mmcnews mmcnews

देश विदेश

नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) पदी यांची नियुक्ती

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) म्हणून IAS अधिकारी के. संजय मूर्ती यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी झाली आहे. या पदावर नियुक्ती होणारे ते पहिले आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील केएसआर मूर्ती हेही सनदी अधिकारी होते. भारताचे विद्यमान महालेखापाल गिरिश चंद्र मुर्मू […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिना’निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे देखील यावेळी […]Read More

देश विदेश

बापरे! 2050 पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या एवढी होणार, युनिसेफचा

भारतातील लहान मुलांची संख्या २०५० सालापर्यंत ३५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज युनिसेफच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे मोठे आव्हान असणार आहे. हवामान बदल, पर्यावरणामुळे निर्माण होणारी संकटे यांच्याइतकेच हे तगडे आव्हान असेल, असे युनिसेफच्या ताज्या अहवालामध्ये म्हटले आहे. आजच्या तुलनेत भारतात १०.६ कोटी मुलांची घट होणार असली तरी चीन, नायजेरिया […]Read More

Featured

बापरे! 2050 पर्यंत भारतातील लहान मुलांची संख्या एवढी होणार, युनिसेफचा

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील लहान मुलांची संख्या २०५० सालापर्यंत ३५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज युनिसेफच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे मोठे आव्हान असणार आहे. हवामान बदल, पर्यावरणामुळे निर्माण होणारी संकटे यांच्याइतकेच हे तगडे आव्हान असेल, असे युनिसेफच्या ताज्या अहवालामध्ये म्हटले आहे. आजच्या तुलनेत भारतात १०.६ कोटी […]Read More

बिझनेस

अदानी ग्रुपच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेतील आरोपांसदर्भात असे दिले स्पष्टीकरण

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोप झालेली रक्कम तब्बल २ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूकदारांचे पहिल्या तासाभरात अडीच लाख कोटींहून जास्त नुकसान झालं. अमेरिकन वकिलांनी अदानी ग्रीनच्या संचालकांवर हे आरोप करताच, शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले. या प्रकरणावर आता अदाणी […]Read More

क्रीडा

टेनिसपटू राफेल नदालने जाहीर केली निवृत्ती

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्पॅनिश टेनिसस्टार राफेल नदालने निवृत्ती घेतली आहे.कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला.स्पॅनिश टेनिस स्टारने डेव्हिड कपमध्ये कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याने गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्येच आपली निवृत्ती जाहीर केली होती. नदालने डेव्हिस चषकातील शेवटचा सामना मंगळवारी (१९ नोव्हेंबर) नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डी […]Read More

ट्रेण्डिंग

५५ व्या इफ्फी महोत्सवाचे गोव्यात शानदार उद्घाटन

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आज संध्याकाळी 5:00 वाजता, 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. (IFFI) पणजीममधील आयनॉक्स येथे दुपारी 2:00 वाजता, ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी दिग्दर्शित ‘बेटर मॅन’ या चित्रपटाच्या रेड-कार्पेट प्रदर्शनाने उत्सवाची सुरुवात झाली. उद्घाटन सोहळ्याचे यजमानपद ( अॅंकरींग) प्रसिद्ध […]Read More

पर्यावरण

दिल्ली ठरले जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा अति धोकादायक पातळीवर गेली आहे. यामुळे काल न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी ४ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४३८ वर गेला होता. दिल्लीची गणना जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर म्हणून झाली आहे. जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्येही देशातील […]Read More

राजकीय

अपक्ष उमेदवार मतदार केंद्रावरच मृत्यूमुखी

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड विधानसभा मतदारसंघात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला आहे. त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची […]Read More

राजकीय

राज्यात विधानसभेसाठी सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ ते सहा या वेळेत सर्वसाधारण पणे काही तुरळक अपवाद वगळता शांततेत मतदान झाले , सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नेमके आकडे हाती आल्यानंतर ते निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात येतील . गेल्या वेळी राज्यात […]Read More