नवी मुंबई, दि. ८ : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठे आश्वासन दिले आहे. पक्षाने जाहीरनाम्यात पुढील २० वर्षे पाणी व मालमत्ता करात वाढ होणार नाही असे स्पष्ट केले असून, स्थानिक पातळीवर महापौरपद मिळवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. भाजपचा जाहीरनामा महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहेत. राज्यभरात महायुती (भाजप-शिवसेना-रिपब्लिकन पक्ष आदी) […]Read More
मुंबई, दि. ८ : मुंबई महापालिकेने सुमारे १८,२६३ कोटी रुपयांच्या २६.३२ किलोमीटर लांबीच्या वर्सोवा-भाईंदर सागरी मार्गाच्या बांधकामासाठी परवानगी मागितली होती. यात इंटरचेंजेस, कनेक्टर आणि सहायक संरचनांसह एकूण लांबी ३३.४ किलोमीटरपर्यंत वाढली आहे. त्याची नोंद घेतप्रस्तावित वर्सोवा-भाईंदर सागरी मार्गासाठी ४५ हजार ६७५ खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. खारफुटीची झाडे किनारी धूप आणि पुरापासून […]Read More
पाटना, दि. ८ : उत्तर प्रदेशातील झाशी येथे ज्वेलरी दुकानामध्ये झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बिहार ज्वेलर्स असोसिएशनने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व ज्वेलरी दुकानांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या निर्णयानुसार, बिहारमधील कोणत्याही सोन्या-चांदीच्या दुकानात हिजाब, नकाब किंवा बुरखा परिधान करून येणाऱ्या व्यक्तींना थेट प्रवेश देण्यात येणार नाही. ग्राहकांनी चेहरा […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. 8 : स्वतःला जगाचे तारणहार समजत अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी अमेरिका आता तब्बल ६६ आंतराष्ट्रीय संघटनांमधुन बाहेर पडणार आहे. World Health Organization (WHO), United Nations Framework Convention on Climate Change (UNFCCC), Intergovernmental Panel on Climate Change (IPCC) या अमेरिका बाहेर पडत असलेल्या काही महत्त्वाच्या संघटना आहेत. अमेरिका फर्स्ट या धोरणचा […]Read More
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मराठी माणसांच्या अविरत कष्टांतून देशाची आर्थिक राजधानी म्हणून नावारूपाला आलेले हे शहर. आज याच मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वावर धोक्यात आले आहे. गेली जवळपास २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर (BMC) शिवसेनेची आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांची सत्ता राहिली, त्या काळात मराठी माणसाची प्रगती झाली की अधोगती? याबाबत […]Read More
मुंबई, दि. ७ :अमेरिकेने व्हेनेझुएलामधील लष्करी हस्तक्षेपानंतर आता ग्रीनलँडवर दावा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या घडामोडींमुळे युरोप व NATO देशांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली असून डेन्मार्कने याला थेट विरोध दर्शविला आहे.व्हेनेझुएलामध्ये लष्करी कारवाई केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड या खनिजसंपन्न बेटावर दावा करण्याची इच्छा पुन्हा व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या निवेदनानुसार, […]Read More
पालघर, दि. ७ : काही वर्षांपूर्वीच ठाणे जिल्ह्यातून वेगळा झालेल्या आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात पोलिसांनी लग्नाच्या बहाण्याने २० वर्षीय आदिवासी महिलेला ३ लाख रुपयांना विकल्याच्या आणि तिचा छळ केल्याच्या आरोपावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती आज एका अधिकाऱ्याने दिली. कातकरी समाजाच्या या […]Read More
मुंबई, दि. 7 : देशातील सर्वांत श्रीमंत महानगर पालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई मनपाच्या निवडणूकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाला तर आपण कधी एकदा मुंबईची सत्ता हाती घेतो असे झाले आहे. त्यादृष्टीने भाजप सर्वबाजूंनी मोर्चेबांधणी करत आहे. प्रचाराच्या या धामधुमीत पक्ष आणि उमेदवारांवर लक्ष ठेवून असलेल्या राज्य निवडणूक […]Read More
नवी दिल्ली, दि. ७ : ग्रेटर नोएडा येथील शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था (GIMS) येथे देशातील पहिले सरकारी AI क्लिनिक सुरू झाले आहे. ४ जानेवारी ला या AI क्लिनिकची सुरुवात झाली. क्लिनिकमध्ये कर्करोग, हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यासारख्या गंभीर आजारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अनुवांशिक स्क्रीनिंगचा वापर केला जाईल. या […]Read More
मुंबई, दि. ७ : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा Farmer ID न काढल्यास भविष्यात अनेक महत्त्वाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळीच Farmer ID काढणे अत्यावश्यक ठरणार आहे. Farmer ID ऑनलाइन किंवा स्थानिक कृषी कार्यालय, सेवा केंद्र, महा-ई-सेवा […]Read More