mmcnews mmcnews

देश विदेश

BHU च्या ११ शास्त्रज्ञा विरोधात दाखल झाला ५ कोटींच्या मानहानीचा

मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारत बायोटेकने जर्नल आणि BHU च्या 11 शास्त्रज्ञांविरुद्ध 5 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यानंतर, आंतरराष्ट्रीय जर्नलने देखील त्याचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आणि काल सार्वजनिक डोमेनमधूनहे काढून टाकले.BHU शास्त्रज्ञ प्रोफेसर शंखा शुभ्रा चक्रवर्ती यांच्यासह 11 शास्त्रज्ञांच्या टीमने भारत बायोटेकच्या कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ वर संशोधन केले […]Read More

बिझनेस

राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरात मिळणार सवलत

मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :अनेक वर्षांच्या मागणी आणि पाठपुराव्यानंतर आता राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरांत सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासन निर्णयानुसार २७ अश्वशक्तीपर्यंत यंत्रमाग असलेल्या यंत्रमागधारकांना ७५ पैसे व २७ अश्वशक्ती खालील छोट्या यंत्रमागधारकांना १ रुपये अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ मिळणार आहे.ही सवलत एप्रिल २०२४ पासून लागू होणार असल्याची माहिती भाजपचे […]Read More

राजकीय

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विविध राजकीय पक्षांसह निवडणुकीशी संबंधित झालेल्या चर्चेचा संक्षिप्त तपशील सांगितला. तसेच निवडणुकीची प्रक्रिया विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी पार पाडण्याचे संकेतही दिले. त्यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता […]Read More

राजकीय

प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे. या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचे ब्रॅडिंग करण्याबरोबरच महायुतीच्या अनेक कामांचं श्रेय पदरात पाडून घेण्याचाही हेतू आहे. देवा भाऊचं गणित काय? महायुती सरकारची लाडकी बहीण योजना राज्यभरात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. योजनेच्या […]Read More

पर्यावरण

एकात्मिक पद्धतीने शेती करत मरसुळ झाले भाजीपाल्याचे गाव

परभणी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या मरसुळ गावातील शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने भाजीपाला पिके घेत आर्थिक प्रगती केलीच आहे शिवाय गावाची भाजीपाल्याचे गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. मरसुळ हे साधारण 400 लोकवस्ती असलेले गाव आहे,या गावाच्या जवळ पूर्णा,वसमत,नांदेड शहर जवळ आसून रेल्वे आणि इतर दळणवळणाची सुविधा आहेत,शहरातील भाजीपाल्याची […]Read More

राजकीय

जरांगे यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी

सांगली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील शरद पवार हे पहिले राजकीय बळी ठरले आहेत. शरद पवारांची पूर्वीसारखी सार्वत्रिक इमेज राहिली नसून ते फक्त मराठ्यांचेच नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा बनली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. सांगलीमध्ये आंबेडकर हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.शरद […]Read More

देश विदेश

44 वर्षांनंतर चीनने केली अण्वस्रवाहू क्षेपणास्राची चाचणी

बिजिंग, २७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : लष्करी विकासासाठी पातळीवर सातत्यानं सतर्क असलेल्या चीनने 44 वर्षांनंतर आपल्या आंतरखंडीय ICBM क्षेपणास्राची चाचणी केली आहे. या क्षेपणास्राचे नाव DF-41 क्षेपणास्र असे असून या क्षेपणास्राने 12 हजार किलोमीटरचे अंतर पार करीत प्रशांत महासागर ओलांडत ऑस्ट्रेलियाजवळील टार्गेट गाठले. हे क्षेपणास्र एकाच वेळी तीन ते आठ टार्गेट हिट होऊ शकते. […]Read More

पर्यटन

1 ऑक्टोबरपासून भारतीयांना या देशात व्हिसा मुक्त प्रवेश

कोलंबो, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतासह 35 देशांतील नागरिकांना श्रीलंकेत 1 ऑक्टोबर 2024 पासून व्हिसा मुक्त प्रवेश मिळेल. यापूर्वी 2 ऑगस्ट 2024 रोजी, श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने IVS-GBS आणि VFS Global द्वारे प्रदान केलेल्या ई-व्हिसा सेवेवर बंदी घातली होती. त्यानंतर भारतीयांना ई-व्हिसा पर्यायाऐवजी व्हिसा-ऑन-अरायव्हलचा पर्याय देण्यात आला. आता 1 ऑक्टोबरपासून भारतीय प्रवाशांना व्हिसाशिवाय प्रवेश करता […]Read More

देश विदेश

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात वाढ

नवी दिल्ली,दि. २७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने काल गुरुवारी परिवर्तनीय महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करुन देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात वाढ केली आहे.आता कामगारांच्या किमान वेतन दरात प्रतिदिन १०३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, यामुळे कामगारांना वाढत्या खर्चाचा सामना करण्यास मदत होईल.नवीन वेतन दर १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होतील. केंद्रीय […]Read More

राजकीय

अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याबाबत न्यायालयाकडून महत्त्वाचा आदेश

मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. पण अजूनही त्याचा मृतदेह दफन करण्यात आला नाही. अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांनी अक्षयचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करा, असे आदेश दिले आहे. जितक्या लवकर होईल, तितक्या लवकर त्याचा मृतदेह दफन करून माहिती द्या, असंही कोर्टाने पोलिसांनी ठणकावलं आहे.अक्षय शिंदेच्या वडिलांनी आज सकाळीमुंबई उच्च न्यायालयात […]Read More