mmc

मराठवाडा

स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार

औरंगाबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत . आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं . यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला . Aaditya Thackery Aurangabad Visit राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना […]Read More

कोकण

अनिल परब यांच्यावर गुन्हा

दापोली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना (ऊबाठा) नेते अनिल परब यांच्यावर दापोलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. Police Case registered against Anil Parab दापोलीतील मुरुड इथे बांधलेल्या रिसॉर्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्याआधीच ग्रामपंचायतीशी संगनमत करून त्यांनी कर आकारणी करून शासन आणि ग्रामपंचायत यांची […]Read More

Featured

कशेडी घाटात अपघात , ४ ठार

महाड, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात झाला असून या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त आहे.Accident in Kashedi Ghat, 4 killed या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ₹ ५ लक्ष मदत जाहीर केली आहे. काल रात्री पोलादपूर येथे रिक्षा […]Read More

महाराष्ट्र

शेतकरयांना ऊस तोडणीसाठी एकाच दिवशी 90 हार्वेस्टर वाटप

लातूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातल्या सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड सुलभ व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शेतकरी सभासदांना एकाच दिवशी 90 हार्वेस्टर वाटप करून सहकार क्षेत्रातला नवा पॅटर्न निर्माण केला आहे.Allotment of 90 harvesters on a single day to farmers for sugarcane harvesting माजी […]Read More

ट्रेण्डिंग

भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आगमन

नांदेड, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेने काल रात्री महाराष्ट्रात प्रवेश केला. तेलंगणातील कामारेड्डी येथून आलेल्या या यात्रेचे ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे भव्य स्वागत करण्यात आले.   हातात मशाल घेतलेल्या हजारो भारत जोडो यात्रीनी तेलांगणातून महाराष्ट्रात प्रवेश केला. यात्रा महाराष्ट्रात […]Read More

महानगर

300 सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाला बसणार

मुंबई दि.7( एम एमसी न्यूज नेटवर्क): सर्व सामान्य नागरिकांना भेळसावऱ्या समस्या मार्गी लागून त्यांना न्याय मिळावा यासाठी 300 सामाजिक कार्यकर्ते मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी मंगळवारी 8 नोव्हेंबर पासून आंदोलन करणार आहे, अशी माहिती समाजिक कार्यकर्ते शैलेश पुणेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस चे भाव गगनाला भिडले […]Read More

राजकीय

सरकारला विचारा, देता की जाता…

बुलडाणा, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील सरकार हे घोषणाबाज सरकार असून अंमलबजावणी शून्य आहे असा आरोप करत त्यांचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर आले तर त्यांना विचारा देता की जाता.. असा सवाल आदित्य ठाकरे यांनी आज बुलढाणा येथील शेतकरी संवाद सभेत उपस्थित केला आहे. Ask the government आदित्य ठाकरे Aditya Thackeray आज विदर्भ दौऱ्यावर आले असता […]Read More

राजकीय

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिली सत्तारांना समज

मुंबई,दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असा आदेश दिला होता. राज्यभरातूनही राष्ट्रवादी कॉग्रेसने या विषयावर चांगलीच राळ उठवली आहे. सत्तार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला […]Read More

Featured

श्री महालक्ष्मी मंदिरात यादवकालीन शिलालेख

कोल्हापूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात इसवी सनाच्या १२ व्या शतकातील यादवकालीन शिलालेख आढळला आहे. Inscriptions of the Yadava period at Sri Mahalakshmi Temple सरस्वती देवीच्या प्रदक्षिणा मार्गातील पूर्व भिंतीत नुकताच हा शिलालेख आढळून आला. संस्कृत भाषेतील देवनागरी लिपीतील हा शिलालेख काळाच्या ओघात मंदिरातील अंतर्गत […]Read More

महानगर

एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी पेंशन पासून वंचित

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त होऊन ४ वर्षे झालीत. अद्याप ही सेवानिवृत्त चार हजार कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालेली नाही. पेंशन योजनेपासून ते वंचीत आहेत. त्यामुळे येत्या 9 सप्टेंबर रोजी मुंबईतील 300 कर्मचारी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची मुक भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करणार आहे. जर प्रश्न सुटला […]Read More