mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही

मुंबई, दि. ५ : राज्यातील जुन्या म्हणजेच १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. राज्य परिवहन विभागाकडे आतापर्यंत जवळपास १ कोटी अर्ज दाखल झाले असून त्यापैकी ७३ लाख वाहनांना HSRP प्लेट्स बसविण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही २७ लाखांहून अधिक वाहनधारकांना प्लेट्सची प्रतीक्षा […]Read More

देश विदेश

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यांच्या घरावर हल्ला

सिनसिनाटी, दि. ५ : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांच्या ओहायो राज्यातील सिनसिनाटी येथील घरावर हल्ला झाला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, त्यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.व्हेन्स यांच्या घराशेजारी रविवारी रात्री १२:१५ वाजता एखाद्याला पळून जाताना पाहिले होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना घडली त्यावेळी जेडी व्हॅन्स आणि त्यांचे कुटुंब घरी […]Read More

ट्रेण्डिंग

वानरांचा आवाज काढणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरी

नवी दिल्ली, दि. ५ : दिल्ली विधानसभा परिसरात माकडांचा उपद्रव इतका वाढला आहे की प्रशासनाला आता वानर-व्यवस्थापन विभाग सुरू करावा लागला आहे! रोजच्या रोज माकडांची घुसखोरी, कागदं उडवणे, पिशव्या हिसकावणे आणि आमदारांच्या चहावर डल्ला मारणे – या सगळ्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत. अखेर उपाय म्हणून त्यांनी एक भन्नाट योजना आखली आहे. आता विधानसभा परिसरात खास […]Read More

मनोरंजन

‘Border 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. ५ : बॉर्डर 2 चित्रपटाची धमाकेदार सुरुवात झाली आहे! १९९७ च्या कल्ट क्लासिक बॉर्डर मधील अमर देशभक्तीपर गीत “संदेसे आते है” आता नव्या रूपात परतले आहे. या गाण्याचे आधुनिक रूपांतर “घर कब आओगे” नुकतेच प्रदर्शित झाले असून, प्रेक्षक पुन्हा एकदा भावनांच्या लाटेत हरवले आहेत. सनी देओल पुन्हा एकदा या सिक्वेलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार […]Read More

क्रीडा

मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली, दि. ५ : अर्जुन पुरस्कार विजेता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून सहा दिवसांच्या आत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या आणि भावाच्या मतदार नोंदणी फॉर्ममध्ये विसंगती आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शमीचा जन्म उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे झाला असला तरी त्याचे नाव सध्या कोलकाता नगर निगमच्या वार्ड […]Read More

आरोग्य

इंदौरमध्ये दूषित पाण्यामुळे १७ जणांचा मृत्यू

इंदौर,दि. ५ : देशातील सर्वांत स्वच्छ शहर अशी ख्याती असलेल्या इंदौरमध्ये दुषीत पाण्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. इंदौरच्या भागीरथपुरा येथे दूषित पाणी प्यायल्याने मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. ताज्या घटनेत सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ओमप्रकाश शर्मा (६९) यांचा मृत्यू झाला. त्यांना १ जानेवारी रोजी उलट्या-जुलाब झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु किडनी निकामी झाल्याने […]Read More

अर्थ

LIC कडून बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी

मुंबई, दि. ५ : नव्या वर्षाच्या निमित्ताने LIC ने पॉलिसीधारकांसाठी एक विशेष घोषणा केली आहे. तुमची विमा पॉलिसी काही कारणास्तव बंद पडली असेल, तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी LIC ने 2 महिन्यांचे विशेष अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना थकीत प्रीमियम भरून आपली सुरक्षा पुन्हा मिळवता येणार आहे. एलआयसीचे हे विशेष अभियान 1 जानेवारी […]Read More

ट्रेण्डिंग

दिल्लीत मानवी रेबीज Notifiable Disease म्हणून घोषित

नवी दिल्ली, दि. ५ : न्यायालयाने वारंवार कारवाईचे आदेश देऊनही राजधानी दिल्लीतील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न अद्यापही सोडवला गेलेला नाही. कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारा जीवघेणा आजार मानवी रेबीजला दिल्ली सरकारने Notifiable Disease घोषित केले असून, आता कोणतीही संशयित किंवा निश्चित केस आरोग्य विभागाला कळवणे बंधनकारक झाले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे म्हणणे आहे की या […]Read More

शिक्षण

राज्यातील शिक्षक भरती आता परीक्षा परिषदेकडे

मुंबई, दि. ३१ : राज्यातील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदकडून केली जाणार आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाद्वारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया होत होती. राज्य सरकारने आता सुकाणू समितीची स्थापना करत कामकाज परिषदेकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया २०१७ पासून पवित्र पोर्टलद्वारे राबविली जाते. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणात प्रक्रियेचे कामकाज होते. परंतु, […]Read More

पर्यावरण

या योजनेसाठी अर्ज करा आणि वीज बिल वाचवा

मुंबई, दि. ३१ : केंद्र सरकारने पीएम सूर्या घर फ्री वीज योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सरकार लोकांना मोफत वीज पुरवते. पीएम सूर्यघर फ्री बिल योजनेंतर्गत लोकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवावे लागतात, ज्यावर सरकार अनुदान देते. या योजनेंतर्गत सरकार दरमहा 300 युनिट मोफत वीज देते. पीएम सूर्यघर फ्री वीज योजनेंतर्गत यंत्रणेच्या क्षमतेच्या आधारे […]Read More