मुंबई, दि. २० : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती आणि स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून आपली निवृत्ती जाहीर केली. गेल्या काही वर्षांपासून ती सतत दुखापतींशी झुंज देत होती. विशेषतः गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणि संधीवाताच्या (arthritis) समस्येमुळे ती पूर्वीसारखा दीर्घ सराव करू शकत नव्हती. अखेर या शारीरिक अडचणींमुळे तिने बॅडमिंटन कोर्टला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला. […]Read More
नवी दिल्ली, दि. २० : १ एप्रिल २०२६ पासून देशात नवीन आयकर कायदा लागू होणार असून कर व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडणार आहेत. हा कायदा ६० वर्षांहून जुना आयकर अधिनियम, १९६१ रद्द करून त्याच्या जागी नवीन आयकर अधिनियम २०२५ लागू करणार आहे. भारताची कर प्रणाली आता एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवीन […]Read More
सांगली, दि. 20 : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. समीर गायकवाड गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक (Vikas Chowk)परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होता. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे डाव्या विचारांचे ज्येष्ठ नेते, […]Read More
पुणे, दि. २० : पुण्यात आयोजित जागतिक पातळीच्या भव्य सायकलिंग स्पर्धेमध्ये भयंकर अपघात झाला आहे. ‘बजाज पुणे ग्रँड सायकल टूर’ स्पर्धेदरम्या एका खेळाडूचा सायकलवरील ताबा सुटल्याने मागून येणारे जवळपास 50 हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर जोरात आदळले. या विचित्र अपघातात अनेक सायकलस्वार जखमी झाले असून मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने, डोक्याला हेल्मेट असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली […]Read More
नवी दिल्ली,दि. १९ : भाजपचे कार्यवाहक अध्यक्ष नितीन नबीन हे आता पक्षाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष होतील. आज दिल्लीतील पक्ष मुख्यालयात नामांकन प्रक्रिया पार पडली. राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी सांगितले की, या पदासाठी फक्त नितीन नबीन यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले आहे.त्यांनी सांगितले की, नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ एकूण ३७ नामांकन पत्रे […]Read More
नवी दिल्ली, दि.१९ : सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून 500 मीटर अंतरातील सर्व दारूची दुकाने हटविण्याच्या राज्य सरकारला दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली. रस्ते अपघातांमध्ये वाढ लक्षात घेता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दारू विक्रेते आणि राजस्थान सरकारने दाखल केलेल्या याचिकांवर नोटीस बजावली. […]Read More
मुंबई, दि. १९ : बिहार सरकारने दिल्लीतील ‘बिहार भवन’च्या धर्तीवर आता मुंबईतही ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कामकाज आणि जनकल्याणाला चालना देण्यासाठी ही ३० मजली अत्याधुनिक इमारत उभारली जाणार असून, जागेची निश्चिती आणि बजेट मंजुरी पूर्ण झाली आहे.बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे भवन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एल्फिन्स्टन इस्टेट परिसरात […]Read More
मुंबई, दि. १९ : १५ जानेवारीला पार पडलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तब्बल १,००,३२७ मतदारांनी ‘NOTA’ (यापैकी कुणीही नाही)** हा पर्याय निवडला. एकूण ५४.७६ लाख मतदारांपैकी हे प्रमाण १.८३% इतके आहे. २०१७ मध्ये ही संख्या ८७,६२३ होती. सर्वाधिक NOTA मतांची नोंद:** सर्वात कमी NOTA मतांची नोंद:** एकूण मतदानाचा टक्का ५२.९४% इतका नोंदवला गेला असून, NOTAचा वापर […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ : भारत आणि संयुक्त अरब अमिराती UAE यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना अधोरेखित करणारी एक महत्त्वपूर्ण घटना आज घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल मोडून स्वतः दिल्ली विमानतळावर जाऊन UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांचे स्वागत केले. साधारण दोन तासांच्या या अल्पकालीन दौऱ्याने जागतिक स्तरावर उत्सुकता निर्माण केली आहे. […]Read More
पालघर, दि. १९ : वसई किनाऱ्यापासून सुमारे ६६ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात गेल्या दहा दिवसांपासून एक रहस्यमय गोलाकार रिंगण दिसून येत आहे. मासेमारी करून परत येणाऱ्या स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास ही विचित्र घटना आली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. वसई, विरार भागातून मोठ्या संख्येने बोटी मासेमारीसाठी […]Read More