नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाम हल्ल्याचे वृत्तांकन करणाऱ्या १७ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर आज भारताने बंदी घातली. यामध्ये क्रिकेटपटू शोएब अख्तर, डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे. सरकारचे म्हणणे आहे की हे चॅनेल भारत आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या देत आहेत. बीबीसीलाही इशारा देण्यात आला […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ने अलीकडेच इयत्ता ७ वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांमध्ये दिल्लीच्या सुलतान आणि मुघलांचा इतिहास वगळण्यात आला आहे. त्याऐवजी, नवीन अभ्यासक्रमामध्ये भारतातील प्राचीन राजवंशांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जसे की मौर्य, शुंग, आणि सातवाहन काळ. […]Read More
छ. संभाजी नगर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इकोनिड्स फाऊंडेशनने भारतातील पहिले ‘वॉटर लिटरसी सेंटर’ छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात आले आहे. याचा उद्देश जलसंधारणाच्या प्रभावी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवणे आहे. पाझर तलाव, कंटिन्युअस कटऑफ ट्रेंचेस (CCT), गॅबियन बांधकामे आणि गली प्लंबिंग यासारख्या पद्धतींचा वापर करून केंद्राने वार्षिक ७८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली असून भूजल […]Read More
नवी दिल्ली (एप्रिल २८): पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता जबाबदारी नाकारत पाकिस्तानने जगाची सहानुभूती मिळवण्यासाठी कांगावा सुरू केला आहे. भारताला शह देण्यासाठी चीनने यावादात उडी घेत पाकला समर्थन दिले आहे. पहलगाम प्रकरणी चीनने “त्वरित व न्याय्य तपासणी” करण्याची मागणी केली असून पाकिस्तानला त्याच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षा हितांच्या संरक्षणामध्ये समर्थन दिले आहे. भारतासोबत निर्माण झालेल्या […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुम्ही पक्षीनिरीक्षक असल्यास, हे बंगळुरूपासून १०० किमी अंतरावरील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांपैकी एक आहे. भारतीय आणि इजिप्शियन गिधाडांसारखे पंख असलेले प्राणी टिपण्यासाठी तुमचे कॅमेरे घेऊन जा. ‘शोले’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे चित्रीकरण त्याच ठिकाणी झाले होते, तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असलात तरीही रामनगर हे तुम्हाला परिचित वाटेल. हे बंगलोरच्या जवळच्या हिल […]Read More
इस्लामाबाद, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारून नेहमी प्रमाणेच पाकिस्तानने आडमुठेपणा करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पाकमधील मंत्री भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहेत. तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत चीन आणि रशियालाही समाविष्ट करावे अशी पाकिस्तानची मागणी आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी रशियन मीडिया रिया नोवोस्तीला दिलेल्या […]Read More
चंद्रपूर येथील राज्य कर्करोग संस्थेत नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘ट्रूबिम’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी या सुविधेचे उद्घाटन केले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने किरणोत्सर्ग उपचार अधिक प्रभावीपणे करता येणार आहेत. नड्डा यांनी सांगितले की, कर्करोग उपचार धोरणात्मक पातळीवर प्राधान्य देण्यात आले असून, केंद्र सरकारने त्यासाठी तब्बल ३००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत लवकरच वॉटर मेट्रो सेवा सुरू होणार आहे, आणि ही सेवा केरळच्या कोची वॉटर मेट्रोच्या यशस्वी मॉडेलवर आधारित असेल. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू केले आहे, आणि महिन्याच्या अखेरीस डीपीआर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. राज्याचे मत्स्यविकास आणि बंदर विकास मंत्री नितेश […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Apple कंपनीने अमेरिकेत विक्रीसाठी असणाऱ्या सर्व iPhones २०२६ पर्यंत भारतात तयार करायचे ठरवले आहे. ही भारतासाठी मोठी संधी आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करत आणि टॅरिफच्या दबावावर उपाय म्हणून Apple आपली उत्पादन प्रक्रिया भारताकडे वळवतो आहे. सध्या भारतामध्ये Foxconn आणि Tata Electronics या कंपन्यांमार्फत iPhones तयार करण्यात येतात. भारतामध्ये […]Read More
इस्लामाबाद, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानची पूर्ण नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. पाकच्या नागरिकांना तातडीने परत पाठवले जात आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा एकदा अरेरावीची भाषा सुरु केली आहे. काल पाकच्या पंतप्रधानांनी निष्पक्ष चौकशीक पाकिस्तान तयार असल्याचे म्हटले होते त्याला […]Read More