मुंबई, दि. ३ : मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असणारे शहरात ठिकठिकाणी असलेले कबुतरखाने आता लवकरच बंद होणार आहेत. कबूतरखान्यांबाबत विशेष मोहिम हाती घेण्याबाबत मुंबई महापालिकेला आदेश देण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत 51 कबूतरखाने आहेत. या ठिकाणी कबूतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी व प्रदूषण वाढत असून, यावर नियंत्रण आवश्यक आहे. […]Read More
मुंबई,दि ३– रुग्णसेवेत डाॅक्टरांचे योगदान आणि रुग्ण मित्रांच्या समन्वयात्मक भूमिकेला उजाळा देण्यासाठी, ‘रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळा २.०’ चे आयोजन घाटकोपर येथील त्रिधा बॅनक्वेट हॉल येथे करण्यात आले. डाॅक्टर दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम “वाद नको, संवाद पाहिजे – समन्वयातून आरोग्य सेवेचा लाभ पाहिजे” या प्रेरणादायी विचारावर आधारित होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राज्यगीताने झाली. […]Read More
पुणे, दि ३वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, तर चालता चालता स्वतःला शोधणं. श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि सहअस्तित्वाचा जिवंत अनुभव म्हणजे वारी. यावर्षी अभिनेता अजिंक्य राऊत याने स्वतः पंढरपूरपर्यंतचा पाच दिवसांचा पायी प्रवास अनुभवला आणि हजारो भाविकांसोबत चालत वारीचा आत्मिक गोडवा प्रत्यक्ष अनुभवला. या प्रवासानंतर त्याने अतिशय साध्या शब्दांत वारीचं सार सांगितलं –“लादलं तर ओझं, स्वीकारलं तर […]Read More
पुणे प्रतिनिधी : सुमारे २.५ अब्ज लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली, ५,००० वर्षांपूर्वीची कथा आता नव्या रूपात साकारली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या सिने-प्रकल्पांपैकी एक ठरणाऱ्या नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ या दोन भागांच्या थरारक live-action सिनेमॅटिक युनिव्हर्सचा प्रास्ताविक भाग ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ आज जागतिक स्तरावर सादर करण्यात आला. जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटात्मक उपक्रमाच्या निर्मात्यांनी ‘रामायण: द […]Read More
मुंबई दि ३ — शेतकऱ्याला खांद्यावर नांगर घेऊन शेत नांगरावे लागत आहे हे व्हिजन महाराष्ट्र आहे का असा सवाल या शेतकऱ्यांच्या समस्यांवरील चर्चेची सुरुवात करताना भास्कर जाधव यांनी केला. मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने कोकणात आंबा आणि उन्हाळी भाताचं मोठं नुकसान झालं आहे, मासेमारी देखील लवकर बंद करावी लागली. मधल्या काळात पाऊस अचानक बंद झाला, […]Read More
मुंबई दि ३ — पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू संदर्भात दोषी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांचा वैद्यकीय व्यवसाय परवाना रद्द करण्याची शिफारस मेडिकल कौन्सिलला करण्यात आली आहे अशी माहिती विधी आणि न्याय विभागाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सना मलिक यांनी उपस्थित केली होती, […]Read More
मुंबई, दि. ३:– शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यु-डायस (UDISE) प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम 92 अन्वये अर्धातास चर्चेला उत्तर देतं मंत्री […]Read More
मुंबई दि ३ — वाळू आणि रेती वाहतुकीसाठी आता चोवीस तास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जीपीएस प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरा पद्धती लागू करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे दिली. याआधी सायंकाळी सहा ते सकाळी सहा या कालावधीत इतर गौण खनिजांची वाहतूक परवानगी होती. वाळू, रेती वाहतुकीसाठी मात्र […]Read More
मुंबई, दि ३भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियन कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली युनियन असूनही कधीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होणार नाही असे जाहीर प्रतिपादन आमदार भाई जगताप यांनी दादर येथे आयोजित केलेल्या कामगार नेते एस आर सावंत यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले एस आर सावंत यांचे काम मी फार पूर्वीपासून पाहत आलो असून त्यांच्या कामाप्रती […]Read More
मुंबई दि ३ — राज्यात विवाहपूर्व थालेसीमिया रोगाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. याबाबतचा प्रश्न विकास ठाकरे यांनी उपस्थित केला होता. राज्यात बारा हजार आठशे इतके थालेसीमिया रुग्ण असून हा गंभीर आजार आहे, त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या संततीत तो येऊन त्याचे गांभीर्य वाढेल हे लक्षात घेऊन एक […]Read More