mmcnews mmcnews

राजकीय

माझ्या नादी लागू नका, विस्थापितांची शक्ती माझ्या मागे…

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माझ्या नादी लागू नका, तुम्ही प्रस्थापित असाल तरी विस्थापितांची शक्ती माझ्या मागे उभी आहे. यातून काही तरी भलतेच घडेल , राज्य पेटेल म्हणून सांगतो , तुमच्या भल्यासाठी तुम्ही आता थांबा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. काल ठाण्यात मन सैनिकांनी उध्दव ठाकरे यांच्या गाडी ताफ्यावर […]Read More

मराठवाडा

रेल्वे अपघातात एका मेंढपाळासह २२ मेंढ्या, २ जनावरे ठार

बीड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील परळी शहरापासून जवळ असलेल्या मलकापुर शिवारात रेल्वेखाली आल्याने एका मेंढपाळासह २२ मेंढ्या आणि २ जनावरे ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. परळी शहरातील धनगर गल्ली भागातील मेंढपाळ मधुकर सरवदे आणि मुंजा डोणे रा.उखळी ह.मु.परळी हे दोघे आज रेल्वे […]Read More

महानगर

आर्थिक निकषावर आरक्षण हीच माझी भूमिका…

छ संभाजीनगर दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या महाराष्ट्रात जातींच्या नावाने सगळा चिखल करून ठेवला आहे, असा महाराष्ट्र याआधी आपण कधी पाहिला होता का असा सवाल करीत कोणतेही आरक्षण आर्थिक निकषानुसारच दिले गेले पाहिजे अशी आमची भूमिका पूर्वीही होती पुढेही तीच राहील असे ठाम मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले. आज घेतलेल्या पत्रकार […]Read More

महानगर

ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि झुंजार पत्रकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या पुरस्कारासाठी यंदा निवड समितीने एकमताने ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांची निवड केली आहे, अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा […]Read More

ट्रेण्डिंग

आठ नवीन रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या आठ (8) प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यासाठी एकूण रु. 24,657 कोटी (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. रेल्वेच्या क्षमता वाढवणाऱ्या या प्रकल्पांमुळे 143 MTPA (दशलक्ष टन प्रतिवर्ष) अतिरिक्त मालवाहतूक होईल. प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग थेट कनेक्टिव्हिटी (दळणवळण) […]Read More

ट्रेण्डिंग

बांगलादेशात आंदोलकांचा सर्वोच्च न्यायालयाला घेराव, सरन्यायाधीशांचा राजीनामा

ढाका, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडणारे बांगलादेशी आंदोलक दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होताना आहेत. आज शेकडो बांगलादेशी आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन यांनी दुपारी १ वाजेपर्यंत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. जमावाने इतर न्यायाधीशांनाही त्यांची पदे सोडण्यास सांगितले आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, […]Read More

राजकीय

रत्नागिरीतील बॉक्साईट उत्खननाबाबतची जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित

रत्नागिरी, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणात विविध खाणी आणि उत्खनन प्रकल्पांमधून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास सुरु आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या भागात उत्खननामुळे समान्य लोकांच्या वाड्यावस्त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी – नाणार पाठोपाठ सागवे घोडेपोईवाडी येथे नव्याने बॉक्साईट प्रकल्पाची सरकारने घोषणा केली आहे.मात्र या दोन्ही प्रकल्पांना स्थानिक लोकांनी या कडाडून विरोध […]Read More

देश विदेश

गाझामध्ये नमाज पठण करणाऱ्यांवर इस्रायलचा हल्ला, १०० मृत्यू

गाझा,दि.१०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : गाझा पट्टीत इस्त्रायली हल्ल्यांनी हाहाकार माजवला आहे.वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या संघर्षामध्ये आजवर हजारो निष्पापांचा बळी घेतला आहे. पॅलेस्टाईनची वृत्त संस्था WAFA च्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार आज पूर्व गाझापट्टीत विस्थापित लोक रहात असलेल्या एका शाळेला निशाणा बनवून केलेल्या इस्त्रायलच्या हल्लात १०० हून अधिक लोक मारले गेले आहेत तर अनेक जण जखमी […]Read More

Uncategorized

मनमोहक दृष्यानी वेढलेले, निलबन

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हिरवाईने वेढलेल्या लेकसाइड स्पॉटची कल्पना करा आणि मनमोहक दृश्ये. ते कोलकात्यात एक परिपूर्ण रोमँटिक ठिकाण बनवणार नाही का? त्यामुळेच कोलकातामधील जोडप्यांसाठी काही रोमँटिक क्षण एकत्र घालवण्यासाठी नलबन हे पसंतीचे ठिकाण मानले जाते. सुंदर परिसर पाहताना तुम्ही तुमच्या खास व्यक्तीच्या सहवासात येथे बोट राईडचा आनंदही घेऊ शकता. दिवसभराच्या पिकनिकसाठीही हे […]Read More

विदर्भ

नागपंचमीला झाले दीड दिवसाच्या गणपतीचे आगमन….

अमरावती दि १०– अमरावती जिल्ह्य़ातील भातकुली तालुक्यातील धामोरी गावात दीड दिवसाच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागपंचमीला दीड दिवसाच्या गणपतीला बसविण्याची परंपरा धामोरी गावात सुरू आहे.. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचे आगमन होण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र धामोरी गावात नागपंचमीनंतर लगेच बाप्पाचा आगमन होतं.बाप्पाच्या आगमनासाठी धामोरी गावातील सर्व जाती धर्मीय […]Read More