mmcnews mmcnews

देश विदेश

राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI कडून चौकशी सुरू

राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू असून दिल्ली उच्च न्यायालयाला बुधवारी सरकारी यंत्रणांनी माहिती दिली. पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत चौकशी व्हावी याबाबतची याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसंच अलहाबाद उच्च न्यायालयातही भाजप कार्यकर्ता एस विघ्नेश शिशिर यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती. त्यानुसार राहुल […]Read More

ट्रेण्डिंग

कर्करोग मृत्यूघंटा नाही, तर जीवन जगण्याची इच्छा वाढवणारा आजार, सकारात्मक

राधिका अघोर कोणे एके काळी फक्त श्रीमंत व्यक्ती किंवा हिंदी सिनेमात असलेलं कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा आजार आज भारतात घरोघरी पोहोचला आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वयोगट, गरीब श्रीमंत, कुठल्याही स्तरातल्या व्यक्तींमधे आजकाल कर्करोगाचे प्रमाण आढळते. या विषयीची आकडेवारी अत्यंत भयावह आहे आणि दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात, कर्करोगावर प्रभावी किंवा हुकुमी उपाययोजना […]Read More

ट्रेण्डिंग

यावेळी रीलिज होणार रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘रामायण’चित्रपट

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हजारो वर्षे भारतीयांच्या ह्रदयावर राज्य करणारी रामकथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचे दिव्य अद्याप भारतीय चित्रपट सृष्टीत फारसे झालेले नाही. त्यातच आदिपुरुषच्या असमाधानकारक सादरीकरणानंतर रामायण विषयावर मोठ्या पडद्यावर चित्रपट साकारणे हे मोठे दिव्य ठरणार आहे. हे शिवधनुष्य आता दिग्दर्शक नितीश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांनी उचलले आहे. सिनेमाचे निर्माते […]Read More

पर्यावरण

हरित लवादामुळे राज्यातील गृहप्रकल्प पुन्हा रखडणार!

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरणविषयक परवानग्या राज्यातील समितीऐवजी केंद्रीय पर्यावरण विभागातील समितीकडून घेण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्यामुळे आता राज्यातील गृहप्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात विकासकांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे दाद मागितली आहे. राज्यातील गृहप्रकल्पांना पर्यावरण विषयक परवानग्यांसाठी राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत […]Read More

ट्रेण्डिंग

हलक्या वाहनाच्या परवान्यावर आता छोटे ट्रक टेम्पो चालवण्यास परवानगी

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हलकी वाहने चालवण्याचा म्हणजेच एलएमव्ही परवाना धारक व्यक्ती साडेसात हजार किलो पर्यंतच्या वजनाची जड वाहने चालवू शकतात असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे हलक्या वाहनाच्या परवान्यावर आता छोटे ट्रक टेम्पो चालवता येणार आहेत.सर्वोच्च न्यायालयात […]Read More

मनोरंजन

पहिल्या ‘विश्वसुंदरी’ चे निधन

कॅलिफोर्निया, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातली पहिली विश्वसुंदरी किकी हॅकन्सन (९५) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. १९५१ मध्ये किकी हॅकन्सन यांनी विश्वसुंदरी हा किताब जिंकला होता. कॅलिफोर्निया या त्यांच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किकी हॅकन्सन यांचा मृत्यू झोपेतच झाला. त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की, “किकी हॅकन्सन यांना ४ नोव्हेंबरच्या रात्री झोपेत असतानाच देवाज्ञा […]Read More

ट्रेण्डिंग

न्यायालयापेक्षा मतदारांना आकर्षित करा, सर्वोच्च न्यायालयाने बजावले

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यायालयात येऊन वेळ घालवण्यापेक्षा मतदारांकडे जाऊन त्यांना आकर्षित करण्यावर भर द्या असे आज सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना बजावले आहे, घड्याळ चिन्हं मिळण्याबाबत केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आज ही भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाला 36 तासात वृत्तपत्रात जाहिरात देण्याचा आदेश दिला. […]Read More

राजकीय

संविधानाच्या मुद्द्यावरून राहुल आणि भाजपमधील वादाला पुन्हा तोंड फुटले

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा गोंडस शब्दां आडून संविधानावर हल्ला करण्याचं काम भाजपा करत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज नागपुरात केला त्याला भाजपाने प्रत्त्युत्तर देत राहुल गांधी अराजक निर्माण करीत असून यामागे शहरी नक्षलवादी असल्याचे आरोप केला आहे त्यामुळे या निवडणुकीत नव्याने वादाला तोंड फुटले आहे. […]Read More

महानगर

रिपाइं’ कार्यकर्त्यांची बंडखोरी शमविण्यात यश

मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीत ‘रिपाइं’ला (आठवले ) भाजपने एकही जागा न सोडल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे, तर काहींनी महायुतीचे काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.भाजपविरोधातील नाराजी प्रकट करण्यासाठी ५० विधानसभा मतदारसंघात ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे.मात्र […]Read More

ट्रेण्डिंग

मठ, मंदिरे , आश्रम ही हिंदू समाजाची उर्जास्थाने …

पुणे, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती श्री शिवाजी महाराज आपले आदर्श असून आपली मठ, मंदिरे , आश्रम ही हिंदू समाजाची उर्जास्थाने आहेत शास्त्र, साधू संत, तीर्थ स्थाने, तीर्थ यात्रा, मठ मंदिरे या सर्वांच्या माध्यमातून आपली संस्कृती रक्षण आणि संवर्धन होत असते ही केंद्रे अधिकाधिक ऊर्जामय करून आपल्या राष्ट्राला भारत देशाला जगात सर्वश्रेष्ठ बनवू […]Read More