mmcnews mmcnews

महानगर

मुंबई – गोवा महामार्गाच्या विषयावर विधानपरिषदेत गदारोळ

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) L मुंबई – गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी आज विधानपरिषद सभागृहात घोषणा दिल्या, यामुळे सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या विभागातील ७२ […]Read More

ट्रेण्डिंग

टीम इंडियाची ऐतिहासिक विजय यात्रा: फाइनलमध्ये दिमाखदार प्रवेश!

इंग्लंडवर थरारक विजय मिळवत टीम इंडिया थेट फाइनलमध्ये प्रवेश केला आहे. या रोमांचक विजयाने 140 कोटी भारतीयांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. संपूर्ण देशभरात क्रिकेटप्रेमींनी जल्लोष साजरा केला. खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी आणि संघाच्या एकतेमुळे हा विजय शक्य झाला. भारतीय संघाचा आत्मविश्वास आकाशाला भिडलेला आहे. सर्वत्र प्रशंसा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासात […]Read More

देश विदेश

जाणून घ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी आज संसदेला संबोधित करताना अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा परामर्ष घेतला. यातील काही मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे राष्ट्रपती म्हणाल्या- माझे सरकार ईशान्येत कायम शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहे. असे सांगताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विरोधकांच्या गदारोळात राष्ट्रपतींनी आपले भाषण सुरूच ठेवले. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात […]Read More

विज्ञान

थेट आकाशात जोडले जाणार चांद्रयान 4 स्पेसक्राफ्टचे पार्ट

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेनंतर आता भारतीय शास्त्रज्ञ चांद्रयान 4 विकसीत करण्यासाठी सज्ज झाले आहे.चांद्रयान 3 पेक्षा चांद्रयान 4 ही मोहिम अत्यंत वेगळी असणार आहे. चांद्रयान 4 स्पेसक्राफ्टचे पार्ट हे थेट आकाशात जोडले जाणार आहेत. भारताची नवी टेन्कॉलीजी पाहून संपूर्ण जग स्तिमीत होणार आहे. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. […]Read More

ट्रेण्डिंग

TATA कंपनीमध्ये लागू होणार २५ टक्के आरक्षण

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या उद्योगविश्वाचा पाया रचणारा टाटा समूह नेहमीच सामाजिक बांधिलकी पाळत नवीन पायंडे पाडण्यात अग्रेसर असतो. असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय आता टाटा समूहाने घेतला आहे. टाटा समूहाच्या दिग्गज टाटा स्टील या कंपनीने गेल्या शंभर वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी महिल्यांसाठी आरोग्य सेवा, कार्यालयांमध्ये पाळणाघर आणि भविष्य निर्वाहनिधी यासारख्या सुविधा देण्यास सुरुवात […]Read More

देश विदेश

मालदीव राष्ट्रपतींवर राज्यमंत्र्यांकडून काळी जादू करण्याचा प्रयत्न

माले, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालदीवच्या पर्यावरण राज्यमंत्री फातिमाथ शमानाझ यांना राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. स्पॅनिश न्यूज एजन्सी ईएफईने दिलेल्या माहितीनुसार, फातिमाथ व्यतिरिक्त आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्वांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकरणी मालदीव सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य […]Read More

देश विदेश

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताचा हॉकी संघ जाहीर

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिंपिकसाठी हॉकी इंडियाने काल 16 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. संघाची कमान हरमनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आली आहे, तर मिडफिल्डर हार्दिक सिंगला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. हरमनप्रीतचे हे तिसरे […]Read More

Lifestyle

कंदवड्या

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : – पाव किलो चण्याची डाळ– एक गड्डा लसूण सोलून– किती तिखट हवंय त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या (वड्या वाळून तिखट पणा कमी होतो, आणि जरा तिखट या चांगल्या लागतात सो त्या प्रमाणात मिरच्या घेतल्या तर बरं. तरी प्रमाण म्हणून १०-१२ तरी हव्यात)– मीठ चवीनुसार– थोडं जिरं– दोन तीन चिमटीभरून […]Read More

पर्यावरण

जलपुनर्भरणासह पर्यावरण संवर्धनासाठी पोलिसांचा पुढाकार

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अंमलदार कक्षाचे लोकसहभागातून नुतनीकरण करण्यात आले असून हे काम करताना पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देण्यात आला. भूजल पातळी वाढावी यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसह वृक्षारोपणदेखील करण्यात आले. या अंमलदार कक्षाचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. चंद्रकांत नाईक, घनश्याम पाटील, संजय ठाकरे, दीपक चौधरी, […]Read More

पर्यटन

टेकडीच्या माथ्यावर सुंदर बसलेला, अंबर किल्ला

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहराच्या बाहेरील टेकडीच्या माथ्यावर सुंदर बसलेला, अंबर किल्ला हे पांढरे संगमरवरी आणि फिकट पिवळ्या आणि गुलाबी वाळूच्या दगडांनी बांधलेले एक भव्य स्मारक आहे. हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे, जे त्याच्या ऐतिहासिक, वास्तुशिल्प तसेच सांस्कृतिक महत्त्वाचा पुरावा आहे. 1592 मध्ये राजा मानसिंग I च्या आदेशानुसार संरचनेचे […]Read More