mmcnews mmcnews

अर्थ

कोकणातल्या दिघी बंदराला केंद्राची मंजूरी

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील दिघी येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाचाही समावेश आहे. दिघी औद्योगीक प्रकल्पासाठी ५ हजार ४६९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण […]Read More

पर्यावरण

भीमाशंकर अभयारण्यात दोन शतकांनंतर आढळले दुर्मिळ रानकुत्रे

पुणे, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले भीमाशंकर अभयारण्य वन्यजीव आणि वनस्पतींच्या वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्य परिसरात १९५ वर्षांनी आता पहिल्यांदाच ‘इंडियन वाईल्ड डॉग’ म्हणजेच रानकुत्र्यांची जोडी आढळली आहे.यासंदर्भात अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला यांचा शोधनिबंध ‘झु प्रिंट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला […]Read More

ट्रेण्डिंग

खासगी एफ एम वाहिन्यांचा विस्तार आणखी २३४ शहरांमध्ये

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दशकभरापासून देशात खासगी FM वाहिन्या चांगल्याच लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. या कार्यक्रमांचे निवेदन अनेकदा स्थानिक भाषांमध्ये होत असल्यामुळे त्या त्या राज्यातील भाषा तसेच बोली यांच्या विकासाला हातभार लागतो. FM रेडीओचे स्थानिक भाषांच्या वापरातील योगदान लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने २३४ शहरांमध्ये यांच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला […]Read More

देश विदेश

जपानमध्ये तांदळाचा मोठा तुटवडा

टोकीयो, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जपानमधील सरकारने भूकंप आणि वादळाच्या धोक्याबाबत इशारा दिल्यामुळे लोकांनी घाबरून तांदूळ खरेदी करून घरात साठवून ठेवण्यास सुरुवात केली असून त्यामुळे बाजारात तांदळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जपानमधील अनेक सुपरमार्केटमध्ये तांदूळ संपला आहे. जून 1999 नंतर पहिल्यांदाच जपानमध्ये तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जपान टाइम्सच्या […]Read More

पर्यटन

संत रामकृष्ण यांचे जन्मस्थान, कमरपुकुर

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कमरपुकुर हे संत रामकृष्ण यांचे जन्मस्थान असल्याने धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. या पवित्र भूमीकडे जाताना भारतीय वारशाच्या जवळ असलेल्या मुळांवर नजर टाकण्याची संधी मिळते, विशेषत: बंगाली गूढवाद. येथील संग्रहालये आणि मंदिरे याला भाविक लोकप्रिय बनवतात. ठिकाण: हुगळी जिल्हाअंतर: 97 किमीउपक्रम: प्रेक्षणीय स्थळे पाहणेभेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर […]Read More

Lifestyle

केळीच्या पानातील ग्रिल्ड पापलेट 

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: पापलेट (आम्ही इथे काळा पापलेट घेतलाय साधारण ७५० ग्राम होता. माशाच्या आकारानुसार नग ठरवावेत) हळद – २ टीस्पून जाडं मीठ – १ टीस्पून साधं मीठ – चवीनुसार केळीचं पान – १ मोहरी तेल – १ टीस्पून थोडं नेहमीचं वापरातलं तेल वाटणाकरिता […]Read More

पर्यावरण

राज्यभरात ५ हजार ई-बस टप्प्याटप्प्यात दाखल

छत्रपती संभाजीनगर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मार्गावर सध्या ई-बस धावत आहेत. लवकरच जालना, बीडसह इतर मार्गांवर ई-बस धावताना दिसतील. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला २१४ ई-बस मिळणार असून, यात पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये ७४ ई-बस दाखल होतील. यासाठी जिल्ह्यातील ६ आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला गती देण्यात येत आहे. राज्यभरात ५ हजार ई-बस टप्प्याटप्प्यात दाखल […]Read More

महिला

महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी

आळंदी, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत उडी मारून महिला पोलिसांनी आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली.अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे. अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून […]Read More

राजकीय

शिंदे – भाजप सरकारने एससी, एसटीचा निधी वळवला !

मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क): एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणासाठी असलेला निधी अर्थसंकल्पातून दुसरीकडे वळवला का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. ॲड. आंबेडकर म्हटले आहे की, महिनाभरापूर्वी या सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणकारी अर्थसंकल्पातील निधी गैर-अनुसूचित जाती-जमातींच्या खर्चासाठी वापरला होता.भाजप असो […]Read More

पर्यावरण

खेडमधील ८५ गावे पर्यावरण संवेदनशील

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये तालुक्यातील ८५ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. यासाठी हरकतीही मागवण्यात आल्या आहेत. या हरकतींचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्थानिक पातळीवरील प्रशासनास सूचित केले आहे. यासाठी ६० […]Read More