मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नवरात्र संपताच बाजारात कांद्याची मागणी वाढू लागली. यासोबतच कांद्याचे दरही वाढू लागले आहेत. कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच कांद्याच्या वाहतुकीसाठी रेल्वेने प्रथमच विशेष कांदा एक्सप्रेस चालवण्याची घोषणा केली आहे. या एक्स्प्रेसमध्ये सरकारच्या बफर स्टॉकमधील कांदा देशाच्या विविध भागात पाठवला जात आहे. अशा प्रकारची पहिली […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आज आसाम करार पुढे नेण्यासाठी १९८५ मध्ये दुरुस्ती करून नागरिकत्व कायद्याच्या कलम ६ अ ची घटनात्मक वैधता कायम ठेवली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ४-१ अशा बहुमताने निकाल दिला. घटनापीठाने नागरिकत्व कायद्याच्या कलम ६ अ च्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले आहे. याअंतर्गत १ जानेवारी १९६६ […]Read More
भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता प्रवासाच्या केवळ 60 दिवस आधीच तिकीट आरक्षण करता येणार आहे. सध्या हा कालावधी 120 दिवसांचा होता, परंतु 1 नोव्हेंबर 2024 पासून हा नियम लागू होणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन अधिक सुलभ होईल, तर तिकीट रद्द होण्याच्या समस्या देखील कमी होतील, असे रेल्वे […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वन डायरेक्शन’ या लोकप्रिय बँडचा गायक लियाम पेन याचा हॉटेलमध्ये मृत्यु झाला आहे.अर्जेंटीना देशातील ब्यूनस आयर्स शहरात लियाम पेन या गायकाने अखेरचा श्वास घेतला. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून कोसळत लियामचा मृत्यू झाला. तो अवघ्या ३१ वर्षांचा होता. लियामच्या अकस्मान निधनाने जगभरातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. याशिवाय अनेकांनी लियामच्या […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :निकिता पोरवालने ‘मिस इंडिया 2024’ चा मान पटकावून उज्जैनसह संपूर्ण देशाचे नाव उज्जवल केले आहे. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचा संगम असलेल्या निकिताने आपल्या उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. तिच्या या यशस्वी प्रवासाने अनेक तरुणींना प्रेरणा दिली आहे. मिस इंडिया 2024 स्पर्धेत निकिताने केवळ तिच्या सौंदर्यामुळे नव्हे तर […]Read More
वाशिम, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विदर्भातील पारंपरिक उत्सवांमध्ये विशेष स्थान असलेल्या भुलाबाई उत्सवाची काल कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उत्साहात सांगता करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी लहान मुलींनी पारंपरिक रीतीने भुलाबाईची स्थापना केली होती, दसऱ्यापासून ते कोजागिरी पोर्णिमेच्या रात्रीपर्यंत मुलींनी भुलाबाईची पारंपारिक गाणी म्हणत हा उत्सव साजरा केला. वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात भुलाबाई उत्सव उत्साहात […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे गुरूवारी पहाटे 4.30 वाजता मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात त्यांच्या कारची जोरदार धडक एका ट्रॅव्हल बससोबत झाली. सुदैवाने, राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. TR/ML/PGB 24 Aug 2024Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यायासनासमोर सगळे समान असतात त्यामुळे न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. न्यायलयांमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधलेली, एका हातात तलवार तर एका हातात तराजू घेतलेली न्यायदेवतेची मूर्ती आपण पाहतो. ग्रीक न्यायदेवतेच्या संकल्पनेवरून ही मूर्ती घेण्यात आली आहे. मात्र आता भारतीय न्यायालयांमधून न्यायदेवतेची ही मूर्ती हटवून त्या जागी नवी मूर्ती बसवण्यात […]Read More
डेहराडून, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे उत्तराखंडमधील मुनसियारी येथील रालम येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे लँडीग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हेलिकॉप्टर मिलमच्या दिशेने जात होते. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार जोगदंडे हेही आहेत. निवडणूक आय़ुक्तांसह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप आहेत. उतरल्यानंतर मुख्य […]Read More
पुणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या तरुणाईमध्ये टेक्नो स्टार्टअप सुरु करण्याची क्रेझ सुरु आहे.यामध्ये वेगळी वाट निवडत जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तू उत्पादन करण्याचा ब्रँण्ड तयार केला आहे. पुण्यातील स्वप्नील जोशी या तरुणाने नवी पेठ येथे इको रेगेन (eco regain) नावाने ब्रँड तयार करून जुन्या वापरलेल्या जीन्सपासून सुंदर पर्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. […]Read More