mmcnews mmcnews

महिला

कांजूरमार्ग येथे अद्ययावत महिला-बाल रुग्णालय

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप परिसरातील महिला व बालकांसाठी स्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणाऱ्या या अद्ययावत रुग्णालयाच्या रूपाने एस. विभागातील नागरिकांना विविध मोफत वैद्यकीय सुविधा देणाऱ्या रुग्णालयाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार मंगेश […]Read More

करिअर

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये 75 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) मध्ये वैज्ञानिक B च्या 75 पदांसाठी भरती आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ntro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी. वयोमर्यादा: पगार: स्तरानुसार – 10 रुपये 56,100 -1,77,500 प्रति महिना. शुल्क: निवड प्रक्रिया: महत्त्वाची कागदपत्रे: परीक्षा […]Read More

पर्यावरण

दिल्लीकरांची दिवाळी फटाक्याविना

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या दिवाळीत दिल्लीत पुन्हा एकदा फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने 1 जानेवारी 2025 पर्यंत फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वितरण यावर बंदी लागू केली आहे. सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या वापरावर संपूर्ण बंदी घालणारा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी […]Read More

देश विदेश

अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर

स्वीडन, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. विजेत्यांमध्ये तुर्की-अमेरिकन डॅरेन एसेमोग्लू, ब्रिटिश-अमेरिकन सायमन जॉन्सन आणि ब्रिटन जेम्स ए. रॉबिन्सन यांचा समावेश आहे. विविध राजकीय संस्थांची निर्मिती आणि त्याचा समाजाच्या प्रगतीवर होणारा परिणाम याविषयी केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आ आहे. या तिन्ही अर्थतज्ज्ञांनी […]Read More

ट्रेण्डिंग

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर

मुंबई दि.14(एम एमसी न्यूज नेटवर्क): साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ लेखिका प्रा. आशालता कांबळे, लेखक शाहू पाटोळे, पत्रकार सुकन्या शांता यांची निवड झाली आहे. सोबतच ‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनासाठी अरुणा सबाने यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर […]Read More

महानगर

मुंबईतल्या पाच टोलनाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना टोलमाफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईत येणाऱ्या पाचही टोलनाक्यांवरून ये-जा करणाऱ्या हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. याचा फायदा मुंबईत नागरिकांसोबतच मुंबई बाहेरून मुंबईत येणाऱ्या वाहनांना होणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून होणार अंमलबजावणी होणार आहे. या टोलमाफीतून अटल सेतू वगळण्यात आला आहे.मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या […]Read More

महिला

नात्याला काळिमा, चार वर्षांच्या चिमुरडीवर मामाकडून लैंगिक अत्याचार

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाल्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे खळबळ उडाली असताना अशीच एक धक्कादायक घटना घोरपडीमध्ये घडली आहे. घोरपडी गावातील एका झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर मानलेल्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल झाला आहे. मुंढवा पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. TR/ML/PGB14 […]Read More

राजकीय

जम्मू काश्मिरमध्ये ६ वर्षांनंतर उठली राष्ट्रपती राजवट, ओमर अब्दुल्ला घेणार

जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने रविवारी अधिसूचना जारी करून हा निर्णय घेतला. केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे, त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस केंद्राकडे पाठवली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी […]Read More

महानगर

मराठा संघटनांनी दिला मोरजकर विरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक खुलासा संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन […]Read More

Uncategorized

भावनिक आरोग्य म्हणजे काय?

जगभरात मानसिक आरोग्य जागरुकता वाढवणे, मानसिक आरोग्याच्या समस्या अनुभवणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नांना एकत्रित करणे आणि जगाला एक चांगले स्थान बनवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हा दिवस सर्वसाधारणपणे मानसिक आरोग्यावर चर्चा करण्याची संधी देतो, आपण त्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि समस्यांबद्दल बोलणे आणि संघर्ष करत असल्यास मदत घेणे किती महत्त्वाचे आहे. जसे की अनेक […]Read More