mmcnews mmcnews

महानगर

‘संगीत संन्यस्त खडग’ नव्या स्वरूपात पुन्हा रंगमंचावर

मुंबई दि २७: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून साकार झालेले ‘संगीत संन्यस्त खडग’ हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात पुन्हा रंगमंचावर सादर होणार आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे होत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव व या नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ८ […]Read More

महानगर

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, दि. ३० :– शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देऊन सर्वसामान्यांना आपल्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी काम […]Read More

राजकीय

पुरवणी मागण्यांमध्ये चोंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक तरतूद

मुंबई, दि ३०–महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उप मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. पुरवणी मागण्यांमध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्म त्रिशताब्दी निमित्त चोंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे आयोजित मंत्रीमंडळ बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या चोंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या […]Read More

क्रीडा

यंदा १.५ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

मुंबई दि. ३० — यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाने राज्यातील १.५ लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले असून लवकरच याबाबत शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की,गोविंद (दहीहंडी) उत्सव हा […]Read More

राजकीय

यंदा १.५ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

मुंबई दि. ३० — यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाने राज्यातील १.५ लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले असून लवकरच याबाबत शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की,गोविंद (दहीहंडी) उत्सव हा […]Read More

देश विदेश

प्रयागराजमध्ये मुलीचे धर्मांतर करुन दहशतवादी बनवण्याचा कट उघड

प्रदेशातील प्रयागराज पोलिसांनी केरळमधील एका दहशतवादी गटाचा कट उघडकीस आणला आहे. या गटाचे कार्यपद्धती अत्यंत धोकादायक होती. हा गट दलित मुलींना फूस लावून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत असे, त्यानंतर त्यांना जिहादी प्रशिक्षण देऊन दहशतवादी बनवत असे. मात्र, या दहशतवाद्यांकडून एक चूक झाली आणि ती त्यांच्यावरच भारी पडली. एक दलित मुलगी त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी […]Read More

राजकीय

सरकारी कार्यक्रमांमध्ये भारतमातेचा फोटो वापरण्यास केरळच्या मुख्यमंत्र्यांचा आक्षेप

तिरुवनंतपुरम, दि. ३० : केरळमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात नवीन वाद उफाळून आला आहे. राजभवनातील अधिकृत कार्यक्रमांमध्ये भारत माताची प्रतिमा भगव्या ध्वजासह प्रदर्शित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना पत्र लिहून मंत्रिमंडळाच्या नाराजीचा सूर नोंदवला आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी पत्रात स्पष्ट केले की, अशा प्रतिमा संविधानाशी सुसंगत नाहीत आणि त्या […]Read More

विज्ञान

येत्या चार वर्षांत भारत प्रक्षेपित करणार ५२ विशेष संरक्षण उपग्रह

भारत आता अंतराळात आपली लष्करी शक्ती आणखी मजबूत करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेत आहे. २०२९ पर्यंत ५२ विशेष संरक्षण उपग्रह अवकाशात पाठवले जातील, हे सर्व उपग्रह अंतराळात भारताचे डोळे बनतील आणि पाकिस्तान-चीन सीमेवर सतत लक्ष ठेवतील. हे उपग्रह कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित असतील. ते ३६ हजार किमी उंचीवरून एकमेकांशी संवाद साधू शकतील. यामुळे पृथ्वीवर सिग्नल, […]Read More

देश विदेश

ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तिकिट होणार कन्फर्म

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर गाड्यांचे आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार केले जातील, असा निर्णय घेतला आहेत. आतापर्यंत हा चार्ट फक्त ४ तास आधी तयार केला जात होता. या नवीन नियमामुळे प्रवाशांना पर्यायी प्रवास निवडण्यासाठी किंवा तिकीट कन्फर्म न झाल्यास दुसरे तिकीट बुक करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. […]Read More

ट्रेण्डिंग

दिल्लीतील सर्व पेट्रोल पंपांवर EoL वाहनांना मिळणार नाही इंधन

दिल्ली सरकारने वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. १ जुलै २०२५ पासून दिल्लीतील सर्व पेट्रोल पंपांवर सेवा-मुदत संपलेली म्हणजेच “एंड-ऑफ-लाईफ” (EoL) वाहने इंधन भरू शकणार नाहीत. Commission for Air Quality Management (CAQM) च्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी अत्यंत कडक पद्धतीने केली जाणार आहे. ही बंदी १५ वर्षांपेक्षा जुनी […]Read More