर्षीही गगनाला भिडो, हीच सदिच्छा! अशी शुभेच्छा खासदार संजय पाटील यांनी यावेळी दिली.ML/ML/MSRead More

राजकीय

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरतीला हिरवा कंदील

मुंबई दि १२– महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून […]Read More

पर्यटन

रक्षाबंधनानिमित्त एसटीला १३७ कोटी रुपयांची ओवाळणी…!

मुंबई दि.१२ — यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटीमधून महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. अशी माहिती परिवहन मंत्री […]Read More

राजकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आंदोलनासाठी मुस्लिम समुदायाच्या पाठिंबा

पुणे, दि १२: मंगळवार पेठ येथील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावना लगतच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने येत्या 15 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम समुदायाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे तसेच या आंदोलनामध्ये मुस्लिम समुदायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी  […]Read More

राजकीय

हत्तीण, कबुतर, वाघ यामुळे महायुती सरकारची अवस्था ‘सर्कसी’ प्रमाणे

मुंबई, दि. १२ :– कोल्हापूरच्या हत्तीणीच्या प्रश्नाने जनतेच्या दुखावलेल्या भावना, दादरच्या कबुतरांच्या प्रश्नाने प्रदूषित झालेले वातावरण, वांद्र्याच्या वाघाने शिवाजीपार्कवर सुरु केलेला फेरफटका, या साऱ्या घटना हाताळतांना महायुती सरकारची ‘सर्कस’ झाली आहे अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते प्रा अनंत गाडगीळ यांनी केली आहे. सर्कसीमध्ये ‘तारेवरची कसरत’, हे एक मोठे आकर्षण असते. कोल्हापुरातील हत्तीण आणि वनतारातील ‘अंबारी’, […]Read More

राजकीय

रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेेत वाढ

मुंबई दि. १२ :– राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) अन्न, धान्याचे (शिधा) वितरण करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेेत वाढ करण्याचा महत्वपुर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यातील […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

मंगळवार, दि. १२ ऑगस्ट, २०२५ (गृह विभाग)महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी (अन्न, नागरी पुरवठा विभाग)राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण. (विमानचालन विभाग)सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध […]Read More

राजकीय

दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्याची परिवहन मंत्र्यांची मागणी

मुंबई दि. १२ – मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोलनाक्या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More