mmcnews mmcnews

राजकीय

नाईक , भुजबळ , राणे यांच्या मुलांनी हाती घेतला वेगळा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलांनी आमदारकी लढविण्यासाठी आपल्या वडिलांच्या पक्षापेक्षा वेगळा झेंडा हाती घेत आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे सत्तेच्या सोयीसाठी सर्वच राजकीय पक्षांनीही सर्व धरबंध सोडल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे . नवी मुंबई मधून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघात […]Read More

राजकीय

माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. आज प्रदेश कार्यालयात विविध क्षेत्रातील आणि पक्षातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह, हिंद केसरी पैलवान अमोल बराटे, हिंद केसरी पैलवान […]Read More

राजकीय

२४ ऑक्टोबरला मनोज जरांगेंनी बोलावली इच्छुक उमेदवारांची बैठक…

जालना, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता इच्छुक उमेदवारांच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. राज्यातील 23 जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसोबत मनोज जरांगे चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात उतरण्याची घोषणा केली असून ज्या मतदार संघात आपला उमेदवार निवडून […]Read More

महानगर

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये तुरूंगात असलेल्या सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. वाझेला कथित वसुली प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून वाझे तुरूंगात होते. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी […]Read More

ट्रेण्डिंग

ही कॅब आहे, OYO नाही… त्यामुळे कृपया अंतर ठेवा, कॅब

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हैदराबादच्या कॅब चालकाने प्रवाशांसाठी एक सूचना लिहीली आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हायरल झालेल्या सूचनेत चालक प्रवाशांना ‘शांत राहा’ आणि एकमेकांपासून अंतर राखण्याचा सल्ला देत आहे. विशेषत: जोडप्यांना उद्देशून चालकाने रोमान्स न करण्याची विनंती केली आहे. ‘ही कॅब आहे, OYO नाही… त्यामुळे कृपया अंतर ठेवा […]Read More

क्रीडा

महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेच्या घरी आयकर विभागाची धाड

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ⁠महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरी ही छापेमारी केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अभिजीत कटके हे भाजप नेते अमोल […]Read More

आरोग्य

किती घाण! महिन्यातून दोनदाच धुतले जातात रेल्वेतल्या चादरी, ब्लॅंकेट ,

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रेल्वेतून प्रवास करताना AC डब्यातील प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट्स प्रत्यक्षात किती वेळा धुतली जातात? हे तुम्हाला माहितेय का? ती महिन्यातून एकदाच किंवा दोनदा धुतली जातात. वाचूनच अंगावर काटा आला असेल ना. पण हे खरं आहे. आपण एसी ट्रेनमध्ये प्रवास करताना रात्री जी चादर वापरतो ती किती स्वच्छ असेल याची […]Read More

महिला

ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. चार महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत वाराणसीतील ज्ञानवापी परिसराशी संबंधित 15 खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहो. या शिवाय याचिकाकर्ता महिलांनी ज्ञानवापीमध्ये दर्शन आणि पूजनाची परवानगी मिळावी, […]Read More

पर्यावरण

तर मुंबई जाईल पाण्याखाली

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावी पुनर्विकास प्रकल्पातंर्गत अपात्र रहिवाशांना वडाळा, भांडूप, मुलुंडसह उर्वरित ठिकाणी हलविण्याचा घाट घातला जाणार असून, यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अशा मिठागराच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे. मात्र, यास पर्यावरण अभ्यासकांनी विरोध दर्शविला असून, मिठागरसह तत्सम जमिनीवर बांधकामे केली गेली, तर भविष्यात मुंबई पाण्याखाली जाईल, अशी भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त […]Read More

राजकीय

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती कळविलेली असून ती खालीलप्रमाणे आहे :-लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील एकूण मतदार 9 […]Read More