mmcnews mmcnews

अर्थ

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी अशा आहेत तरतुदी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेल्या या अर्थसंकल्पात राज्यासाठी महत्वाच्या विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मुलींना शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क माफमहाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेल्या या अर्थसंकल्पात मुलींसाठी आनंदाची बातमी आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग, पोस्ट शेअर करत दिली

ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानला(३६) स्तनांचा कर्करोग झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरल्या होत्या. तिला गंभीर आजाराची लागण झाल्याचंही बोललं जात होतं. अखेर तिनेच इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. हिनाला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाला आहे. तिने पोस्ट शेअऱ करताना लिहिलंय की, “मी या आजारावर मात करण्यासाठी […]Read More

करिअर

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अधिकारी पदांसाठी भरती

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) मध्ये कनिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी भरती आहे. HCL hindustancopper.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. वय श्रेणी : शैक्षणिक पात्रता:संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा, 5 वर्षांचा अनुभव, बॅचलर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री. शुल्क: पगार: 30,000 – 120,000 प्रति महिना. निवड प्रक्रिया: याप्रमाणे अर्ज करा: […]Read More

Lifestyle

व्हेजी कोरियन पॅनकेक

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:१५ मिनिटेलागणारे जिन्नस: गाजर, कोबी, झुकीनी, ढब्बु, कांदा, कांद्याची पात, मश्रूम आणि कोथिंबीर बटाटा, रताळ ,पालक वैगरे छान लागतात अस मैत्रीण म्हणाली.मिठ, मिरपुड, मिरची, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ,चमचाभर कॉर्नफ्लावर / कॉर्नस्टार्च आणि तेल. क्रमवार पाककृती:कृती साधारण आपल्या धिरड्याच्या जवळपास जाणारी आहे.भरपूर भाज्या असल्याने पोटभर आणि हेल्दी […]Read More

महिला

‘महिला आयोग आपल्या दारी’मध्ये २६९ तक्रारींचा निपटारा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सातारा जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे चांगले विणले असून यातून सबलीकरणही झाले आहे. त्यामुळे साताऱ्यातील हे काम राज्यातही राबवावे अशी शिफारस शासनाकडे करणार आहे. त्याचबरोबर महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांत २६९ तक्रारी आल्या. सर्वाधिक वैवाहिक आणि काैटुंबिक समस्यांच्या होत्या. या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, अशी माहिती […]Read More

पर्यावरण

जगभरातील ४५ हजारांहून प्रजाती नामशेष होणार?

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान बदलासह पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी गेल्या काही दशकांमध्ये सुरू असलेल्या मानवी प्रयत्नांमुळे जगभरातून ४५,००० हून अधिक प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविषयक एका आंतरराष्ट्रीय संस्थेने प्राणी आणि वनस्पतींबाबतची निरीक्षणे नोंदवली आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) गुरुवारी धोक्यात आलेल्या प्रजातींची ताजी यादी जाहीर केली […]Read More

मराठवाडा

हरणांचा वावर वाढल्याने शेतकरी त्रस्त; पिकाची नासाडी

बीड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) जिल्ह्यातील मगरवाडी शिवारात हरणांचा वावर वाढला असून या हरणाकडून शेतातील पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला असून हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी शिवारात हरणांचा वावर वाढला आहे. हरणांचे कळप पेरणी झालेल्या शेतामध्ये दिवसभर आपले ठाण मांडून आहेत. गेल्या आठवड्यापूर्वीच शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग […]Read More

ऍग्रो

राज्यातील अवकाळीची नुकसान भरपाई १५ जुलैपर्यंत

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात यावर्षी जानेवारी ते मे महिन्या दरम्यान झालेल्या अवेळी पावसामुळे २,९१,४३३ हेक्टर जमिनींवरील पिकांचं नुकसान झालं असून राज्य सरकारने यासाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला असून त्याचं वितरण येत्या १५ जुलै पर्यंत करण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. […]Read More

राजकीय

राज्याचे वाळू धोरण फसल्याचे मंत्र्यांनी केले मान्य

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील वर्षानुवर्षे चालत आलेल्या वाळूच्या सडलेल्या यंत्रणेमुळे शासनाने आखलेल्या नवीन वाळू धोरणाला अपेक्षित यश मिळालं नाही , त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे अशी कबुली महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली आणि अप्रत्यक्षरित्या हे धोरण फसल्याची कबुली त्यांनी दिली . वाळू शासनाकडून बंधमुक्त करून त्याबाबत […]Read More

महानगर

पुण्यात आता बार वर AI कॅमेऱ्यांची नजर

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात पोर्शे कार अपघातात पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून , यात कोणताही राजकीय दबाव नव्हता , मात्र ज्या लोकांनी यात हलगर्जी केली त्या सगळ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लक्षवेधी सुचनेवरील उत्तरात दिली. सुनील प्रभू आणि इतरांनी ती उपस्थित केली […]Read More