mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

तिसऱ्या अपत्याला जन्म दिल्यास आंध्र सरकार देणार 85 हजारापर्यंत मदत

अमरावती, दि. ७ : जन्मदर घटत चालल्याची समस्या आता भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाणवू लागली आहे. यावर उपाय म्हणून आंध्र प्रदेश सरकारच्या नव्या लोकसंख्या धोरणानुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या जन्मावेळी सरकारकडून 25 हजार रुपये मिळणार आहेत. तसेच तिसऱ्या मुलाचा जन्म झाला तर त्याला सरकारच्या वतीनं अतिरिक्त सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार तिसऱ्या अपत्याला […]Read More

अर्थ

६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर

मुंबई, दि. ७ : इराणच्या भीषण युद्धाचे चटके आता सर्वसामान्य भारतीयांनाही सहन करावे लागणार आहेत. आज (दि. ७ मार्च) पासून देशभरात घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीचा परिणाम घरगुती ग्राहकांसोबतच हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि छोट्या व्यवसायांवरही होणार आहे. […]Read More

पर्यावरण

हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी

मुंबई, दि. ७ : पुढील काही दिवस महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात उष्णता वाढली आहे. 9 मार्च रोजी कोकणात आणि 9 आणि 10 मार्च रोजी गुजरातच्या किनारी भागात तीव्र उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. तसेच 7 आणि 8 मार्च रोजी दक्षिण आणि […]Read More

अर्थ

भारताकडे पुरेसा इंधन साठा – प्रमुख तेल वितरण कंपन्यांकडून दिलासा

मुंबई, दि. 7 : इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइल यांनी पुकारलेल्या भीषण युद्धाला तोंड फुटल्यामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात आज घरगुती गॅसच्या किमतीत तब्बल 60 रुपयांनी वाढ झाली आहे. आता प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढू शकतात या विचाराने सर्वसामान्य नागरिकांना चिंता वाटू लागली आहे. दरम्यान देशातील आघाडीच्या तेल विपणन कंपन्या […]Read More

सांस्कृतिक

अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर

अंबरनाथ, दि.७ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील हजारवर्षे जुने शिवमंदिर प्रदुषित वालधुनी नदी आणि मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण यांमुळे ग्रासून गेले आहे. यामुळे आता उशीराने का होईना पण भानावर येत राज्य सरकारने मंदिर परिसराचा विकास आणि सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. आहे. या ठिकाणी सरकारकडून 550 कोटींचं कॉरीडोअर उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा आणण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे नागरिक सोशल फाउंडेशनकडून

पुणे प्रतिनिधी : राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने “महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन (Prevention of Fraud & Coercion) Act” पारित करून लागू करावा, अशी मागणी नागरिक सोशल फाउंडेशन (NSF) या सामाजिक संस्थेने केली होती.  या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच कॅबिनेट बैठकीत हा कायदा आणण्याची तयारी केली आहे, राज्य सरकारच्या या भूमिकेचे नागरिक […]Read More

पर्यावरण

माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर

पुणे दि ७ – पुणे जिल्ह्याच्या जुन्नर वनविभागाच्या हद्दीत मानव-बिबट संघर्षाच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाल्याने पकडण्यात आलेल्या बिबट्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज (७ मार्च) पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांना गुजरातमधील वनतारा केंद्रात हलविण्यात आले आहे.अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी दिली आहे. मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर […]Read More

महिला

‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू  गेन’ मालिकेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ च्या निमित्ताने ‘हॉवर्थ इंडिया’ने  ‘गिव्ह  टू गेन’ या संकल्पनेवर आधारित  आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेट संस्था आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीजमधील वरिष्ठ महिला नेत्यांना एकत्र आणत विशेष नेतृत्त्व चर्चासत्र मालिकेचे  आयोजन केले होते. या मालिकेतील दोन सत्रे दादर, मुंबई येथे पार पडली असून पुढील कार्यक्रम बेंगळुरू आणि हैदराबाद येथे होणार आहेत […]Read More

राजकीय

महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले

मुंबई दि ७ : अर्थसंकल्प आणि शेती यातील शून्य ज्ञान असलेले संजय राऊत शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत हा मोठा विनोद आहे. नजिकच्या काळात कुठल्याही निवडणुका नसतानाही भाजपा महायुती सरकारने कर्जमुक्तीचे वचन पाळले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे सरकार होते अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे […]Read More

महिला

‘द ज्वेल वन पेजेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026’

पुणे प्रतिनिधी : स्मृती एंटरप्राईझेसच्या वतीने ‘द ज्वेल वन पेजेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026’ या भव्य राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्स 13 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील महिलांना आपली प्रतिभा, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे […]Read More