mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

बुके नको बुक द्या! IPS बिरदेव ढोणे यांचं आवाहन

कोल्हापूर, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावातील सर्वसामान्य मेंढपाळाच्या कुटुंबातील तरुण बिरदेव सिद्धाप्पा ढोणे याची निवड झाली. बिरदेव यांने UPSC परीक्षेत 551 वी रँक मिळवत IPS अधिकारी बनण्याचं स्वप्न साकार केलं आहे . त्यांच्या संघर्षमय प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्याची भेट घेऊन अभिनंदन करायला […]Read More

ट्रेण्डिंग

100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत RBI कडून महत्त्वाचे निर्देश

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने ATM मशीनमधून ₹100 आणि ₹200 च्या नोटा सहज उपलब्ध करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. RBIने जारी केलेल्या निर्देशांनुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशभरातील 75% ATMमध्ये किमान एक कॅसेटमधून ₹100 किंवा ₹200 च्या नोटा काढता येणे अनिवार्य असेल. पुढील टप्प्यात, 31 मार्च 2026 पर्यंत 90% […]Read More

ट्रेण्डिंग

१ मे पासून ATM व्यवहारात होणार हे महत्त्वाचे बदल

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) १ मे २०२५ पासून ATM व्यवहारांसाठी सुधारित फ्रेमवर्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ATM सेवा जास्त कार्यक्षम आणि पारदर्शक बनवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. ATM चा वाढता वापर लक्षात घेता, RBI ने मोफत व्यवहारांची मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित केली आहे. मासिक मोफत व्यवहारांच्या मर्यादेपलीकडे जाऊन केलेल्या प्रत्येक […]Read More

देश विदेश

गंगा स्वच्छता अभियानाला मिळाला Tax Exemption Status

नवी दिल्ली, दि, २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला (NMCG) आता करमुक्त दर्जा देण्यात आला आहे, असे केंद्रीय थेट कर मंडळाच्या (CBDT) अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. नमामि गंगे या गंगा नदीच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठीच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 अंतर्गत प्राधिकृत प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात […]Read More

राजकीय

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन

मुंबई,दि. २८:– महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. १५ ऑगस्ट पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करा.शासनाचा विभाग १५ ऑगस्टपर्यंत जो विभाग त्यांच्या सेवा ऑनलाईन करणार नाहीत त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना या विषयाबाबत […]Read More

राजकीय

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार !

मुंबई दि २८– एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीला राज्याच्या मुख्य सचिव यांच्यासह एमएमआरडीए, मुंबई महापालिका, एमएसआरडीसीचे संबंधीत अधिकारी उपस्थितीत होते. मंत्री अँड आशिष शेलार यांनी रहिवाशांचा विषय बैठकीत मांडून […]Read More

ट्रेण्डिंग

या मराठी अभिनेत्याने दिली पहलगामला भेट

पहलगाम, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेल्याने काश्मीरमधील पर्यटनाला उतरती कळा लागली आहे. पर्यटक काश्मीर सहलींचे बुकींग रद्द करत आहेत. या भीतिदायक वातावरणात मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी याने धाडस दाखवून पहलगामला भेट दिली आहे. ‘हिंदोस्तां की ये जागीर है, के डर से हिम्मत भारी है. हिंदोस्तां की […]Read More

महानगर

बेस्टकडून तिकिट दरात दुप्पट वाढ

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाच्या झळा वाढत असताना आता सर्वसामान्य मुंबईकरांना महागाईच्या झळाही बसणार आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचणाऱ्या बेस्ट बस चे तिकिटदर आता दुप्पट वाढवण्यात आले आहेत. आता ५ रुपयांना मिळणारे तिकीट १० रुपये, तर एसी बसचे ६ रुपयांचे तिकीट थेट १२ रुपये इतके होणार आहे, तर मासिक पासात तब्बल ३५० रुपयांची […]Read More

पर्यटन

माळशेज घाटात उभारला जाणार स्कायवॉक

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माळशेज घाट पावसाळ्यातील निसर्गसौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे उंच पर्वत, हिरवीगार झाडे, धबधबे आणि ढगांनी वेढलेला परिसर पाहायला मिळतो. या भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा. सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी […]Read More

ट्रेण्डिंग

सीमा हैदरची धमकी, पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार

लखनौ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानींना परत पाठवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी नेपाळमार्गे अवैधपणे भारतात प्रवेश करणारी पाकिस्तानी महिला सीमा हैदरने पाकिस्तानात परत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. मला पाकिस्तानला पाठवू नका, अशी विनंती ती सातत्याने करत आहे. आता मात्र तिने थेट आत्महत्या […]Read More