Month: November 2022

ट्रेण्डिंग

भारतात दिसेल ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण

मुंबई, दि. ८ ( जितेश सावंत) आज खंडग्रास चंद्रग्रहण आहे. कार्तिक शु. १५, 8 नोव्हेंबर 2022, मंगळवार ग्रहण स्पर्श – १४:३९ ग्रहण मध्य – १६:३० ग्रहण मोक्ष – १८:१९ (वेळा संपूर्ण भारताकरिता आहेत.) ग्रहण दिसणारे प्रदेश भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश व संपूर्ण दक्षिण अमेरिका या प्रदेशात ग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र […]Read More

ट्रेण्डिंग

भारत जोडो यात्रेत काँग्रेस पदाधिकाऱ्याचे निधन

नांदेड दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल रात्री महाराष्ट्रात दाखल झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या एका काँग्रेस नेत्याचा चालताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. कृष्णकुमार पांडे असे त्याचे नाव असून काँग्रेस सेवादलाचे ते राष्ट्रीय सरचिणीस होते. देगलूर इथून आज सकाळी यात्रेला सुरुवात होताच अवघ्या चार किमी अंतर चालून गेल्यावर पांडे यांना हा […]Read More

गॅलरी

राहुल गांधी यांची आजची पदयात्रा

नांदेड, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  महाराष्ट्रात काल रात्री आगमन झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी देगलुर येथे आपली भारत जोडो पदयात्रा सुरू केली. काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , नेते अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात आदी त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. ML/KA/SL 8 Nov 2022Read More

राजकीय

स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार

औरंगाबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत . आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं . यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला . Aaditya Thackery Aurangabad Visit राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना […]Read More

ट्रेण्डिंग

अनिल परब यांच्यावर गुन्हा

दापोली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना (ऊबाठा) नेते अनिल परब यांच्यावर दापोलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. Police Case registered against Anil Parab दापोलीतील मुरुड इथे बांधलेल्या रिसॉर्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्याआधीच ग्रामपंचायतीशी संगनमत करून त्यांनी कर आकारणी करून शासन आणि ग्रामपंचायत यांची […]Read More

महाराष्ट्र

कशेडी घाटात अपघात , ४ ठार

महाड, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात झाला असून या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त आहे.Accident in Kashedi Ghat, 4 killed या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ₹ ५ लक्ष मदत जाहीर केली आहे. काल रात्री पोलादपूर येथे रिक्षा […]Read More

ऍग्रो

शेतकरयांना ऊस तोडणीसाठी एकाच दिवशी 90 हार्वेस्टर वाटप

लातूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातल्या सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड सुलभ व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शेतकरी सभासदांना एकाच दिवशी 90 हार्वेस्टर वाटप करून सहकार क्षेत्रातला नवा पॅटर्न निर्माण केला आहे.Allotment of 90 harvesters on a single day to farmers for sugarcane harvesting माजी […]Read More

Featured

भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आगमन

नांदेड, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेने काल रात्री महाराष्ट्रात प्रवेश केला. तेलंगणातील कामारेड्डी येथून आलेल्या या यात्रेचे ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे भव्य स्वागत करण्यात आले.   हातात मशाल घेतलेल्या हजारो भारत जोडो यात्रीनी तेलांगणातून महाराष्ट्रात प्रवेश केला. यात्रा महाराष्ट्रात […]Read More

Uncategorized

300 सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाला बसणार

मुंबई दि.7( एम एमसी न्यूज नेटवर्क): सर्व सामान्य नागरिकांना भेळसावऱ्या समस्या मार्गी लागून त्यांना न्याय मिळावा यासाठी 300 सामाजिक कार्यकर्ते मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी मंगळवारी 8 नोव्हेंबर पासून आंदोलन करणार आहे, अशी माहिती समाजिक कार्यकर्ते शैलेश पुणेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस चे भाव गगनाला भिडले […]Read More

विदर्भ

सरकारला विचारा, देता की जाता…

बुलडाणा, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील सरकार हे घोषणाबाज सरकार असून अंमलबजावणी शून्य आहे असा आरोप करत त्यांचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर आले तर त्यांना विचारा देता की जाता.. असा सवाल आदित्य ठाकरे यांनी आज बुलढाणा येथील शेतकरी संवाद सभेत उपस्थित केला आहे. Ask the government आदित्य ठाकरे Aditya Thackeray आज विदर्भ दौऱ्यावर आले असता […]Read More