मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संक्षिप्त निर्णय ML/ML/PGB10 Oct 2024Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला. या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा […]Read More
सांगली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीन, उडीद व मुग या कडधान्याची 15 ऑक्टोबर पासून हमीभावाने खरेदी सुरू होणार आहे. दोन हमीभाव केंद्राची त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून नाफेड मार्फत ही खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं काल रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काल मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार […]Read More
अलिबाग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सुरू असलेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाला आज गालबोट लागले. आजच्या मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आलेली बस कुमशेत घाटात कोसळली. ही बस चांदोरे येथून मोरबे येथील कार्यक्रमाला जात होती. या अपघातात १ महिला गंभीर तर इतर ८ महिला किरकोळ जखमी […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सात वर्षांनंतर हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस ही अनोखी स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. हाँगकाँग क्रिकेट सिक्स स्पर्धेचे नियम नियमित क्रिकेट सामन्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ खेळणार आहे. नुकतीच याबाबत घोषणा झाली. या स्पर्धेत कोणते भारतीय खेळाडू खेळणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. १ ते ३ नोव्हेंबर […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विधानसभा निवडणूका अगदी तोंडावर आल्या असून आचारसंहिता लवकरच लागू होऊ शकते. त्यामुळेच राज्य सरकारकडून आता दररोज विविध निर्णयांवर अंतिम मोहोर उमटवली जात आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर आज (९ ऑक्टोंबर ) महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात त्यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन प्रमुख महानगरांतील प्रवासाचे तास कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.यातीलच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पुणे- मुंबई दरम्यान खोपोली जवळ उभारला जाणारा केबल ब्रिज.यामुळे या दोन शहरांतील प्रवासाचा वेळ अर्धातासाने कमी होणार आहे. मुंबई-पुणे शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काटक आणि कणखर शरीरयष्टी असूनही उंची कमी भरल्यामुळे राज्यातील आदिवासी युवकांना अनेकदा पोलीस भरतीला मुकावे लागते. यावर ठोस उपाययोजना करत आता राज्य शासनाने आदिवासी युवकांना पोलीस भरतीमध्ये आवश्यक उंचीमध्ये काहीशी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. उंचीमुळे आदिवासी तरुणांची होणारी कोंडी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संरक्षण,चित्रपटांचे शुटींग, शेतीविषयक आणि अन्य कामासाठी देशामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळेच आता ड्रोन उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन धोरण आमलात येणार आहे. ” सरकार ड्रोन क्षेत्रात पुढील पीएलआय योजना आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ड्रोन क्षेत्रासाठी पहिली पीएलआय योजना 2021 मध्ये 120 कोटी रुपयांच्या खर्चासह […]Read More