लडाख, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात काल युद्ध सरावा दरम्यान एक दु:खद घटना घडली आहे. रणगाडे नदी पार करताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यात रणगाड्यामधील जवान अडकले. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाले आहेत. दौलत बेग ओल्डी हे उंचावरील युद्ध क्षेत्र आहे. सध्या या भागात भारत आणि […]Read More
नवी मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातल्या वेगवेगळ्या भागात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. या दरम्यान एक गालबोट लावणारी घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका 23 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमधील पोलीस भरती प्रक्रियेत अक्षय बिऱ्हाडे हा 23 वर्षांचा तरुण सहभागी […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना 1995 ( EPS ) आता मोठा बदल होणार आहे. याआधी सहा महिन्यांच्या आत योजना बंद झाली असेल तर सदस्यांना रक्कम मिळत नसे . मात्र आता नविन नियम बदलाने सहा महिन्यांहून कमी अंशदान केल्याने योजना बंद झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे. योजना आणखीन […]Read More
चेरापुंजी, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगातील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक, मेघालयातील चेरापुंजी हे मार्च महिन्यात भेट देण्यासाठी योग्य ठिकाण आहे. वाहणारे धबधबे, थंड आणि आल्हाददायक वारे, आणि हिरवळीच्या टेकड्यांचे साक्षीदार होण्याची आणि या ठिकाणाचे मूळ सौंदर्य एक्सप्लोर करण्याची संधी या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खरोखरच आणखी काही विचारायला लावतील. चेरापुंजीतील […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडलेले बजेट म्हणजे निवडणूक बजेट आहे. घोषणांचा पुडका आहे. म्हणून निवडणुकीच्या वेळेला दिलेल्या आश्वासनांचे जे होते तेच या बजेटचे होणार आहे. त्यामुळे हे बजेट म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी असा प्रकार महाराष्ट्राच्या जनतेला अनुभवायला मिळेल अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना ओवाळणी दिली. विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्वसामान्य, वंचित-उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्र्यांनी कालच विधिमंडळात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर साधक-बाधक चर्चा होऊन विधीमंडळाला हा अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर विनियोजन विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. शासन निर्णय काढता येतो. परंतु ही प्रक्रीया डावलून मंत्रीमडळाची बैठक घेऊन मुख्यमंत्री माझी […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध तीर्थक्षेत्र आणि चारधाम यात्रेसाठी राज्य सरकार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आखून यात्रेकरूंना अनुदान देईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरच्या लक्ष वेधी सूचनेच्या उत्तरात दिली. यासाठी नियमावली केली जाईल , इच्छा असूनही पैशाअभावी यात्रेला जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन नोंदणी केली जाईल, त्यांना […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या तीन वर्षांत दाओसला झालेले सामंजस्य करार आणि त्याची झालेली अंमलबजावणी याची वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका काढण्यात येईल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत केली. शेंद्रा बीडकीन औद्योगिक पट्ट्यात जागतिक दर्जाच्या औद्योगिक सुविधा मिळत नसल्याचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला, त्या […]Read More