मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन महिन्यांपूर्वी इंटरनेट सेवेचे दर वाढवल्यामुळे ट्रोल झालेली Reliance Jio आता ग्राहकांना खूश करण्याता प्रयत्न करत आहे. Reliance Jio मुंबईतील ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा देणार आहे, याची माहिती कंपनीनं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून दिली आहे. मंगळवारी भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या नेटवर्कमध्ये बिघाड आला होता, त्यामुळे मुंबईत कॉलिंगसह […]Read More
नवी दिल्ली,दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाले. या चॅनेलवर सध्या यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केलेल्या एक्सआरपी या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या युट्यूब चॅनेलवर न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. युट्यूब चॅनेलचा वापर प्रामुख्याने घटनात्मक खंडपीठांसमोर सुचीबद्ध केलेल्या खटल्यांची सुनावणी आणि सार्वजनिक […]Read More
मुंबई दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क):धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील वाहतूक व्यवस्था आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याची Access road पुनर्बांधणी केली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९९ कोटी ७८ लाख ३० हजार रुपये खर्च करणार आहे.या खर्चाच्या योजनेस मंजुरी देण्याल पालिकेने सुरूवात केली आहे. या कामासाठी तांत्रिक सल्लागाराला एक […]Read More
ऑक्टोबर महिना उजाडताच थंडीसोबत कडाक्याच्या उन्हाचा पारा चढलेला असतो. त्यामुळे आपल्या त्वचेबरोबर शरीराचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर ऑक्टोबर हिट सुसह्य होऊ शकते. या हिटपासून वाचविण्यासाठी करायला सोपे असे घरगुती उपाय करता येईल. ते करून तुम्ही या महिन्यात फिट राहू शकता. -भरपूर पाणी प्या. -नैसर्गिक फळांचा रस, कोकम, […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द रिन्यू कंपनीने आपला सौर ऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्याचे वृत्त सपशेल नाकारले आहे . कंपनीने आपल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा उच्च वीज दरांमुळे आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही असे आम्ही सांगितलेले वृत्त पूर्णपणे खोटे आहे”. सौर प्रकल्प गुजरातला हलवण्याबाबतचा नवा अहवाल […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने 11541 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात . रिक्त जागा तपशील: पुरुष उमेदवार: ११२९९ पदे महिला उमेदवार: 242 जागा एकूण पदांची संख्या: 11541 शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जसजसा काळ बदलत गेला तसतसा लोकांचा दृष्टीकोनही आधुनिक झाला आहे. तथापि, काही लोक अजूनही मासिक पाळीबद्दलच्या पारंपारिक समजुतींना धरून आहेत. मासिक पाळीच्या संदर्भात विविध समजुती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत आणि विशेषत: पूजा, उपवास आणि मंदिर भेटी यासंबंधीचे कठोर नियम आहेत. अनेकदा, जेव्हा घरात धार्मिक समारंभ असतो, तेव्हा मुली […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होरपळ कमी करण्यात महाराष्ट्राला आलेले यश महत्त्वाचे तर आहेच. पण सर्वात महत्त्वाचे आहे ते महाराष्ट्र शासनाने भविष्यातील हा धोका ओळखून उचलेली तातडीची पावले. त्यामुळेच तापमानवाढ कमी होण्यास मदत होतच आहे. त्याबरोबरच अवेळी होणारा पाऊस, कमी कालावाधीत जास्तीचा पाऊस या सारख्या घटना यंदाच्या मौसमात कमी घडल्या आहेत. हे यश […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना वडीगोद्री मार्गावारील शहापूर येथे शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस व मोसंबी भरुन येणाऱ्या ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला. अपघातात ६ जण ठार तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही […]Read More