मुंबई, दि. १० : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे धाकटे बंधू मकरंद नार्वेकर यांनी येत्या बीएमसी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल १२४.४ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक २२६ मधून भाजप उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.२०१२ मध्ये अपक्ष म्हणून पहिली निवडणूक लढवली तेव्हा मालमत्ता ₹३.६७ कोटी होती. २०१७ मध्ये मालमत्ता ₹६.३ […]Read More
मुंबई, दि. १० : IIT मुंबईत देशांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक ‘परमरुद्र’ सुपरकॉम्प्युटर param rudra supercomputer सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही प्रणाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. परम सुपरकॉम्प्युटरमुळे आयआयटी मुंबईतील सुमारे २०० हून अधिक प्राध्यापक आणि १ हजार २०० विद्यार्थी तसेच देशभरातील संशोधकांना प्रगत संगणकीय संशोधनासाठी मोठी […]Read More
कर्तृत्त्ववान, युवा उमेदवाराला मत देण्याचे आवाहन मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) – ऱाष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भांडुप पश्चिम येथे येऊन राजुल संजय पाटील यांचा प्रचार केला. राजुल या कष्टाळू, कर्तृत्त्ववान असून आपल मत युवा पिढीच्या राजुल पाटील यांना द्यावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. राजुल पाटील या प्रभाग क्रमांक ११४ मधून निवडणुक लढवित […]Read More
मुंबई, दि. १० : वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आपल्या संपत्तीपैकी तब्बल ७५ टक्के समाजकार्यासाठी दान करण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला आहे. आपल्या मुलगा अग्निवेश अग्रवाल यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी ही घोषणा केली असून हा निर्णय भारतीय उद्योगजगतामध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. वेदांता समूहाचे अध्यक्ष व संस्थापक अनिल अग्रवाल यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात […]Read More
नवी दिल्ली, दि. १० : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर्षी १ फेब्रुवारी ऐवजी 30 जानेवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी दोन दिवस आधीच केंद्रीय बजेट सादर केलं जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत नवव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget) सादर करतील. यापूर्वी 2017 पासून सुरु असलेल्या परंपरेनुसार देशाचं बेजट हे 1 फेब्रुवारीला सादर व्हायचं. यावेळी […]Read More
अयोध्या, दि. 10 : अयोध्येतील राम मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेला चकवा आज एका वृद्धानं नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. नमाज पठण करण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं. पकडण्यात आलेल्या वृद्धाचं नाव अब्दुल अहद शेख आहे. प्राथमिक माहितीनुसार, अब्दुल शेख जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचं वय ५५ वर्षांच्या आसपास […]Read More
तेहरान, दि. १० : गेल्या दोन आठवड्यांपासून इराणमध्ये धार्मिक नेतृत्वाविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण देशात इंटरनेट सेवा बंद केली आहे. सुरुवातीला महागाई, बेरोजगारी आणि चलनातील घसरण याविरोधात सुरू झालेले हे आंदोलन नंतर थेट सत्ता आणि धार्मिक नेतृत्वाविरोधात बदलले आहे. देशातील 20 प्रांतांमध्ये बंड पसरले असून, 110 हून अधिक शहरांमध्ये मोठ्या […]Read More
महाराष्ट्राचे हृदय असलेल्या मुंबईचे राजकारण सध्या एका अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन ठेपले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, मुंबईच्या जनसांख्यिकीय (Demographic) बदलाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. ‘महाविकास आघाडी’च्या (MVA) धोरणांमुळे मुंबईवर एका विशिष्ट समुदायाचे वर्चस्व निर्माण होईल आणि त्यातून शहराची मूळ ओळख पुसली जाईल, असा दावा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर केला […]Read More
नवी दिल्ली, दि. 9 : भारतामधील वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या ताज्या अहवालानुसार देशातील सुमारे 44% शहरे सततच्या वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत, तर केवळ 4% शहरेच राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) च्या कक्षेत आहेत. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) ने […]Read More
मुंबई, दि. 9 : प्रसिद्ध चित्रपट निर्मिती संस्था होम्बले फिल्म्सच्या दोन सुपरहिट चित्रपटांनी ऑस्कर 2026 च्या (Oscars 2026) ‘जनरल एन्ट्री’ लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ आणि ‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटांनी जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. , अनुपम खेर यांचा चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ आणि तमिळ चित्रपट ‘टूरिस्ट फॅमिली’ देखील या […]Read More