नवी दिल्ली, दि. ६ : ‘वर्क लाइफ बॅलन्स’ हा सध्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. कामाच्या अतिताणामुळे गेल्या काही वर्षांत अनेक तरुणांनी प्राण गमावले आहेत. कामाचे तास पूर्ण झाल्यानंतरही अनेकांना कामाशी संबंधित ईमेल, कॉल्स यांचे उत्तर द्यावे लागते. त्यामुळे मानसिक तणाव अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांची यातून सुटका व्हावी आणि त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी […]Read More
मुंबई, दि. ६ : शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बेंगळुरूतील एका पबमध्ये त्यांनी केलेल्या अश्लील इशाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आर्यन खान यांच्याभोवती पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे. 28 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूतील एका पबमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला […]Read More
मुंबई, दि. ६ : मुंबईत एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. तब्बल ४८ वर्षे हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली फरार राहिलेल्या ८१ वर्षीय चंद्रकांत कालेकर यांना अखेर न्याय मिळाला. आयुष्याच्या संध्याकाळी, वृद्ध अवस्थेत त्यांना पुन्हा तुरुंगाच्या भिंतींमागे जावे लागले होते. मात्र दोन महिन्यांच्या खटल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष सुटका केली. १९७७ मध्ये कुलाबा पोलिसांनी त्यांच्यावर […]Read More
मुंबई, दि. ६ : फायनान्स इफ्लूएन्सर अवधूत साठे यांच्याविरुद्ध SEBIने अंतरिम आदेश जारी केला आहे. साठे आणि त्यांच्या अॅकॅडमीने कथितरित्या 546 कोटी रुपयांहून अधिक अवैध नफा मिळवल्याचा आरोप आहे आणि सेबीने ही रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सेबीने (SEBI) अवधूत साठे यांना पुढील आदेशापर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले आहे. साठे यांना […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ : पीएम-किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना असून ती फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. लागवडीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेत पात्र शेतकऱ्यांना आधारशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वार्षिक ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत उच्च आर्थिक स्थितीशी संबंधित काही अपवाद ठेवण्यात आले […]Read More
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर जुना फुल बाजार व दादर कट फ्लावर्स असोसिएशनतर्फे चैत्यभूमीकडे येणाऱ्या- जाणाऱ्या अनुयायांना अल्पोहार वाटप करण्यात आले. गेली तब्बल १२ वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमात यंदा सुमारे ५ हजार वडापाव वाटप करण्यात आले. यावर्षी प्रथमच केशवसुत उड्डाणपुलाखाली फुल-हार विक्री करणाऱ्या महिलांकडून पाणी वाटपाचीही […]Read More
मुंबई, दि. ५ : गेल्या काही दिवसांमध्ये इंडिगो एयरलाइन्सची तब्बल ७५० उड्डाणे रद्द झाली होती. त्यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले होते. देशभरात उड्डाण सेवा कोलमडलेल्या पार्श्वभूमीवर IndiGo Airlines ने शुक्रवारी (दि.५) निवेदन जारी करत प्रवाशांची माफी मागितली. “आम्ही सर्व प्रवाशांची माफी मागतो.” असे म्हणत त्यांनी माफीनामा जाहीर केला आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी इंडिगोने मोठ्या […]Read More
मुंबई, दि. ५ : Indigo Airlines कडून सध्या देशभर सुरु असलेल्या प्रचंड गोंधळाच्या स्थितीमुळे प्रवासी वैतागले आहेत. नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) या गोंधळाचं मुख्य कारण ठरलं आहे. इंडिगो एरलाईन्स कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे प्रवासी ताटकळलेले असताना, दुसरीकडे इतर विमान सेवा कंपन्यांनी दर वाढवले आहेत. पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट तब्बल 61 हजारांवर गेलं आहे. […]Read More
मुंबई, दि. ५ : मीरा-भाईंदर शहर लवकरच महाराष्ट्रातील पहिले ‘फ्री वायफाय’ देणारे (Free WiFi) शहर ठरणार आहे. मीरा-भाईंदर शहर डिजिटल करण्याच्या दिशेने महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत ही घोषणा केली. मीरा-भाईंदरमधील नागरिकांना ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची मोफत उपलब्धता देणारे हे वायफाय तंत्रज्ञान ‘प्रगतीची नवी लाट’ […]Read More
मुंबई, दि. ५ : SBI ने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती 2025 ची अधिकृत घोषणा केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 996 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत भरती पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. एसबीआय बँक SO भरती 2025 ची अधिकृत सूचना 2 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली. त्याच दिवशी ऑनलाइन अर्ज […]Read More