mmcnews mmcnews

देश विदेश

पंतप्रधान मोदींनी साधला इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद

नवी दिल्ली, दि. २१ : संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आज २२ वा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वीच भारताकडून इराणला वैद्यकीय मदत पाठवण्यात आली. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना ईद व नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. पंतप्रधानांनी लिहिले आहे की , “मी […]Read More

महानगर

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षक, अधिकारी पदाची भरती रखडली

मुंबई प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या सुरक्षारक्षक आणि अधिकारी पदाची भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे जलाशय, रुग्णालय, स्मशानभूमी, प्रसूतिगृह अशा अतिसंवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा तुटवडा आहे. यामुळे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. दोन वर्षे उलटूनही भरती प्रक्रियेबाबत ठोस निर्णय झालेला नाही. यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी […]Read More

महानगर

बिल्डरने फसवले, सायन – कोळीवाडा प्रकल्पग्रस्त नागरिकांची झाली परवड

मुंबई प्रतिनिधी, दि. 21 : मुंबईतील सायन-कोळीवाडा येथील निसर्ग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या एसआरए प्रकल्पात गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत रहिवाशांनी राज्य सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. या प्रकल्पाचे विकासक हलकारा बिल्डर आणि त्यांचे भागीदार कॉसमॉस लँडमार्क यांनी अनेक आर्थिक व प्रशासकीय बाबी प्रलंबित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, विकासकांकडे सुमारे […]Read More

सांस्कृतिक

युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रंगले  पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे दुसरे

पुणे प्रतिनिधी – विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन तल्लीन करणारी पखवाज वादनाची जुगलबंदी आणि रसिकांच्या टाळ्या-वाहव्यांच्या गजरात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवातील ‘युवोन्मेश’ ही खास युवा कलाकारांची मैफिल रंगली. तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्राची सुरुवात गायिका डॉ. शर्वरी […]Read More

राजकीय

मुंबई काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय टॅलेंट हंट’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मुंबई प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सुरु केलेल्या टॅलेंट हंट अभियानाला मुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईतून विविध क्षेत्रातील १०० इच्छुकांनी यासाठी अर्ज केले होते. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. टॅलेंट हंट अभियानातून पक्ष प्रवक्ते, मीडिया पॅनेलिस्ट, संशोधन समन्वयक आणि प्रसिद्धी समन्वयक या पदांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रतिभावान लोकांना […]Read More

महानगर

मिरा रोड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन जल्लोषात

मुंबई प्रतिनिधी (दि. २१) :श्री स्वामी समर्थ महाराज मठ गंगा नगर मिरागाव मिरारोड पुर्व येथे प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वामी समर्थ महाराज मठात येऊन दर्शन तिर्थप्रसादाचा लाभ घेतला. तसेच त्यांनी महाप्रसाद वाढून लोकांची सेवा केली. त्यांनी सर्व सेवेकरी समिती सदस्यांसोबत चर्चा करून मठाच्या […]Read More

क्रीडा

पै. सूरज मानेची महाराष्ट्र केसरीत रौप्य पदकाची कमाई

मुंबई दि २१ : महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन वाघोली जि.पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे . या स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवान व क्रांतीअग्रणी जी.डि बापू लाड मिशन ऑलिंपिक चे दत्तक मल्ल सूरज माने याने नेत्रदीपक […]Read More

Lifestyle

नूतन संवत्सर कसे राहील? देशातील भावी घडामोडींचा सखोल भविष्यवेध

जितेश सावंत दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजून ५३ मिनीटांनी अमावास्या संपत असून त्याच दिवशी गुढीपाडव्यापासून नूतन संवत्सरास म्हणजेच शालिवाहन शके १९४८ ला प्रारंभ होत आहे. नवीन संवत्सराचे नाव “पराभव”आहे.संवत्सराचे फळ- संवत्सराचा स्वामी हा केतू असून ,या संवत्सर काळात राज्यकर्ते युद्धाकडे प्रवृत्त होतील (युद्धाची ओढ असणारे असतील). जनतेमध्ये वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या रोगांची वाढ […]Read More

मराठवाडा

गारपिटीचा जालन्यातील गुजरात केशर आंबा बागांना मोठा फटका….

जालना दि २१ : गारपिटीचा जालन्यातील गुजरात केशर आंबा बागांना मोठा फटका बसला आहे. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील केशर आंब्याच्या बागांना गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. केशर आंब्याच्या कैऱ्यांना गारांचा मार लागल्याने मोठ्या प्रमाणात कैऱ्या तुटून पडल्या आहेत. त्यामुळे कैऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. […]Read More

राजकीय

कमळाबाईने समाजवाद्यांनाही केले गिळंकृत ?

-योगेश वसंत त्रिवेदी समाजवादी चळवळीचे मूळ मानण्यात येणाऱ्या राष्ट्र सेवा दलातर्फे दरवर्षी १४ ऑगस्टच्या मध्यरात्री भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असे. कारण स्वातंत्र्य सैनिकांच्या अथक परिश्रमाने भारताला १४ ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्य देत ब्रिटीश भारतातून चालते झाले/निघून गेले. ठाणे येथील मो. ह. विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे नेते आणि माझे […]Read More