mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

कर्नाटकात मंदिरातील प्रसादात या ब्रँडचे तूप वापरणे बंधनकारक

बंगळुरु, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण भारताताली जगप्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजीच्या लाडूच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीयुक्त पदार्थ वापरण्यात आल्याच्या दावा करण्यात आलल्याने देशभर खळबळ माजली आहे. हा वाद अद्याप शमला नसताना कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील धर्मादाय खात्यांतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये प्रसादाचे लाडू, अन्य प्रसाद व महाप्रसाद बनवताना तसेच आरती व दिव्यांसाठी […]Read More

महानगर

वंचित’ची पहिली यादी जाहीर

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ११ जणांची घोषणा करण्यात आली आहे. रावेर मतदासंघातून शमिभा पाटील (तृतीय पंथी/ लेवा पाटील), सिंदखेड राजा मतदार संघातून सविता मुंढे (वंजारी), वाशिम […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बाजार समिती बाहेर गुळाचा व्यापार, त्यामुळे सौदे पडले बंद….

सांगली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :व्यापाऱ्यांनी गुळाचा व्यापार बाहेर परस्पर सुरू केल्यामुळे बाजार समितीत गुळाचे सोदे बंद पडले आहेत. त्यामुळे हमाल तोलाईदार तसेच व्यापारी यांचे नुकसान होत आहे. तसेच मार्केट कमिटीच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. म्हणून या प्रश्नाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने एक समिती नियुक्त केली आहे.ही समिती आठ दिवसात […]Read More

करिअर

छत्तीसगढ स्टेट पॉवर कंपनीमध्ये 140 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगड स्टेट पॉवर कंपनी लिमिटेड (CSPGCL) मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना एक वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव आहे किंवा जे कोणत्याही संस्थेत शिकाऊ शिक्षण घेत आहेत ते या भरतीसाठी पात्र नाहीत. […]Read More

महानगर

सरकारी योजनेच्या लाभासाठी महिला सरपंचाने वाढवले वय !

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. चक्क सरपंचांनीच बोगस आधार कार्ड तयार केले. वृद्धापकाळ निर्वाह योजनेचा लाभ घेण्यासाठी पिंपळगाव (कान्हळगाव) येथील सरपंचाने वय वाढवून लाभ घेण्याचा उपद्व्याप केल्याचा प्रकार पुढे आला आहे. . रेखा ज्ञानेश्वर गभणे असे सरपंचाचे नाव आहे. आठ वर्षांपूर्वी तिने वृद्धापकाळ […]Read More

पर्यावरण

दिल्लीतील प्रदूषणात 30 टक्के घट’, मंत्री गोपाल राय यांचा दावा

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, केजरीवाल सरकार प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी सतत काम करत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत प्रदूषणात तीस टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. हिवाळ्यात वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही हिवाळी कृती योजनेअंतर्गत काम करतो. गेल्या वर्षी, आम्ही उन्हाळी कृती योजना सुरू केली होती, जेणेकरून दीर्घकालीन […]Read More

राजकीय

मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा बंदची हाक

बीड दि २१…मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज २१ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे त्यामुळे बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील व्यवहार बंद करण्यात आले आहेत. मागील चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता जिल्हा बंदची हाक दिली गेली आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : शांततेसाठी पोषक संस्कृती रुजवण्याची गरज

मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) : २१ सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. १९८१ साली संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता, त्याला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि योगायोगानं यंदाच जगात दोन मोठी युद्धे आणि १०० पेक्षा अधिक छोटे […]Read More

देश विदेश

IT नियमांमधील 2023 च्या दुरुस्त्या मुंबई उच्च न्यायालयाने केल्या रद्द

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयाने आज IT नियमांमधील 2023 च्या दुरुस्त्या रद्द केल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, “माझ्या मते या सुधारणा भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 आणि कलम 19 चे उल्लंघन करतात”. जानेवारी 2024 मध्ये न्यायमूर्ती गौतम पटेल आणि डॉ […]Read More

राजकीय

पुणे मनपा क्षेत्रातील 32 गावांनी लावले “गाव विकणे आहे”, असे

पुणे, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरांच्या महानगरपालिकांचे क्षेत्र विस्तारत असताना वेळोवेळीआसपासच्या गावांचा समावेश मनपा क्षेत्रामध्ये केला जातो. मात्र अनेकदा या गावांना शहरांप्रमाणे मूलभूत सुविधा मिळत नाहीत आणि मनपा क्षेत्रात समावेश झाल्यामुळे मोठा कर भरावा लागतो. त्यामुळे नागरिक त्रस्त होतात. असाच प्रकार पुणे मनपा क्षेत्रातील ३२ गावांच्या बाबतीत झाला असून या गावांनी “गाव विकणे […]Read More