मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :झोपेच्या कमतरतेमुळे केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. यामुळे स्त्रिया निद्रानाश आणि नैराश्यासारख्या समस्यांना बळी पडू लागतात. महिलांना आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झोपेची पद्धत सुधारणे खूप महत्वाचे आहे. काही टिप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमची झोपेची पद्धत सुधारू शकता. या मार्गांनी तुमची झोपेची पद्धत […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मटकी एका भांड्यात घालून, धूवून, थोडं मीठ + हळद + थोडं पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्या + ५ मिनिटं कमी आचेवर अशी तयार करून घ्यावी.कटाकरता दोन भांडी लागतील. मसाला भाजायला लोखंडी कढई आणि कट करायला जरा जाड बुडाचं पातेलं. तर लोखंडी कढई दणकून तापू द्यावी, तोवर कांदा उभा […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वरण बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य साहित्य :– २ वाटी तुरीची डाळ.धुवून स्वच्छ ५ ते ६ पाकळ्या लसुण १ चमचा जीरे १ चमचा मोहरी ४ हिरवी मिरची हिंग ६ कडिपत्ता ची पाने हळद कोथिंबीर तेल मीठ वरण रेसिपीज कृती तुरीची डाळ बनवताना प्रथम डाळ निवडून घ्यावेत. मग स्वच्छ धुवून […]Read More
ठाणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुरबाड फांगूळगव्हाण नाल्यावर देशी लाकडी जुगाडाच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरीक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात येथून ये-जा करताना जीवाला धोका असतो. याबाबत प्रसारमाध्यमातून जोरदार बातम्या आल्यावर आता जिल्हा नियोजन समितीत येथील पुलासाठी ६० ला़ख रुपयांच्या निधीची मान्यता देण्यात आली आहे. मुरबाड- फांगूळगव्हाण येथील तीन आदिवासी वाड्यावरील विद्यार्थी, नागरिकांसाठी […]Read More
मुंबई, दि. १०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्येक कामात अचूकता येण्यासाठी जर्मनीमध्ये एकाग्रतेने काम करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांनी जर्मन नागरिकांच्या या कार्यसंस्कृतीचे अनुकरण करावे. त्याचबरोबर ज्ञान संपादनासाठी अधिकाधिक वाचनाची सवय अंगीकारावी, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग राज्याला कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत महाराष्ट्र राज्य आणि बाडेन वुटेमबर्ग मध्ये सामंजस्य करार करण्यात आला […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:२५ मिनिटेलागणारे जिन्नस:१)१ शेपू जुडी जराशी हिरवीगार पण पाने खूप जाड नसली पाहिजेत. गर्द हिरवीगार जूण(?) असते. (जूण हा आजीचा शब्द होता. त्याचा अर्थ एवढाच की जुनी.) स्वच्छ धूवून बारीक खूरडून ठेवायची,२) थालीपिठ भाजणी,३)कांदा अतिशय बारीक कापलेला,४)कोथींबीर बारीक चिरलेली,५)किंचीत आमचूर पॉवडर,६)अगदी चिमटीभर ओवा भरडलेला(हवाच असेल तर),७)बारीक […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 13,15,165 दशलक्ष लिटर इतका झाला आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90.87 टक्क्यांवर […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या भव्य विवाहसोहळ्याने जगभरातील लोकांचे डोळे विस्फारले होते. महिनाभराहून अधिक काळ हा विवाह समारंभ माध्यमांतून गाजत होता. त्यानंतर आता अंबानी कुटुंबाच्या संपत्तीबाबत एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. बार्कलेज-हुरुन इंडियाच्या सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय 2024 च्या यादीनुसार, अंबानी कुटुंबाचे मूल्य […]Read More
नवी दिल्ली,दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): वक्फ बोर्ड विधेयकावरून काल लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला होता.विरोधकांच्या आक्षेप आणि प्रचंड विरोधानंतर हे विधेयक लोकसभेत कोणतीही चर्चा न होता जेपीसीकडे पाठवण्यात आले होते.त्यानंतर आज लोकसभेने वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) प्रस्ताव स्वीकारला. या समितीत 31 सदस्य असतील. लोकसभेचे 21 आणि राज्यसभेचे 10 सदस्य असतील. […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर तुम्हाला गडचिरोलीतील प्रेक्षणीय आणि सुंदर ठिकाणी जायचे झाल्यास बरेच लोक प्रथम आलापल्लीच्या वनवैभवात पोहोचतात. हे सुंदर ठिकाण वन वैभव आलापल्ली या नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी अनेक प्रकारची झाडे आणि औषधी वनस्पती पाहायला मिळतील. आलापल्लीचे वैभव त्याच्या हिरवाईसाठी ओळखले जाते. हे ठिकाण एखाद्या उद्यानासारखे विकसित करण्यात आले […]Read More