mmcnews mmcnews

क्रीडा

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा (MCA ) कारभार आता प्रशासक सांभाळणार आहेत.या संघटनेच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) स्थगिती दिल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी आता मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी.ए.सानप यांची ‘एमसीए’च्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. एमसीएचा प्रशासकीय कारभार सुरळीत पार पडावा यासाठी आणि सर्व निर्णय घेण्यासाठी योग्य व्यक्तीला अधिकार हवेत […]Read More

Breaking News

भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन, राज्य हळहळले, उद्या

पुणे, दि. २८ : आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात होऊन त्यात त्याचे निध झाले आहे. बारामती येथील विमानतळावर लँडिंगदरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार यांच्यासह 4 सणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज (बुधवारी) बारामती दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या चार […]Read More

ट्रेण्डिंग

युरोपीय युनियनसोबतच्या कराराने अमेरिकेचे जोखड हलके

नवी दिल्ली, दि. 27 : भारत आणि युरोपीय युनियन (EU) यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) हा भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. या करारामुळे भारताला अमेरिकेच्या व्यापार धोरणांच्या दबावातून काही प्रमाणात मुक्ती मिळणार असून, जागतिक बाजारपेठेत नवी संधी निर्माण होणार आहे. यूरोपियन कमीशनच्या प्रेसीडेंट उर्सुला वॉन डेर आणि यूरोपियन परिषदेचे अध्यक्ष लेयेन एंटानियो कोस्टा सध्या भारत दौऱ्यावर […]Read More

पर्यावरण

हवेची गुणवत्ता जाणून घेणे हा नागरिकांचा अधिकार

मुंबई, दि. २७ : मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना हवेची गुणवत्ता जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट करत, हवेच्या गुणवत्तेशी संबंधित सर्व आकडेवारी सार्वजनिक संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. सुमोटो याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर निरीक्षणे नोंदवली. अॅमिकस क्युरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीतील पहिल्या २५ दिवसांपैकी तब्बल १८ दिवस मुंबईची हवा खराब दर्जाची होती. […]Read More

शिक्षण

UGC च्या नवीन नियमांना होतोय देशभरातून विरोध

नवी दिल्ली, दि. 27 : UGC १५ जानेवारी २०२६ पासून संपूर्ण देशात नवे नियम लागू केले आहेत. आयोगाच्या मते या नियमांचा उद्देश्य कॉलेज आणि विद्यापीठातील भेदभाव समाप्त करणे आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे हा आहे. मात्र काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते या कठोर नियमांमुळे शिक्षणाचा दर्जा घसरु शकतो. यामुळे देशभरातून या नियमाना विरोध होत आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

अखेर किन्नर आखाड्याकडून ममता कुलकर्णींची हकालपट्टी

मुंबई, दि. 27 : अखेर किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णी यांची हकालपट्टी केल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपासून त्यांच्या सदस्यत्वाबाबत वाद सुरू होता. अखाड्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, ममता कुलकर्णी यांना अखाड्याशी संबंधित सर्व अधिकार आणि जबाबदाऱ्यांमधून वगळण्यात आले आहे. 25 जानेवारी (रविवार) रोजी ममता कुलकर्णी (यामाई ममता नंद गिरी) […]Read More

अर्थ

भिवंडीत उभे राहणार शेतमालासाठी भव्य मल्टी प्रॉडक्ट हब

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र सरकारने कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भिवंडीतील मौजे बापगाव येथे सुमारे ८ हेक्टर शासकीय जमीन पणन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली असून, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मल्टी प्रॉडक्ट हब उभारण्यात येणार आहे. या हबमध्ये शेतमालाची साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि थेट विक्रीची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार […]Read More

महानगर

मेट्रोने जोडले मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ

मुंबई, दि. २७ : देशातील प्रमुख विमानतळांपैकी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना मेट्रोने थेट जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ‘मेट्रो लाईन–८’चा मार्ग उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ […]Read More

ट्रेण्डिंग

परप्रांतियांमुळे मुंबईकरांना लागतो लेटमार्क…

मुंबई, दि. २३ : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांत परप्रांतांतून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमुळे मुंबईकरांना वारंवार लेटमार्कचा सामना करावा लागत आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या वेळापत्रकात एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने लोकल गाड्या उशिरा धावतात आणि प्रवाशांना कामावर पोहोचताना उशीर होतो. विशेषतः सकाळी […]Read More

सांस्कृतिक

वसईतील ख्रिस्ती धर्मगुरूवर हिंदू पद्धतीने होणार अंत्यसंस्कार

मुंबई, दि. २३ : वसईचे सुप्रसिद्ध ख्रिस्ती धर्मगुरू फादर हिलरी फर्नांडिस यांचे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्ष होते. फादर फर्नांडिस यांनी स्वतःच्या मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार, त्यांच्या पार्थिवावर ख्रिस्ती परंपरेप्रमाणे चर्चमध्ये दफन विधी न करता हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या पाचुंदर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांचे […]Read More