मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला सरपंच बायनाबाई साळुंके यांनी बांधकाम कामगार योजनेच्या अर्जावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. या आंदोलनात सहभागी सूरज साके यांनी कोंडूत येथील सरपंच बयानाबाई साळुंके यांच्या कार्यालयाला कुलूप लावले आणि त्या ग्रामपंचायतीत कार्यरत होत्या. अखेर पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलेची सुटका केली. सुटका झाल्यानंतर महिला सरपंच बायनाबाई […]Read More
मुंबई,दि. ९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क): चेंबूर येथील ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन जी आचार्य व डी के मराठे महाविद्यालयाने हिजाब, नकाब, बुरखा, टोपी सारख्या धार्मिक पेहरावांवर बंदी घातली होती. महाविद्यालयाच्या या निर्णयाला 9 विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हायकोर्टाने महाविद्यालयाचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वांच्या लाडक्या गणरायाचे काही दिवसांवर आगमन येऊन पोहचले असल्याने गणेश भक्तांतर्फे आणि सार्वजनिक मांडळातर्फे जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी महानगरपालिकेने नाशिक शहरात घंटागाळ्यावर सर्वीकडे पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणाला कुठला ही धोका आणि हानी पोचणार नाही असा गणेश उत्सव सर्वीकडे […]Read More
अहमदनगर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सायंकालीन प्रसारण 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. आकाशवाणी महानिर्देशनालय दिल्ली आणि अपर महानिर्देशनालय मुंबई यांनी नुकतीच यासाठी परवानगी दिल्याची माहिती आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख राजेन्द्र दासरी यांनी दिली आहे. आकाशवाणी अहमदनगर केंद्राची स्थापना 14 एप्रिल 1991 मध्ये झाली […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जी धर्मनिरपेक्ष मते घेतली आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. हे उघड होऊन किती दिवस झाले. कोणत्यातरी आमदारांवर कारवाई झाली का? तुमचे धंदे जनतेला दिसत आहेत ते आधी झाका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी अंबादास दानवे […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई विभागीय काँग्रेसने मुंबई न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यातील महायुती सरकारने सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार केला आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, मुंबईत महिला सुरक्षित नाहीत, गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून मुंबई न्याय यात्रेच्या […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दहीहंडी उत्सव २७ ऑगस्टला सर्वत्र उत्सवात साजरा होत असताना ” महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसीएशन ” ने अद्यापही गोविंदांना विमा कवच दिले नाही. तीन महिन्यांपूर्वी मागील दाराने हे गोविंदा असोसीएशन स्थापन झाले आहे ते नियमबाह्य आहे. या असोसीएशन ला विमा कंपनीच्या माध्यमातून सरकार आता ७५ लाख रुपये देणार आहे. […]Read More
यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनिल राणे,आमदार मनिषा चौधरी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक तथा वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक रेवती पाटील यावेळी उपस्थित होते. मंत्री लोढा म्हणाले की, नॅशनल पार्कच्या मुख्य द्वाराजवळ या ठिकाणी उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज हा मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल. या ठिकाणी रोज ७.३० वाजता […]Read More
बीड, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नगर – बीड – परळी रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अंमळनेर ते विघणवाडी दरम्यान रेल्वे चाचणी यशस्वीरित्या पार पडली. 30 किलोमीटर अंतराची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते बीड पर्यंत लोहमार्ग चे काम पूर्ण होणार असून त्यामुळे मराठवाड्यातील प्रवास सोपा व सुखकर होणार आहे. मराठवाड्यातील नागरिकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. मनीष सिसोदिया यांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवणं योग्य नाही, नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते सतत तुरुंगात आहेत. न्यायालयाने […]Read More