mmcnews mmcnews

राजकीय

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक रखडली , नेताच ठरेना

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 16 दिवस होऊन देखील अद्याप काँग्रेस विधानमंडळ पक्षाची बैठकच झालेली नाही. ती नेमकी कधी होईल यासंदर्भात अद्यापही अनिश्चितता असून दिल्लीतून या संदर्भात कोणत्याही सूचना न आल्याने ही बैठक केव्हा घ्यायची यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही. विधिमंडळाच्या नेतेपदी कोणाची निवड करावी यासंदर्भात काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीला उत आला […]Read More

महानगर

विधानसभेचे नवीन अध्यक्ष नार्वेकर च, आज घेतली 106 जणांनी शपथ

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा ॲड. राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड होणार होणे निश्चित झाले असून अध्यक्षपदासाठी आज दुपारी मुदत संपेपर्यंत भाजपचे राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे त्यांची निवड ही केवळ औपचारिकता बाकी आहे. विधानसभेच्या आजच्या कामकाजात 106 सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली . यात दोन जणांनी […]Read More

महानगर

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’चे निकष शिथिल करण्याचा निर्णय तसेच दरमहा २० हजार रुपये सन्मान निधी देण्याच्या शासन निर्णयावर येत्या आठवड्यात कार्यवाही करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयातील पत्रकार कक्षात येऊन पत्रकार […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांच्या तीनशे एकरवर वक्फ बोर्डाचा दावा …

लातूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यतल्या अहमदपूर तालुक्यातील १०३ शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाअसून तशा नोटिसा या शेतकऱ्यांना पाठवून आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . अहमदपुर तालुक्यातील तळेगावच्या १०३ शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने वक्फ […]Read More

Lifestyle

मूग डाळ चिला

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मूगाच्या डाळीचा डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी पिवळी मुगाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. किंवा डोसा बनवण्याच्या २ तास आधी डाळ भाज्यात भिजवा. त्यानंतर डाळ पाण्यातून बाहेर काढून एका मोठ्या गाळणीत ठेवा किंवा पाणी व्यवस्थित काढून तुम्ही ताटातही ठेवू शकता. विकतसारखे खारे शेंगदाणे घरीच करा झटपट, गरमागरम खारे शेंगदाणे खाण्याची […]Read More

ट्रेण्डिंग

प्रेयसीला ब्लॅकमेल करून लुबाडले 2.57 कोटी रुपये

बंगळुरू, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगळुरूमध्ये पोलिसांनी एका तरुणाला ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन कुमार (22) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आपल्या मैत्रिणीची 2.57 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपींकडून 80 लाख रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या मैत्रिणीचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ क्लिक […]Read More

ट्रेण्डिंग

‘या’ देशाने घातली मुस्लिमांवर प्रवेश बंदी

प्योंगयांग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर कोरिया हा देश जो हुकूमशहा किम जोंग-उनच्या अमानुष आणि विचित्र निर्णयांमुळे सतत चर्चेत असतो. उत्तर कोरिया, किम जोंग-उनच्या राजवटीत, परदेशी धर्म विशेषत: इस्लामचे पालन करण्यास कठोरपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. देश अधिकृतपणे नास्तिक असला तरी, धार्मिक प्रथा सामाजिक गोष्टींना बाधा आणू नये किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण […]Read More

राजकीय

महाविकास आघाडीत झाली बिघाडी …

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नव्या विधानसभेच्या पहिल्याच दिवशी शक्ती क्षीण झालेल्या महाविकास आघाडीच्या समन्वयामध्ये मोठा अभाव दिसला असून काँग्रेसने घेतलेला निर्णय महाविकास आघाडीच्या इतर पक्षांपर्यंत पोहोचलाच नसल्याने विधानसभेच्या सभागृहात काहींचा बहिष्कार तर काही सदस्य सभागृहात हजर असे चित्र निर्माण झाले होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागल्यामुळे त्या धक्क्यातून […]Read More

महानगर

‘मॅट’ च्या लोक अदालतीत १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली

मुंबई. दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची सेवाविषयक प्रकरणे तातडीने तसेच सामंजस्याने मार्गी लागावी म्हणून ३३ वर्षात प्रथमच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथील कार्यालयात ‘लोक अदालत’ आयोजित करण्यात आली. या लोक अदालतीत तिन्ही खंडपीठ मिळून एकूण ५४२ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीतील मतांचे आकडे आश्चर्यकारक

कोल्हापूर दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आज कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. तसेच मतदानाच्या आकडेवरून शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करत असताना पवार म्हणाले की, उद्या मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. […]Read More