नवी दिल्ली, दि. १३ : सीमा सुरक्षा दलाने गट ‘क’ मधील हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 1,121 रिक्त पदे भरली जाणार असून, देशभरातील पात्र उमेदवार 24 ऑगस्ट 2025 पासून 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. बीएसएफ भरती मंडळ लवकरच याबाबतची अधिकृत जाहिरात […]Read More
मुंबई, दि. १३ : १५ ऑगस्टपासून केंद्र सरकार वार्षिक FASTag सुरू करणार आहे. या नवीन नियमामुळे टोल प्लाझा ओलांडणे आणखी सोपे होईल. ही FASTag annual pass योजना प्रामुख्याने कार, जीप आणि व्हॅन सारख्या खाजगी वाहनांसाठी लागू होईल. त्यात जड व्यावसायिक वाहनांचा समावेश नाही. वार्षिक फास्टॅगसाठी तुम्हाला ३००० रुपये रिचार्ज करावे लागतील. यामध्ये २०० फेऱ्या मोफत […]Read More
मुंबई, दि. १३ : BSNL ने खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी एक अतिशय आकर्षक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा नवा ₹1999 चा असून, या प्लॅनमुळे सतत रिचार्ज करावं लागणार नाही. वर्षभर सिम कार्ड अॅक्टीव्ह ठेवण्यासोबतच, दिवसाला दीड जीबीपेक्षा डेटा, अमर्याद कॉलिंग सुविधा अशा सगळ्या सुविधा या एका प्लॅनमुळे मिळणार आहेत. इतर खासगी कंपन्यांच्या वर्षभरासाठीच्या […]Read More
मुंबई, दि. १३ : राज्यातील सर्वात मोठा सार्वजनीक उत्सव म्हणजे गणेशोत्सव. हा उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महामुंबई मुंबईत हजारोंच्या संख्येने असणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. हा उत्सव सुरळीतपणे पार पडावा यासाठी राज्य शासनही सतर्क झाले आहे. उत्सव पर्यावरणपुरक व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांनी ‘डीजे’चा वापर […]Read More
मुंबई, दि. १३ — मुंबई – गोवा मार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांची गैरसोयीतून सुटका व्हावी यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णायक बैठक घेत तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देत कोलाड ते माणगांव दरम्यानच्या सर्व बायपाससाठी २१ कोटी ९० लाख रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खा. सुनिल तटकरे […]Read More
मुंबई, दि. १३:– राज्यात महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा लाभ होईल, या उद्देशाने ‘अपना भांडार’ या नावाने बहुउद्देशीय ग्राहक भांडारे चालवली जातात. भविष्यात सर्व जिल्ह्यांमध्ये अशी भांडारे उभारून खरेदी-विक्रीची साखळी उभारण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. महाराष्ट्र सहकारी ग्राहक महासंघाच्या कामकाजाचा मंत्री रावल यांनी मुंबईतील महासंघाच्या […]Read More
मुंबई, दि १३ :दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (सन २०२५ ते २०३०) श्रमिक उत्कर्ष सभा प्रणित ‘सहकार समृध्दी पॅनेल’कडून आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. पॅनेलमध्ये समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन, एस् सी एस् टी […]Read More
चंद्रपूर:– जिल्ह्यातील 24 तासातल्या संततधार पावसाने शहरालगतच्या ईरई धरणाची पाणीपातळी उंचावली, 7 पैकी 2 दरवाजे उघडून विसर्ग सुरू, 1 आणि 7 क्रमांकाचे दरवाजे 0.25 मीटर्सने उघडले आहेत, जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्य सरासरी पोचली 62 टक्क्यांवर, 2 मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी असोलामेंढा 82 % तर इराई 72 टक्के भरले आहे. 8 मध्यम प्रकल्पांपैकी 4 पूर्ण क्षमतेने भरले, दमदार […]Read More
पुणे, दि १३ – भोर तालुक्यातील गोकवडी गावात पाणी टंचाई दूर करून शाश्वत शेती व ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL) यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत, ‘वनराई’ संस्थेच्या सहकार्याने या गावामध्ये एकात्मिक जलसंधारण व शेती विकास प्रकल्प यशस्वीरीत्या राबवण्यात आला. या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेनंतर शेतकऱ्यांच्या हस्ते नुकताच औपचारिक हस्तांतर सोहळा […]Read More
मुंबई, दि १३ नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरळी कोळीवाडा येथे शिवसेना माहिला शाखाप्रमुख पुजा बारीया यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी उबाठा गटावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक व विभागप्रमुख दत्ता नरवणकर, माजी नगरसेविका रत्ना महाले, प्रवक्त्या सुशीबेन शहा यांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांची आज भेट घेतली. महिलेला […]Read More