इंदौर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी आणि भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षा तसेच जागतिक महिला संघटना डब्ल्यू 20 च्या भारताच्या अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे . आपल्या कला कारकीर्दीत भरतनाट्यम विदुषी म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय लौकिक संपादन […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील पहिले AI विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध झालेले रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे स्थित युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीने Universal AI University सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ आणि पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉ. सायमन मॅक यांची विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे. युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीचे कुलपती प्रा. तरुणदीप सिंग आनंद यांनी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर एकूण 35 रुपये दर देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यात दुधाला प्रतिलिटर 30 रु. स्थायीभाव तर शासनाकडून 5 रु. अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दूध भुकटी निर्यातीस प्रोत्साहन मिळावे […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे अर्ज भरायच्या आजच्या शेवटच्या दिवशी ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी एकूण १९ अर्ज भरले, यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेकडून माजी […]Read More
लातूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘नीट’पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी जलील खान पठाण आणि संजय जाधवची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे आज सीबीआयने या दोन्ही आरोपींना लातूर न्यायालयात उभं केल्यानंतर दोन्ही आरोपींना सहा जुलै पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. ‘नीट’ घोटाळ्यातील लातूर कनेक्शनचा तपास सीबीआय कडे वर्ग केल्यानंतर या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी […]Read More
उत्तर प्रदेशातील हाथरस शहरात सोमवारी सत्संग समारंभाच्या समारोप प्रसंगी भयंकर गर्दी झाली. या घटनेत 122 जणांचा मृत्यू झाला. तर १०० लोकं जखमी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि अव्यवस्थित व्यवस्थापन यामुळे ही दुर्घटना घडली, अशी माहिती मिळाली आहे. भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. सत्संगाचा समारोप होत असताना ही दुर्घटना घडली […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील आचार्य मराठे विद्यालयात हिजाब नंतर आता जीन्स – टी शर्ट, जर्सी घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोमवार पासून हा निर्णय घेण्यात आला असून जीन्स टी शर्ट घालून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना माघारी पाठवण्यात आले. तसेच कॉलेजने एक पत्रक काढत विद्यार्थ्यांसाठी ड्रोस कोडबाबत सूचना दिल्या आहेत.महाविद्यालय प्रशासनाने नवा ड्रेसकोड […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एचडीएफसी बँक १३ जुलै रोजी सिस्टीम अपग्रेड करणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी मर्यादित राहणार आहेत. रिपोर्टनुसार, एचडीएफसी बँक स्केलेबिलिटी वाढविण्यासाठी कोअर बँकिंग सिस्टमला नव्या इंजिनिअर्ड प्लॅटफॉर्मसह बदलत आहेत. देशातील ९.३ कोटी ग्राहकांना या सुविधेचा लाभ वेगाने मिळण्यासाठी बॅंकेने प्रणालीत बदल करण्यास सुरूवात केली आहे. पण […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आमचे सकारात्मक कामातून उत्तर असेल , आम्ही जनतेच्या दारात जाऊन शासन चालवलं आहे, वेगवान निर्णय घेतले यासाठी विचार , विश्वास आणि विकास ही आमची त्रिसूत्री आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ठ करण्याबात मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये निर्माण झालेला तिढा सुटण्यासाठी एक विशेष सवलत अभय योजना जाहीर करण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली असून याबाबत […]Read More