mmcnews mmcnews

राजकीय

त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR

मुंबई, दि. २ : त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ‘पुनर्विचारासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आधी काढलेले दोन GR औपचारिकपणे रद्द करण्यात आले आहेत. नव्या जीआरमध्ये उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे माशेलकरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास ही समिती करणार आहे. तसेच नवी समिती 3 महिन्यांत […]Read More

गॅलरी

कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांचा मनसेने केला सन्मान

मुंबई, दि २मुंबई महापालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालय येथे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अनिल येवले यांनी डॉक्टर दिवसानिमित्त प्रत्येक डॉक्टरांना भेटवस्तू आणि रोपटे देऊन सन्मान केला. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर देखील चांगले काम करत असतात. अनेक गरीब रुग्णांसाठी ते देवदूतासारखे काम करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा देखील सत्कार करण्याचा आमचा उद्देश […]Read More

राजकीय

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान

मुंबई, दि. २ : राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित शाळांनी विहित नियमांची पूर्तता केली असल्यास त्यांना लवकरच पुढील टप्प्याचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात पूर्वी अनेक शाळांना […]Read More

महानगर

मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी खासदार वर्षा गायकवाड

मुंबई, दि २आधुनिक मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे नाव मुंबई सेन्ट्रल टर्मिनलला देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृह खात्याकडे प्रलंबित असून त्यास मान्यता मिळवून देऊन नामांतराचा प्रश्न मार्गी लागावा. हा विषय लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्याचे निवेदन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्राध्यापक खासदार वर्षाताई गायकवाड यांना मुंबई काँग्रेस सहकार सेलचे प्रशासन प्रमुख श्रीनिवास देवरुखकर यांनी त्यांना […]Read More

राजकीय

रॅपिडो बाईक ला परिवहन मंत्र्यांचा दणका

मुंबई दि २ — राज्य शासनाने कोणत्याही बाईक ॲपला अद्यापि अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरित्या अँप द्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगेहात पकडले. शासनाने नुकतेच इ-बाईक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी -शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार […]Read More

राजकीय

फळपिक शेतकऱ्यांना ४ दिवसांचा ‘विमा’ दिलासा

मुंबई, दि. २ :– हवामान आधारित फळ पिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्रसरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना ४ दिवसांचा ‘विमा’ दिलासा दिल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योग्य समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ०६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे कृषी मंत्री अॅड. […]Read More

महानगर

मुंबईतील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याची प्रक्रिया होणार सुलभ

मुंबई दि २ — मुंबईतील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग मध्ये रूपांतरित करण्यासाठी सध्याची प्रचलित क्लिष्ट पद्धती अधिक सोपी आणि सुटसुटीत केली जाईल, त्यासाठी मुंबईतील वरिष्ठ आमदारांशी चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील प्रभू यांनी उपस्थित केली होती, त्यावर योगेश सागर, अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार आदींनी उपप्रश्न […]Read More

महानगर

सत्तारूढ आणि विरोधक भिडले, कामकाज तहकूब

मुंबई दि २ — आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांना आज लोणीकर यांनी सभागृहात उत्तर दिलं, त्यावर विरोधकांनी घोषणा दिल्या त्यामुळे गोंधळ उडाला. त्याला सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी घोषणाबाजीने गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दहा मिनिटे स्थगित झालं. आपण शेतकरी विरोधी नाही , असं वक्तव्य आपण केलंच नाही मात्र तरीही आपण शेतकऱ्यांची हजार […]Read More

राजकीय

प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार रविंद्र चव्हाण यांनी स्वीकारला

मुंबई दि २– भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज बुधवारी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, राजेश पांडे , […]Read More

राजकीय

प्रभाग रचना करताना “आय टू आर” चा विचार करा –

ठाणे – उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सन 2017 प्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता, अशा पद्धतीची प्रभाग रचना अन्यायकारक ठरणार आहे..त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येक महानगर पालिकेत अनुसूचित जातीच्या […]Read More