mmcnews mmcnews

खान्देश

भोंदूबाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिक दि १ : कथित भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली आहे. अशोक खरात याच्यावर दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्यात (FIR क्र. 73/2026) 15 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तसेच, दुसऱ्या गुन्ह्यात (FIR क्र. […]Read More

राजकीय

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

मुंबई, दि. १ : अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. १२६ जणांच्या या कार्यकारिणीत खजिनदारपदी अनिकेत नवले व अक्षय जैन, संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार आणि प्रशासन सरचिटणीसपदी विवेक गावंडे यांची नियुक्ती […]Read More

महिला

या राज्यात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण अधिक

नवी दिल्ली, दि. ३१ : देशातील राज्यांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांचं दारू पिण्याचे सर्वाधिक प्रमाण हे अरुणाचल प्रदेश या राज्यात अधिक आहे. येथील जवळपास 24.2% महिला दारू पितात. दारू येथील संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील लोकांची ही खास प्रथा आहे. येथे ‘अपोन्ग’ म्हणजे तांदळापासून तयार केलेली बिअर पिण्याची प्रथा आहे. तर त्यानंतरचे राज्य हे सिक्किम आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईजवळ सापडली १५०० वर्षे जुनी जल व्यवस्थापन रचना

मुंबई, दि. ३१ : मुंबई जवळील जागगतिक वारसा स्थळ असलेल्या एलिफंटा बेटावर (घारापुरी) इतिहासाचा एक अनमोल ठेवा सापडला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) केलेल्या उत्खननात सुमारे 1500 वर्षांपूर्वीची दगडी बांधकामातील जलसंधारण रचना सापडली आहे. टी-आकाराचा हा पायऱ्यांचा जलसाठा (स्टेप्ड रिझर्व्हॉयर) पाहून पुरातत्व शास्त्रज्ञही थक्क झाले असून, यामुळे प्राचीन काळातील प्रगत जलव्यवस्थापन तंत्रावर नवा प्रकाश […]Read More

मनोरंजन

पाकीस्तानी नागरिकांनी मागीतला धुरंधरच्या कमाईमध्ये वाटा

मुंबई, दि. ३१ : धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जागतिक स्तरावर 1,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, या यशानंतर आता एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. पाकिस्तानातील कराचीमधील ल्यारी भागातील रहिवाशांनी चित्रपटाच्या कमाईत आपला वाटा असावा, अशी अजब मागणी लावून धरली आहे. काही स्थानिकांनी तर चित्रपटाच्या एकूण कमाईपैकी 80 टक्के हिस्सा ल्यारीच्या विकासासाठी देण्याचे […]Read More

ट्रेण्डिंग

दुबईतून भारतात स्वस्त सोने आणण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. ३१ : केंद्र सरकारने भारत-यूएई मुक्त व्यापार करार, CEPA, अंतर्गत सोन्याच्या आयातीसाठी जारी करण्यात येणाऱ्या टॅरिफ रेट कोटा किंवा TRQ परवान्यांची अंतिम मुदत वाढवली आहे. याआधी 31 मार्च 2026 रोजी मुदत संपणाऱ्या TRQ परवान्यांना आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे. भू-राजकीय संकटामुळे आयातदार या कोट्याचा पूर्णपणे वापर करू शकले […]Read More

Uncategorized

महाराणी ताराबाईंबद्दल जैन मुनींचे वादग्रस्त व्यक्तव्य

मुंबई, दि. 31 : महाराणी ताराराणी या जैन समुदायच्या होत्या, असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, मोहम्मद […]Read More

ट्रेण्डिंग

पाकीस्तानी सौदर्यप्रसाधने विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

छ. संभाजीनगर, दि. ३१ : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकीस्तानी सौंदर्य प्रसाधमांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातल्या विविध ठिकाणी ही विक्री सुरु होती. या अवैध विक्रिची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत चार दुकानांवर धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटकही केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधित आरोपींवर व्यावसाय […]Read More

राजकीय

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती

मुंबई, दि. २८ :.राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन पोर्टल, वन वेब ॲड्रेस’ ही महत्त्वाकांक्षी संकल्पना पुढे आणली असून त्याअंतर्गत ‘महासारथी’ (MahaSarathi) पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे विविध शासकीय सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊन नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळणार आहेत. […]Read More

राजकीय

राज्यातील प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती

मुंबई, दि. २८ : राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमुळे भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा वेगवान निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यात ५७ नवीन लवादांची नियुक्ती केली असून, यामुळे अनेक वर्षांपासून मोबदल्याविना रखडलेले २८ हजारांहून अधिक प्रकल्पग्रस्तांचे दावे आता जलदगतीने निकाली निघणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन यासाठी विशेष […]Read More