मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. KRCL च्या अधिकृत वेबसाइट, konkanrailway.com वर जाऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर ही निश्चित करण्यात आली होती, ती सध्या 21 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक […]Read More
d: मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. भारताने या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध नोंदवला, तर इतर देशांनीही भारताला पाठिंबा दिला . लोकांनीही मालदीवचा बहिष्कार करत अनेक परदेशी टूर बुकिंग एजन्सींनीही मालदीव पॅकेज बंद करण्याची घोषणा केली होती. यादरम्यान मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचे सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आगमन झाल्यानंतर […]Read More
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय .दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे .यामुळे 507 कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे. या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे. या योजने करता बँकेचे कर्मचा-यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही. महायुती सरकार सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “सांस्कृतिक रणांगणात खेचून राजकीय सत्ता हस्तगत करणारी संस्कृती अलीकडे अस्तित्वात आहे. भारतात ज्यांच्याकडे सांस्कृतिक सत्ता असते, ते राजकीय सत्ता कोणाचीही असली तरी बदल घडू देत नाहीत. त्यामुळे आपण सांस्कृतिक सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे लोकशाहीर संभाजी भगत यांनी दया पवार स्मृति पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षीय भाषणांत […]Read More
वाशिम, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात विदर्भ-मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीवरील बॅरेजवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, ज्यामुळे इसापूर धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढत आहे. सध्या बॅरेजमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे, आणखी काही दिवस असेच पाण्याचा विसर्ग सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाण्याचा खंड पडल्यास, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा धमकी दिली आहे. पन्नूने 1 ते 19 नोव्हेंबरदरम्यान एअर इंडिया विमानाने आंतरराष्ट्रीय प्रवास न करण्याची धमकी दिली आहे. अशा धमक्या मागील काही काळापासून येत आहेत. रविवारी (दि. 20 ऑक्टोबर) देखील या धमक्यांमुळे अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत.शीख दंगलीला ४० वर्ष […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी रविवारी रात्री मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर भारतीय जवानांनी घटनास्थळी दाखल होत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. या हल्ल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हल्ल्यात सहभागी […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेक्सिकोमध्ये तिरंदाजी वर्ल्ड कप फायनल नुकतीच पार पडली. या स्पर्धेत भारताची दिग्गज तिरंदाज दीपिका कुमारीने चमकदार कामगिरी केली आहे. तिने या स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली. हे तिचे तिरंदाजी वर्ल्ड कप फायनलमधील कारकिर्दीतील एकूण सहावे पदक ठरले आहे. PGB/ML/PGB21 Oct 2024Read More
जालना, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्हाला समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे, सगळ्यांची भावना आहे उमेदवार उभा केला पाहिजे, मात्र एका जातीवर उमेदवार उभा करणं आहे निवडून आणणं हे सोपं नाही. मराठा जातीत पडायची ताकद आहे त्यामुळे आपण मधला मार्ग काढला , परिस्थिती अनुकूल असल्यास निवडणुकीच्या मैदानात उताण्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी […]Read More