मुंबई, दि ७: मुंबई महानगरपालिका निवडणूक जश जशी जवळ येत आहे.तसतसे पक्षामध्ये पक्षप्रवेशाची चढाओढ बघायला मिळत असली तरी कोणत्याही पक्षात न राहता स्वबळावर आपला अपक्ष उमेदवार अर्ज भरून जिंकण्याची जिद्द उराशी बाळगून प्रभाग क्रमांक १४४ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) महिला शाखा संघटक व संपर्क प्रमुख सौ. ममता मधुकर भंडारी […]Read More
मुंबई, दि ७: गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर कामगारांना जाचक ठरणारे कलम १७ रद्द करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे,असे आज नगर विकास खत्याचे मुख्य सचिव आसिम गुप्ता यांनी कामगारनेते आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली त्यांना भेटाय वयास गेलेल्या कामगारांच्या एका शिष्टमंडळाला सांगितले आहे.निर्मल बिल्डिंगमधील सिडको कार्यालयात ही भेट आयोजित करण्यात आली होती.गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर […]Read More
नागपूर दि ७ : लोकशाहीची मूल्ये न पाळणाऱ्या, शेतकऱ्यांच्या असंख्य प्रश्नांवर उत्तरे न देणाऱ्या, सत्ताधाऱ्यांमधील बेबनाव उघड करण्यात स्पर्धा करणाऱ्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालणंच योग्य अशी भूमिका घेत विरोधी पक्षानं सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय दरवर्षीप्रमाणे कायम ठेवला आहे. नागपूरमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. काँग्रेसचे […]Read More
मुंबई, दि ७ मालाडमध्ये उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी करणे शक्य झाले, याचे समाधान आहे. मालाड परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. येत्या काळात या केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती […]Read More
गोवा, दि ७उत्तर गोव्याच्या अर्पोरा भागात मध्यरात्री एका नाइट क्लबमध्ये झालेल्या भीषण सिलिंडर ब्लास्टनंतर लागलेल्या आगीत किमान 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती नाइट क्लबचे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.गोवा पोलिसांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की अपघात रात्री सुमारे 1 वाजता झाला, जेव्हा नाइट क्लबमधील किचन एरियाजवळ गॅस सिलिंडरमध्ये अचानक जोरदार स्फोट […]Read More
विक्रांत पाटील शेतीसाठी दिवसा वीज मिळवणे, हे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान राहिले आहे. अनियमित वीज पुरवठा आणि वाढत्या बिलांमुळे सिंचन करणे कठीण होते, ज्यामुळे पिकांचे नुकसान होते आणि उत्पन्न घटते. पण आता या परिस्थितीत मोठे बदल घडत आहेत. महाराष्ट्राने नुकताच एका महिन्यात 45,911 सौर कृषी पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हा […]Read More
गोंदिया दि ७ : मध्यंतरी थंडीचा जोर कमी होऊन पारा १५ अंशांवर पोहोचला होता. यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र आता परत एकदा थंडीचा जोर वाढू लागला असून, पारा घसरून ९.८ अंशांवर पोहोचला आहे. गोंदियात थंडी ‘कमबॅक’ झाली असून, यंदा मात्र थंडीमुळे आरोग्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात जाणवत असल्याचे दिसत आहे. दिवाळी होऊनही थंडी जाणवत नसतानाच […]Read More
पुणे प्रतिनिधी : एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२५ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने देशभरातील युवा संशोधकांचा मेळा रंगणार आहे.एमआयटी एडीटी विद्यापीठ परिसरात ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान देशभरातील २४ संघांमध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ : देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या दिवशी शनिवारीही सुधारणा दिसून आली नाही. दिल्ली, मुंबई, बेंगळूरु आणि चेन्नई विमानतळांवर रात्रभर प्रवासी त्रस्त दिसले. यापूर्वी चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त झाली आहे. यामुळे सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका बसला. या प्रचंड गोंधळानंतर सरकारने जागे […]Read More
पालघर, दि. ६ : नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने तपोवन परिसरातील १८०० झाडे तोडण्यात येणार असल्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. नाशिकसह राज्यभरातील पर्यावरण प्रेमी सरकार विरोधात एकवटले आहेत. त्याचत वृक्षतोडीबाबतची एक गंभीर घटना पालघरमध्ये उघडकीस आली आहे. मियावाकी या वेगवाने झाडे वाढवण्याऱ्या जपानी पद्धतीच्या वृक्षलागवडीसाठी अनेक जुने वृक्ष तोडल्यात आल्याची माहिती मिळत आहे. पालघर तालुक्यातील दहिसर वनपरीक्षेत्रातील […]Read More