मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानवी हक्क, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, भ्रष्टाचार निर्मूलन महासंघ यांसारखी नावे ट्रस्टच्या नावात नसावीत, असे मनाई करणारे धर्मादाय आयुक्तांचे परिपत्रक उच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले. असे शब्द वापरण्यापासून समाजसेवी संस्थांना रोखता येणार नाही, असे म्हणत ‘नाम में क्या रखा है, काम देखना चाहिये,’ अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने यावेळी केली. कोणतीही […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात मोठ्या संख्येने असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी RBI ने काल एक महत्त्वपू्ण निर्णय घेतला आहे. कृषी निविष्ठांचे वाढते खर्च आणि महागाईचा चढता आलेख लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा १.६६ लाख रुपयांवरून २ लाख रुपये […]Read More
पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात बालरंगभूमी परिषदेच्या वतीने २० ते २२ डिसेंबर या कालावधीत पहिले बालरंगभूमी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध नाट्य-चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ. मोहन आगाशे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती आज […]Read More
मुंबई, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी मावळत्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच असतील असे चित्र आत्ताच्या घडीला दिसत आहे. भाजपामध्ये सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांची नावे या पदासाठी चर्चेला आहेत मात्र हे दोघेही या पदासाठी इच्छुक नसून त्यातल्या त्यात सहमतीचा उमेदवार म्हणून नार्वेकर यांनाच पुन्हा संधी […]Read More
मुंबई, दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंधराव्या विधानसभेचे नव्याने सदस्य झालेल्या 173 आमदारांना आज सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. काल दुपारी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी आज सभागृहामध्ये 173 सदस्यांना आज ही शपथ दिली. विधानसभेची सदस्य संख्या 288 असून कालिदास कोळंबकर वगळता उर्वरित 287 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ घ्यायची असते त्यानुसार आज […]Read More
गुजरातमधील गांधीधाम येथील एका ज्वेलर्सच्या दुकानावर आणि घरावर बनावट अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला. या कालावधीत 22.25 लाखांची रोकड व दागिने चोरीला गेले. याप्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली आहे. ही घटना 2 डिसेंबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरातील राधिका ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर आरोपींनी छापा टाकला. त्यांनी स्वत:ची ईडी टीम असल्याचे सांगितले होते. […]Read More
ढाका, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनुस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बागलादेशातील अस्थिरता दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू लोकांवर अत्याचार वाढत आहेत. त्यातच आता बांगलादेशातील एका गटाने भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे वरिष्ठ संयुक्त सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी, आपल्या […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लवकरच भारतात हायपरलूप ट्रेन सुरु होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही ट्रेन 1200 च्या स्पीडने धावणार आहे. रेल्वे प्रवास अधिक गतीमान करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहे. लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. यानंतर आत लवकरच हायपरलूप […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झालेल्या देशभरातील पाच लाखापेक्षा अधिक आंबेडकरी अनुयायांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.’महापरिनिर्वाण दिन’ या विशेष दिवशी बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात जनसागर उसळल्याचे दृश्य दिसून आले. भारतरत्न डॉ. […]Read More
जालना, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी रिमझिम पाऊस बरसत आहे. या पावसाचा जालन्यातील कडवंची, नाव्हा, धारकल्याण या परिसरातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी रिमझिम पावसामुळे द्राक्षबागांवर डावनी, कुज, भुरी यासह इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. दरम्यान जालनाच्या तहसीलदार छाया पवार यांनी […]Read More