मुंबई: शापूरजी पालोनजी ग्रुप टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड (Tata Sons Pvt.) मधील आपली 18.4% हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. या संभाव्य विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचा वापर ग्रुप आपले मोठे कर्ज फेडण्यासाठी करू शकतो. ब्लूमबर्गच्या एका अहवालात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आपली पायाभूत सुविधा युनिट गोस्वामी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड (Goswami Infratech Pvt.) द्वारे जारी केलेले 8,810 कोटी रुपयांचे […]Read More
मुंबई, दि. १२ : न्यायालयाच्या आदेशाने दादरमधील कबुतरखान्यावर बंदी येऊनही दादर परिसरात अनधिकृतपणे इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे. दादर परिसरातील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले असताना हा अनधिकृत कबुतरखाना सुरू करण्यात आलाय. स्थानिक लोकांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय. तरीही कोणत्याही पद्धतीनं या कबुतरांना खाणे दिले जात आहेत. ज्या […]Read More
मुंबई, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयात बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (SIR) (सोप्या भाषेत मतदार यादी पडताळणी) बाबत सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने आज भारतीय निवडणूक आयोगाच्या आधार हा नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा मानला जाऊ नये, या मताचे समर्थन केले आणि म्हटले की त्याची स्वतंत्रपणे पडताळणी केली पाहिजे.न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर बिहार […]Read More
मुंबई, दि १२– मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार क्रांती संघ आणि बेस्ट कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने, तसेच श्री. विठ्ठलराव गायकवाड (सरचिटणीस) आणि श्री. अशोक चव्हाण (अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत आज (१२ ऑगस्ट २०२५) पत्रकार परिषदेत विद्यमान संचालक मंडळावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. बेस्ट सोसायटी निवडणूकित परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार निवडणूक लढवणार आणि जिंकणार .मुंबई […]Read More
कल्याण, दि. १२ : स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे […]Read More
मुंबई, दि. १२ : लोकसभेत काल मंजूर झालेल्या नवीन आयकर विधेयकात एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन नियमानुसार, आता उशिरा ITR सादर करणारे करदाते त्यांच्या अतिरिक्त कापलेल्या कराचा परतावा देखील मागू शकतात. new income tax bill च्या पहिल्या आवृत्तीचा अभ्यास केल्यानंतर संसदीय समितीने सरकारला त्यात २८५ सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता. असे म्हटले […]Read More
मुंबई, दि. १२ : २०२४-२५ सुरुवातीच्या सहामाहीत उत्तर प्रदेशने तेल कंपन्यांना सर्वाधिक इथेनॉल (ethanol)पुरवठा करून देशात प्रथम स्थान मिळवले आहे. जूनअखेर उत्तर प्रदेशने ९३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्राने ६९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे, इथेनॉल निर्मिती क्षमतेत महाराष्ट्र आघाडीवर असूनही, प्रत्यक्षात पुरवठ्याच्या […]Read More
मुंबई, दि १२ कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभाला बुधवारी कुर्ला येथे जल्लोषात सुरुवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपली संस्कृती आणि परंपरा जागृत ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. […]Read More
मुंबई, दि. १२ — महाराष्ट्रातील पारंपारिक वस्त्र व जी सुंदर वीणकामाचा एक अविष्कार आहे तसेच ज्याला साडयांची महाराणी म्हणून ओळखले जाते अशी महाराष्ट्राची पैठणी आता लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार आहे. सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केलेली विनंती संग्रहालयाने मान्य केली आहे. शूर मराठा सरदार रघुजीराजे भोसले यांची ऐतिसाहिक तलवार ताब्यात घेण्यासाठी […]Read More
नवी दिल्ली,दि. १२ : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा विरोधात सादर करण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावाला आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. प्रस्तावावर एकूण 146 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते दोघेही सहभागी आहेत. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महाभियोग प्रस्ताव आणता […]Read More