mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

चिपळूण, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरातील कोयनानगर व पोफळी या गावांना बुधवार, दि. 17 रोजी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. प्राथमिक माहितीनुसार हा भूकंपाचा धक्का दुपारी 3:26 मिनिटांनी जाणवला. त्याची तीव्रता 2. 8 रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हेळवाक गावाच्या पश्चिमेला 10 किलोमीटर आणि 15 किलोमीटर खोल […]Read More

पर्यावरण

रोवणी करताना वीज पडली, दोन महिला मजुरांचा मृत्यू

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोवणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवारात सोमवारी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली. जखमी महिलांवर मोहाडीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दुपारी ढगांचा गडगडाट होऊन वीज पडली. यात आशा […]Read More

पर्यावरण

पर्यावरण संवर्धनासाठी हरित वारी!

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विठू नामाच्या जयघोषणात संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूर येथे पोहोचत आहे. यातच एका गिर्यारोहकाने पर्यावरण संवर्धनासाठी हरित वारीची परंपरा सुरू केली आहे. जालना ते पंढरपूर सायकलवर प्रवास करत या व्यक्तीने 3000 सीडबॉल […]Read More

करिअर

रेल्वेमध्ये 2424 शिकाऊ पदांसाठी भरती

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मध्य रेल्वे (CR) ने अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वय श्रेणी : निवड प्रक्रिया: शुल्क: स्टायपेंड: याप्रमाणे अर्ज करा: Recruitment for 2424 Apprentice Posts in Railways ML/ML/PGB17 July 2024Read More

Uncategorized

धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नाकारला प्रवेश

बंगळुरू, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पारंपारिक पोशाख घातलेल्या व्यक्तींनाऑफीसेसमध्ये प्रवेश नाकारल्याच्या काही घटना समोर येत असतात. मात्र आता सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. यात एका वृद्ध शेतकऱ्याला (Farmer) मॉलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. कारण काय तर या शेतकऱ्याने धोतर नेसलं होतं. सुरक्षा रक्षकांनी या वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाऊ दिलं नाही. या […]Read More

देश विदेश

दुबईच्या राजकुमारीनं इन्स्टाग्रामवरून नवऱ्याला दिला तलाक

अबुधाबी, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुबईमधून घटस्फोटाचं एक चमत्कारिक प्रकरण समोर आल आहे.. दुबईच्या राजकुमारीनं त्यांच्या नवऱ्याला इन्स्टाग्राम पोस्टवरुन जाहीरपणे घटस्फोट दिला आहे. दुबईच्या राजकुमारी शेखा महरा बिंत मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी त्यांचा नवरा शेख माना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना अल मकतूम (Sheikh Mana Bin Mohammed Bin Rashid bin […]Read More

Lifestyle

अंबाडीची भाजी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  १० अंबाडीच्या जुडीतल्या काड्या (इथे भारी मोठा गठ्ठा मिळतो इं ग्रो मधे) चिरल्यावर साधारण २ वाट्या१/२ वाटी तांदुळ,५,६ लसूण पाकळ्या,३,४ लाल मिरच्या क्रमवार पाककृती: अंबाडीची पाने खुडुन घ्यावीत. व्यवस्थित धुवुन बारिक चिरावीत.१ वाटी तांदुळ घेउन ते धुवावेत त्यात २.५ वाट्या पाणी टाकुन […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अखेर महाराजांची वाघनखे भारतात दाखल , साताऱ्याकडे रवाना

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघ नखे आज बुधवार १७ जुलै रोजी भारतात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून ही वाघ नखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात आणण्यासाठी गेल्या काही काळापासून […]Read More

देश विदेश

भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी, IMF ने जाहीर केला सुधारित GDP दर

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती लक्षात घेऊन वर्ष 2024-25 साठी भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 7 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे. IMF ने एप्रिलमध्ये GDP दर 6.8 टक्के अपेक्षित केला होता. IMF च्या ताज्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक’ अहवालानुसार चालू वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 7.0 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. विशेषत: […]Read More

पर्यटन

चार धाम यात्रेचा एक भाग, द्वारकाधीश मंदिर

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द्वारकाधीश मंदिर हे जगत मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे चार धाम यात्रेचा एक भाग आहे आणि भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात दोन दरवाजे आहेत, एक प्रवेशासाठी ज्याला स्वर्गद्वार (स्वर्गाचा दरवाजा) म्हणतात आणि दुसरा बाहेर पडण्यासाठी ज्याला मोक्ष द्वार (मुक्तीचा दरवाजा) म्हणतात. हे मंदिर भगवान कृष्णाने स्वतः […]Read More