मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:१५ मिनिटेलागणारे जिन्नस:हिरवे भेद्रं/ टमाटे ३ ते ४ – मुंगसोल – पाववाटी तेल- २ चमचेजिरं – पाव चमचामोहरी – पाव चमचाकांदा – १ बारीक चिरलेलालसुण – ८ १० पाकळ्या किसुनअद्रक – छोटासा तुकडा किसुनहिरवी मिरची – ३ ४तिखट – १ चमचामिठ – चवीनुसारहळद- चिमुट्भरसांभार मूग डाळ […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एजंट विनोद (२०१२) या चित्रपटात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे चुकीचे चित्रण असल्याचा आरोप होता. एक था टायगर (२०१२) मध्ये पाकिस्तानी लोकांच्या नकारात्मक प्रतिमा असल्याने त्यावरही बंदी होती. बंगिस्तान (२०१५) मधील आत्मघाती बॉम्बरची कथा सेन्सॉर बोर्डाने नाकारली. नीरजा (२०१६), जो कराची येथे अपहरण झालेल्या विमानाची कहाणी आहे, तो चित्रपटही […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्योजक मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही जबाबदारी १ मे २०२५ पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल. अनंत अंबानी याआधी रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांमध्ये गैर-कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. आता ते कार्यकारी नेतृत्वाचा भाग होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली […]Read More
जयपूर: राजस्थान सरकारच्या तीन वेबसाइट्सवर पाकिस्तानी हॅकर्सनी सायबर हल्ला केला आहे. यामध्ये शिक्षण विभागाची वेबसाइट देखील समाविष्ट आहे. हॅकर्सनी वेबसाइट्सवर भारतविरोधी संदेश पोस्ट केले असून, “पाकिस्तान सायबर फोर्स” नावाने संदेश प्रकाशित केले आहेत. शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर “पाहलगाम हा हल्ला नव्हता, तर एक अंतर्गत कट होता” असा संदेश दिसला. याशिवाय, “तुम्ही आग लावली, आता वितळण्यासाठी तयार […]Read More
मुंबई दि २९– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड, आणि अवाडा ग्रुप यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून 8,905 मेगावॅट वीजनिर्मिती, ₹57,260 कोटींची गुंतवणूक आणि 9200 रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाजनकोच्या माध्यमातून घाटघर (125 मेगावॅट), कोडाळी (220 मेगावॅट), वरसगाव […]Read More
भोर तालुक्यातील रोहिडेश्वर किल्ल्याला राज्य सरकारने मंगळवारी संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पुण्यापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहास यादव काळापासून सुरू होतो. 1666 मधील पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता. मात्र, 24 जून 1670 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. या घोषणेमुळे किल्ल्याच्या संवर्धनाला चालना मिळणार आहे.शिवाय […]Read More
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे हिच्यासह प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.Read More
जम्मू-काश्मीर सरकारने सुरक्षेच्या कारणामुळे ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता. हाती आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरने गुप्तचर संस्थांच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पहलगामनंतर आणखी एक हल्ल्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी वर्तवली होती.युसमार्ग, तूस मैदान, दूधपात्री, अहरबल, कौसरनाग/कौसरनाग, बांगस, कारीवान, बांगस व्हॅली, […]Read More
मुंबई दि २९– राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी व्यवसायाला बसत आहे. याबाबत पर्यावरण, मत्स्यव्यवसाय आणि उद्योग विभागांनी दखल घ्यावी आणि यासंदर्भातील संशोधन संस्थांच्या मदतीने विषयतज्ञांचा समावेश असलेली अभ्यास समिती सात दिवसाच्या आत स्थापन करुन एक महिन्यात […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या भवितव्याची सुरक्षा करण्यात मदत होईल. ६० वर्षे पूर्ण झालेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दर महिन्याला ६ हजार रुपये पेन्शन दिले जाणार आहे. मात्र, ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले जात आहेत. कामगार विभागाच्या […]Read More