mmcnews mmcnews

राजकीय

शेतकऱ्यांवरील चर्चा नाकारल्याने विरोधकांचा दुसरा सभात्याग

मुंबई दि २ — शेतकरी आत्महत्या आणि बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडण्याचा शेताचा प्रयत्न यावर विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला त्यावर ही गंभीर स्थिती आहे त्यामुळे आताच शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करा अशी जोरदार मागणी विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी केली, ती अध्यक्षांनी नाकारली, उद्या स्वतंत्र प्रस्ताव द्या त्यावर चर्चा […]Read More

महानगर

वीज कोसळण्याच्या घटनांपासून रोखण्यासाठी नवे ऍप…

मुंबई दि २ — राज्यात वीज कोसळण्याच्या घटनांपासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी दामिनी आणि सचेत हे दोन ऍप केंद्र सरकारच्या IITM संस्थेने विकसित केले असून त्याव्यतिरिक्त आणखी एक आधुनिक ऍप विकसित करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सध्याच्या ऍप मधून चारशे किलोमीटर परिसरातील वीज कोसळण्याची माहिती मिळते मात्र आता […]Read More

राजकीय

सोयाबीन खरेदी प्रकरणी विरोधकांचा सभात्याग

मुंबई दि २– राज्यातील सोयाबीनची यंदा विक्रमी खरेदी करण्यात आली मात्र एका शेतकरी कंपनीने काही प्रमाणातील सोयाबीन गोदामात पोहोचवली नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली, या खरेदीसाठी संबंधित शेतकऱ्यांना पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली, त्यावर विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली, त्यानंतर उत्तराने समाधान न झाल्यानं त्यांनी सभात्याग केला. […]Read More

राजकीय

भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वीकारलीबावनकुळे यांच्याकडून सूत्रे

मुंबई दि १ — भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला.वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]Read More

ट्रेण्डिंग

ओव्हरटाईम करु नका, आरोग्य सांभाळा – इन्फोसिस प्रमुखांचा सल्ला

बंगळुरु, दि. १ : आठवड्यातून किमान ७० तास काम केले पाहिजे असे वक्तव्य करून खळबळ माजवणाऱ्या इन्फोसिस कंपनीच्या प्रमुखांनी आता आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ निर्धारित वेळेतच काम करुन तब्येतीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईमही करू नये. इन्फोसिसमध्ये दुरस्थ पद्धतीने काम करणाऱ्यांनी कामाच्या वेळांचे तंतोतत पालन करावे व अधिक वेळ काम करणे टाळावे, असा सल्ला […]Read More

ट्रेण्डिंग

लाऊडस्पीकर बंदीवर पर्याय म्हणून ‘अजान अ‍ॅप’ लाँच

मुंबईत ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मशि‍दींवरील लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांच्या सोईसाठी अजान अ‍ॅप्लिकेशन लाँच करण्यात आले आहे. मुंबईतील अर्धा डझन मशि‍दींनी या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर नोंदणी केली आहे. यामुळे नमाज करणाऱ्यांना अजानची वेळ कळणार आहे. यामुळे ध्वनी प्रदूशनाला आळा बसणार आहे. ऑनलाइन अजान नावाचे हे अ‍ॅप्लिकेशन तामिळनाडूच्या एका कंपनीने तयार केले आहे. […]Read More

अर्थ

राज्यात कार खरेदी महागणार

महाराष्ट्र सरकारने नवीन वाहन खरेदीवरील करात 10 लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात 1 जुलैपासून सीएनजी, एलपीजी आणि लक्झरी वाहने खरेदी करणे महाग होणार आहे, म्हणजेच आता नवीन कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. याशिवाय आयात (पेट्रोल-डिझेल) वाहनांवर 20 टक्के फ्लॅट टॅक्स लावण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे […]Read More

ट्रेण्डिंग

या मोबाईलमध्ये चालणार नाही Chrome ब्राऊजर

गूगलने आपल्या प्रसिद्ध वेब ब्राऊझर Chrome संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2025 पासून Android 8 (Oreo) आणि Android 9 (Pie) या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या मोबाईल डिव्हाइसेससाठी Chrome चं सपोर्ट बंद होणार आहे. म्हणजेच या अँड्रॉइड व्हर्जन्सवर Chrome ला ना कोणतेही अपडेट्स मिळतील, ना सुरक्षा पॅचेस, ना नवीन फीचर्स. Chrome लगेचच काम करायचं […]Read More

खान्देश

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार

नाशिक, दि. १ : येथील करन्सी नोट प्रेसमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या परीक्षेत काही उमेदवारांनी फसवणूक करून, डमी परीक्षार्थी बसवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे सर्व आरोपी मूळचे बिहार राज्यातील रहिवासी आहेत. करन्सी […]Read More

क्रीडा

‘राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी

भारत सरकारने नवीन ‘राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५’ ला मान्यता दिली आहे. ज्याद्वारे जागतिक क्रीडा बाजारपेठेत देश मजबूत होईल. यामुळे भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि देश २०३६ च्या ऑलिंपिकचे आयोजन करण्याचा दावा करू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने मंगळवारी या धोरणाला मंजुरी दिली. हे धोरण २००१ च्या मागील राष्ट्रीय क्रीडा धोरणाची जागा […]Read More